Chhagan Bhujbal यांची Maratha Reservation, Manoj Jarange वर मुलाखत | BBC News Marathi
Вставка
- Опубліковано 12 тра 2024
- #BBCMarathi
राज्यात गेला बराच काळ आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतदेखील हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन झालं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली. या सगळ्याबद्दल छगन भुजबळ यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांना दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलं? पाहा.
शूट - प्रवीण ठाकरे
एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
छगन भुजबळ लडणार आणि बुंध्यावर पडणार
😂😂😂😂
Gap zattaa
Dugnawawar 😂😂
चोर छगू 😂😅
@@truthseekerma तुझा मण्या तुतारी पाटील अपक्ष भरणार होता की फॉर्म गाडीवर अडळ ल असता
आता महाराष्ट्रात ओबीसी समाज बांधव जागा झाला आहे
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
कसे साठी मतदान करण्या साठी आधी किती जाती आरक्षन खाता ओबीसी ते आधी चेक करा नाव्ही सोनार सुतार पारधी कयकडी धोबी लोहार आजुन गनज जाती आहेत तेच कोन खात चेक करा महाराष्ट्रात एक जात आसी आहेत ते एकाच जिल्ह्यातील जात फक्त ऊसतोड करते बाकीचे जिल्ह्यातील एकच जागेवर स्थानिक आहे डायरेक भटके तसेतर मराठा पन ऊसतोड करतो आसे कसे चालल कसा निकस लावला बाकिचे मेले ओबीसी आधी आरक्षन समुजावुन घ्या आ
आता होशील जागा
😂कशाला
जाग झालच पाहीजे लावा ताकद 💪बेसन भाकरी कडीपत्त्यासाठी
ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट सरकारने डिपॉझिट करून घ्यायला पाहिजे सर्व जाती धर्मातील
आरक्षण हा आर्थिक प्रश्न नाहीये मित्रा
तुम्ही म्हणता तसं नक्की करा,
पण मग आंतरजातीय विवाह सक्तीचे करा 😊
आणि येणाऱ्या लेकरांना जात द्यायची नाही असा नियम करा
जाती संपल्या तर आरक्षण संपेल
@@Nikolazyko ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांना जाती संपायच्या नाहीत
Khar ahe
Tumhi konala antarjatiye lagnasathi force nahi Karu shakat kinva nahi pan nahi bolu shakat
अगोदर माहितीघे आणि मग बोल
8 लाखा पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ओबीसी आरक्षण लागू होत नाही मित्रा.
कुणीही भांडू नका प्रत्येक राजकारणी स्वतः चे घर भरतोय. आपण समाजात एकत्र राहतो वेळप्रसंगी एकमेकांना मदत करतो. आज कोणीच पात्र राजकारणी नाही. सगळे स्वार्थी
धनगर समाज आपल्या पाठीशी आहे. जय मल्हार जय ज्योती जय भगवान बाबा जय भीम......
हॉटेल तुझीच होती आता तिथ कोणी जेवयला जाणार नाहीत मराठा समाज
आता कस मा. मनोज जरांगे पाटील सागतेल तस
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
तुम्ही जेवण नाही केले तर हॉटेल बंद पडणार नाही
तुझी गरज पण नाही रे
Band padal
चल रे भिकार्या तुझ्यासारख्या ला त्या हॉटेल मध्ये... कामाला पण ठेवत नाहित...
Khup gairsamaj ahet tumhala.... tumcha भारत madhe asalyane nasalyane kahich effect hot nhi... kon ahet tumhi? Layaki kay tumchi? 😂😂😂
गावागावांत मराठा ओबीसी कुठेही वाद नाही. आम्ही गावातच रहातो. हा छगु तात्या ओबीसी मत मिळवण्यासाठी बोलतोय.
सर्व सामान्य मराठा ओबीसी मोठा भाऊ लहान भाऊ आहेत.
तुमचा पोपटराव मुतारी तोंडांत घेऊन नाचत आहेत
Tuzya bapala vichar
बीड मध्ये बघ तो मिथुन 2 महिने बसला होता जाऊन आता सासुरवाडी ला गेला. सभा पण घेतली वंजारी उमेदवार हरवण्यासाठी
Tumi as motha bhau mhnu mhnu amach arakshan khall tumi...band kara he dutondi bhasha
मग ते जारांगे कसा साठी बोलत आहे मता साठी न शरद पवार एकूण
तुला बहुजन समाज मानतो मग महाराष्ट्र मध्ये महायुती तर्फे ऐक ही उमेदवार ने तुझ्या सभेची मागणी केली नाही,व आपणही स्वतः वुन सभा घेतली नाही,
फक्त निरोधसारखा वापरला मराठ्यांच्या विरोधात काम झाल की कडीपत्त्यासारखा फेकून दिला लाचार झाले
मराठा समाजाने आता तरी विचार करावा
Are haramkhora maratha samaj kon aahe he sang na
Shantpane antevalit Jarange patil uposhion karat Astana lathi halla karnyachi garaj kay hoti tethil mahila chote chote mule yanchya vr police Sani halla ka kela bol bhadkhu
मराठा समाज काय विचार करणार. सर्व सत्ता हाती असताना . दुसऱ्याच्या ताटात ले हिस्कवणारे.
करा विचार माळी समाज ने केला विचार जरंगे समर्थक उमदेवार पा साठी
भावा मराठा समाज ओबीसी मध्ये गेला आहे सत्तर टक्के राहीलेला पण जाईल तु बस राजकारण करीत
भुजबळ साहेब मी धनगर समाजाचा आहे तुम्ही ओबीसी साधी केलेला संघर्ष आम्ही ओबीसी कधी विसरणार नाही😢
NT aahes tu OBC nahi
@@vijayshinde6089 अरे मुर्खा nt म्हणजेच ओबीसी.. राज्यात ओबीसी अंतर्गत nt हा प्रवर्ग केला आहे
@@vijayshinde6089 OBC ch aahe 😅Central madhe😅😅
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
आरे बावळटा तुझी जात कोणत्या प्रवर्गात येते हे तर तुला माहीत आहे का..... उगाच काहीतरी लुडबुड करायची..... तू NT आहेस OBC नाही.
तुमचा संघर्ष येथील धनगर वंजारी तेली न्हावी कुंभार वगैरे ३७४ जाती साठी च होता. म्हणून भुजबळ साहेब यांचा आम्हाला अभिमान आहे.
चार केसेस माग घेण्यासाठी होता बळीचा बकरा याला ना ऊमेदवारी दिली ना obcनेता म्हणून सभा दिली निरोध सारखा वापरला
@@sj90538उमेदवारी ना देऊ द्या ते ओबीसी चे सर्वोच्च नेते आहेत
तुझा खेळ संपला आता छगन
भुजबळ साहेब सत्य बोलतात. ओबीसी योध्दा
@@manoharshelar4426 OBC आरक्षण चा नेमका फायदा कोणी घेतला आहे बघा आदी
बरोबर
Right
आधी तुझा खेळ बघ मग दुसऱ्याचा विचार कर
वंजारी समाज तुमच्या बरोबर आहे साहेब काळजी करून का आता पंकजाताई सुद्धा सहभागी होतील कारण बीड मधील कट्टर जातीयवाद त्यांना लक्षात आलाय
कोण विचारते तुम्हांला एक तरी सभा घेऊन दाखवा 💪🚩🚩🚩🚩
जिथून जाईल तिथला ऊमेदवार पडला असता त्याला फक्त मोहरा, बळीचा बकरा बनवला बदल्यात चार केसेस माग घेतल्या छगन कमळ बघ म्हणत
ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब 1मेन आर्मी...✌️✌️✌️
#OBC नी राजकीय लढाईस सज्ज व्हावे. ओबीसींनी ओबीसींनाच सहकार्य करावे. #जय_ओबीसी
❤❤❤❤❤
सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे आहे
तुम्ही ओबीसी जाती वादी आहे
एक मराठा, लाख मराठा ❤🚩💪
ओबीसी पर्व सुरू व्हावे , काळाची गरज आहे
नेत्यांच्या नादी लागून आपापसांत भांडू नका
मराठा ही महाराष्ट्राची प्रादेशिक ओळख आहे
आणि
कुणबी ही जात आहे
त्यात
कुणबी माळी आणि धनगर या तिन्ही ही कृषक जाती आहेत
आपले पूर्वज एकच आहेत 😊👍
मुळात जात व्यवस्था ही लोकांवर राज्य करता यावे म्हणूनच ब्राम्हण लोकांनी तयार केली नायतर स्त्री पुरुष या व्यतिरिक्त दुसरी जात नव्हती
छगन्या ला सांग
बाळा दख्खन ही प्रादेशिक ओळख आहे मराठा ही जातं आहे
कोणाला मूर्ख बनवत आहात 💯
कुणबी ही जातं नाही व्यवसाय आहे कारण मुस्लिम, लिंगायत, तेली इत्यादी लोकांच्या ही कुणबी नोंदी सापडल्या आहेत
कुणबी ही जात नाही 💯
दख्खन हा प्रांतवाचक शब्द आहे मराठा ही जातं आहे हे लक्षात ठेवा समजलं
साहेब आंम्ही तुमच्या सोबत
या लोकसभा निवडणुकीत याला कुणीही सभांसाठी बोलवल नाही हा जरांगे पाटलांच्या विचाराचे यश आहे
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤
छगन जी एका प्रश्नाचे उत्तर द्या,मंडल आयोगाच्या आधी मराठा समाजाचाओबीसींच्या जात समुह सूची मधे समावेश होता का नाही ?
मराठे कुणाच्या संपत्ती मधला वाटा मागत नाहीयेत तर संविधानिक मागणी करतायत ,तुम्ही personaly घेताय ,मागणी मान्य झाली तर तिव्र होणारच ना, प्रतिक्रिया येणारच ना!
रक्त गट सांगा छगन तुमचा
Yz
Xxx
तुझी आई विचार sageal ती 😂😂😂
चोरी 😂😅
तूझ्या आई विचार तुझी आई रोज jopte साहेब खाली 😁😊😁😁. जो तुझा आहे toc साहेब आहे.
भुजबळ साहेब 💛👑
ओबीसी समाजाची एकजूट केली या वाघाने जय ओबीसी भुजबळ साहेब जिंदाबाद सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे
हा आणि वाघ पट्टे ओढलेल गाढव वाटत 😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂yedzave
😂😂😂😂
जरांगे ची एक किडनी fail गेली तर काय होईल र...😂😂
बरोबर आहे
Ek Maratha Lakh Maratha 🧡🚩
❤यांची मालमत्ता जप्त करण्यात एणार लवकर ❤ बागड बिल्ला जागड गुंत्ता होणार.
विधानसभा ला कसा निवडून येतो ते समाज बघेल 🚩🚩🚩
बरोबर बोलत आहे त साहेब
नक्कीच साहेब एक ओबीसी म्हणून मे तुमच्या सोबत आहे.
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
टीबी पेशंट सम्राट मरके जरांगे
Only Bhujbal
अहो भुजबळ साहेब मराठा लोकांनीच आपण मोठे केले आहे,
आणि ही बाई तुम्हीच manage केले आहे,
समाजात मध्ये वाद (दलित ×मराठा ,ओ बी सी × मराठा ,ब्राह्मण ×मराठा ,मराठा × मराठा) जरांगे ची कृपा
मुसलमान मराठा दलित एक झाले आहेत
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
झाट भर बुद्धी तुझी😂
मराठा समाजाचा वाद फक्त सरकार सोबत आहे. सर्व सामान्य दलित, मुस्लिम, ओबीसी, ब्राह्मण, मराठा हे आजही प्रेमाने एकोप्याने राहतात गाव खेड्यात. कोणत्याही एका समाजाचे शंभर टक्के मतदान मिळवण्यासाठी हे राजकीय लोक जातीय तेढ निर्माण करत आहेत. छगन म्हणतो ओबीसी समाज माझा हे ओबीसी च शंभर टक्के मतदान मिळवण्यासाठी. याला खरंच ओबीसी बांधवांची तळमळ आहे तर याने त्याची हजारो कोटी ची संपत्ती ओबीसी समाजाला द्यावी.
@@dhananjayborade3338 महाराष्ट्र मध्ये सगळ्या जातानी औरंगाजेब ची जयंती मिरवणूक काढावी बिचारा चांगला राजा होता मुस्लिम असल्यामुळे त्याला विरोध करता आहे.
साहेब तुम्हीच एकमेव आवाज उठवणारे आहात
सभा घेतल्या असत्या साहेबांनी पण प्रत्येक पक्षाने सर्व उमेदवार मराठाच दिले फक्त तीन उमेदवार धनगर वंजारी व माळी होते SC , ST आरक्षण आहे त्यामुळे ते कश्याला स्वतःच OBC सोडून दुसऱ्याची पाटिलकी करतील
Well done saheb
भुजबळ साहेब खरच अभिमान आहे तुमच्यावर ❤
छगन भुजबळ साहेब अगदी बरोबर बोल ले
Bhujabal Saheb .....❤❤❤
Great Bhujbal Saheb
हे महाशय कुठं ओबीसी साठी लढले. ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत आहेत हा कधी विरोध केला का. आपल्या कार्यकर्त्यासाठी शाळा काढून शिक्षणाचा बाजार सुरू केला.
भुजबळ साहेब आपण लढत रहा ओबीसी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जय ओबीसी.
Only patil saheb
तुम्हाला फक्त राजकारण हवे आहे,आणि फक्त एका जातीचे राजकारण करता
आरे बैल एका जातीचे राजकारण आजपर्यंत फक्त मराठ्यांनी केलाय जातीवादी आहेत मराठे , ज्यांना अक्कल आहे ते ही त्या बिगर अकाली व्यक्तीच्या मागे फिरतेय..आणि मराठा एकछत्री अंमल सुरू झाला पाहिजे अशी तुमच्या लोकांची भूमिका आहे बाकीच्या नी तुमच्या घरी पाणी भरले पाहिजे अशी आजच्या मराठा समाजाची निती आहे...पण ज्या राजाचं नाव घेवून तुम्ही हे करू पाहत आहात , त्यांचा इतिहास मात्र होता जिवा म्हणून वाचला शिवा हा आहे ...
Great
भुजबळ साहेब तुमच्या सभा बघितल्या. किती लोकं होती कळले. फुसका फटाका आहात आपण. बोलबच्चन.
Vicharvant Neta 👌👍🙏🙏🙏🙏
आपण नाशिक कडे लस्ये दवा भुजबळ साहेब तुही जेस्ट नागरीक आहे
जय ओबीसी
साहेब obc मध्य फक्त एक जात का मोठी होत चाललेली आहे बाकी का माघे पड़तायेत हे सांगा ना बाकीच्या समाजला obc मध्य पुडे का जात नाही
ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢
Fadnvis den
उपर्यानो.निट.बोलायच.
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
@@balasahebbidwe3079 तुमच दैवत औरंगाजेब आणि बाप तोच आहे.
डोके तुमच्या फुटले वाटते काय बोलतो कधी कोनत्या जातीचे नाव घेऊन काही चुकीच्या भाषा केली आम्ही नीही कोनाचे दाखले दाखवले सभेत कोन जाती वादी आहे आम्ही तुमचे नेत्यावानी नाही सागत हा समाज कसा राक्षस आहे दुसरेला राक्षस दाखवायचे आणि राजकारण करायच
जिंदाबाद जिंदाबाद भुजबळ साहेब जिंदाबाद.
मुडदाबाज
तुला लोकसभेच्या एका ही स्टेज वर बोलावलं किंवा येऊ दिल नही. हिच मराठयाची जीत.
छगन भुजबळ साहेब अगदी खरं बोलली
लढा साहेब🚩🚩🚩🚩🚩
बेसन प्रचार करायला कुणी घेत नाही तुला तू फक्त मुलाखत देत रहा
पळ रे भिकं मागे 😂😂😂
😢 फक्त आणि फक्त मनोज रंगे दादा एकच वादा मनोज दादा
भुजबळ साहेब आपण पूर्ण ओबीसीला एकत्र केल्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप धन्यवाद जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व
पंकु ताईचा गु खायला गेला का
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
तुम्ही लोक आशा समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या लोकांनची मुलाकात घेतात काय समजावं तुमच्या ठेकेदारीला
खर तर जरांगे जातीजातीत तेढ निर्माण करत आहेत
एक नं. भुजबळ साहेब 👌
राष्ट्रीय नेते भुजबळ साहेब जरा गेला महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखतं
आता तु निवडून येऊन दाखव
Saheb
सभा विक्रमी होईलच
छगन भुजबळ साहेब जिंदाबाद ओबीसीचे नेते
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
Dam asta tar ubharala asta😂
वसंत ल 5:43
मग जरागे काऊन उभा राहिला नाही का घाबरला 😂
हा माणूस संधी साधू आहे ओबीसी च याला काय पडलेलं नाही
भुजबळ साहेब जिंदाबाद होऊन जाऊ द्या आरपारची लढाई तयार आहे ओबीसी समाज तुमच्यासाठी
Ok
We Want Education Free in Every College, School And Institute We Don't Want Reservation
Jai Maratha 🧡
💯 khara she Bhujbal saheb
He ek Rajkiy shadyantra ahe 😡😡😡
लोकसभेला उभ राहायचं ना तुला कळलं असतं काय आहे ते
Jrage ka nahi ubha rahela
अडाणी बेवडा ब्रँड पाटिल 😂😂 उभ करायचं ना
Kal ali asti mag
OBC ❤
जय शिवराय
Am I located
Only bhujbal
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
घे उडवून
One man आर्मी भुजबळ साहेब आमची आन बाण शान ❤❤❤
तुम्ही जरांगेला घेतात वाटत 😂😂
वातावरण बिघडण्यास एकमात्र हा माणूस जबाबदार आहे
जरागे नी शेण खाल.
जरागे जबाबदार
@@Kbhfttujhya bapane guu khalla
तुमचा भिंगरी आहे तेयानी जास्त जातीवाद केलाय
जरागें पाटील मराठा समाजाचं दैवत आहे
छगन ला कधीही कोणतीही निवडणुक जडच जाणार , सर्व गरीब मराठा जागा झालाय !
असे राजकारण महाराष्ट्र मधील जनतेने संपवुन योग्य आणि जागृत विचारांचा राज्य आहे हे दाखवले.
शरदचंद्र पवारसाहेब आत्तापर्यंत मराठयाना
आरक्षण द्यायला पाहीजे होते .तरी सुद्धा पवारसाहेब बघुन मतदान केल. पवारसाहेब
विरोध कोणी करत नाही.काय समजाव
जे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत जे शोषित नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण नाही....नो मराठा आरक्षण...मां.भुजबलसआहेब आगे चलो हम साथ है...राजाराम पाटील..
राजाराम पाटील सर आपण सुध्हा इतिहासात एक वेगळी जागा निर्माण केलीय ...ओबीसी चळवळीचा इतिहास आपल्याशिवाय अपूर्ण राहिल....जय ओबीसी , सलाम सर आपल्या कार्याला
Mast rajaram sir
आमचे रक्ताचे ❤️🤝नातेवाईक विदर्भ आणि खानदेश मध्ये ओबीसी आरक्षणाचा मागच्या 60 वर्षापासून लाभ घेत आहेत. परंतु आम्हाला त्याचा फायदा घेता येत नाही.
धनगरांच्या ST आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे ते पण एकदा स्पष्ट करून टाका
54% ओबीसी लोकसंख्या हाहाहा.....😂😂😂😂😂
लोकसंख्येच्या अर्धा भाग आरक्षण आहे
54 टक्के समाज 27 टक्के आरक्षण घेतोय त्यात हसायसारखं काय आहे 😄
तुझ्या मते किती आहेत obc?
Bhai 54 obc+ 22 scst + 3 bhramin + 2 gujrati, marwadi + 7 muslim = 87℅ mag maratha samaj fakta 13℅ nahi na dada to 33℅ ahe😂😂😂 manje berij bagh n chutyagiri pan bagh
Koni केली janagnana?
@@shrikantjadhav6671 १९३१ मध्ये,इंग्रजांनी,म्हणून तर काँग्रेस आता जातीय जनगणना करायचं म्हणत आहे
Chagya bochyavar padanar
भुजबळ साहेब जिंदाबाद आगे बढो तुम्हारे साथ है
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
एक मराठा लाख मराठा
जे हॉटेल जाळले असे म्हणतात त्या हॉटेल मध्ये मराठा समाजाने जाऊ नये
ते हॉटेलच भुजबळच होतं
छत्रपती छगन भुजबळ साहेब 💯
जातीसाठी व वर्गासाठी हा आंदोलनातील फरक आहे...
🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩 सकल मराठा बांधवांची नारायणगड येथे दिनांक 8 जून रोजी भारतातील सर्वात मोठी विशाल महासभा
🎉🎉
Bhau bhujbal saheb survatipasun obc sathi ladatata to ekch whagh aahe srvana purun urel
आत्ता प्रयन्त कूट होता उपत्या😂😂
जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात नगा नाच चालवला आहे हे बारामती वरून खत पाणी व्यवस्थापन चालु आहे
भुजबळ पण त्यांचच पिल्लू हाय थोडया दिवसात शरद च्या गटात येतील
'महाराष्ट्रात मराठे आहेत 20% -25% परंतु ,
आजपर्यन्त 60% - 70% आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार, बॅकांचे अध्यक्ष, जि प अध्यक्ष, साखर कारखान्याचे चेअरमन इ. सगळीकडे मराठा होते आणि आहेत.
यात शरदपवार साहेब प्रामुख्याने आले .
दिले नाही आरक्षण त्यांनी !
पण त्यांचे नाव नाही .
फडणविस खरे संस्कृत विकासपुरुष .
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडवून आणत आहेत.
त्यांनी अनेक वेळा मराठाना शक्य त्या सर्व पद्धतीने आरक्षण देण्याचा व तो टिकवण्याचा प्रयत्न केला .
पण अल्पसंख्यांक म्हणून आरेरावी , टार्गेट... ( वरून त्यांनी पवार साहेब व उद्धव साहेबांना पुरतं राजकारण दाखवलं ! )
शेवटी हे (जरांगे व टीम ) तुतारी कडेच जाणार !
काय कमी होतं मराठांना ?
तरीही आरक्षण मागणेची गरज पडली..
दुसऱ्याचे हिराऊन घेतले तरी कमीच पडणार !
आजही मराठे लाखो-करोडो च्या जमिनीचे हे मालक आहेत....
पण कष्ट करायचे नाही, मौज-मजा, राजकारण यातच मराठा समाज संपला . ( राजकारणामुळेच स्वतःची वाट लावुन घेतली.. आताही तेच चालु आहे..)
दुसरे - चंगळवाद !
तो शेकडो jcb ने फुले, हजारो ट्रॅक्टरचा , वाहनाचा ताफा , मेळावे, जेवनावळीत लाखो -करोडोचा खर्च , 900 एकरची- 3 हजार एकरची सभा असला ...चालुच आहे !
हे ज्या छ. शिवाजी महाराजांचे हे रोज नाव घेत आहेत हक्क दाखवत आहेत . त्यांनी ( शिवबांनी ) 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते .
फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नव्हते .
उलट, मराठ्यांनीच शिवबांना जास्त त्रास दिला. इतिहास वाचा!
इतिहास वाचला तर आपल्या लक्षात येईल की मुघलांनी शत्रू हिंदू ( फितुर ) बरोबर एकत्र येऊन इतर हिंदूचा नायनाट केला .
त्याचाच पुढचा भाग काही दिवसात आपणाला दिसू शकतो , बीजेपी या हिंदूवादी व महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला हरवण्यासाठी मुस्लिम / निवडक वंचित पूर्ण ताकतीने मराठा समाजाला मदत करतील व इतिहासाची पुनरावृत्ती होईल !
भरपूर मराठे चांगले विचारायचे आहेत .
जरांगेबाबा मुळे
-मराठा समाजातील होतकरू तरुणांनी भावनेच्या भरात चुका केल्या व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.
-मराठा समाज बदनाम, जातीवादी झाला, इतर समाजाच्या मनातून उतरला !
-EWS चेही तसेच 10% चेही आरक्षण गेलं !
-इतर जाती /पंथ बद्दल असंस्कृत भाषाचा वापर वाढला... हे बरोबर नाही ... पुढच्या पिढया आशा Negetive विचाऱ्याच्या पाईक होण्याची मोठी भिती आहे ...
महत्वाची बाब मला अधोरेखित करावी वाटत आहे की , मराठा समाजाला खरे दुखणे.. हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पदे ओबीसी जातीमध्ये जात असल्यामुळे राजकारणी असलेल्या मराठा समाजाला ही बाब बघवत नाही ..
आता असं वाटतंय ..
BJP च आणायचे...
Chagan tar nagaach aahe
Tula koni sangitle
छ
❤
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
Tu 19 % ch bol
पवार साहेब यांच्या काळात आपण स्टार प्रचारक होते