सुभाष पाळेकर गुरुजींची पाळेमुळेच उघड | अजित नरदे | तुमचे 25 लाख शेतकरी दाखवा | shivar News 24
Вставка
- Опубліковано 29 лип 2019
- आज सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे अनेकांचा कल वाढतो आहे. रासायनिक शेतीने जमिनीची होत असलेली हानी, शेतकऱ्यांचा होत असलेला प्रचंड खर्च व माणसांना जडत असलेले आजार या पार्श्वभूमीवर औरंगाबादला शेतकरी संघटना व देवगिरी महाविद्यालयातर्फे शेती - झिरो बजेटची की बीटीची या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. यातील सर्व मान्यवरांचे व्हिडिओ अपलोड करत आहोत.
आजच्या व्हिडिओत कृषी अभ्यासक अजित नरदे यांनी व्यक्त केलेले मनोगत सादर करत आहोत.
#OrganicOrChemical
#viralSatya
#सुभाषपाळेकरगुरुजी
#AjitNarde
#अजितनरदे
#नैसर्गिकशेती
#SubhashPalekarGuruji
#Organi Farming
#कृषीशास्त्रज्ञ
#डॉक्टरचारुदत्तमायी
#बीटीकापूस
#DrCDmayi
#ShivarNews24
मी त्रिपुरामध्ये नोकरी करतोय मी या ठिकाणी पाहिले आहे आपल्या सारखे एचएफ गाई दिसणार नाही या ठिकाणी देशी गाई जास्त प्रमाणात आहे या ठिकाणी ची शेती केली जाते भात शेती व भाजीपाला शेती ते पूर्ण शेण खत आहे त्यावरच केली जाते येथे पंधरा दिवस 20दिवस पाऊस नाही पडला तरी सदर भात शेती काही फरक पडत नाही विषय आहे रासायनिक खते कमी प्रमाणात वापरल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत
आम्ही आता शेती करतो पूर्ण नैसर्गिक नाही पण त्याला रासायनिक जोड आहे आणि ह्या जोड शेतीचा आम्हाला चांगला रिझल्ट आहे
आणि साहेब तुमच्या बोलण्यातून एक प्रकारचा तिरस्कार वाटत आहे आपले म्हणणे मांडणे योग्य पण दुसरा चुकीचा आहे किंवा त्याला कमी लेखणे हे नीचे पणाची लक्षणे आहेत धन्यवाद
Bhau aho tyala chemical factory kdun paise bhett asnar tyamul to popta sarkha boltoy
भडवा, भिकमंगे
Manje kahi rasayanik khat chaltil tr ho ka dada
Reply dy
Tumhi Rajiv Dixit ji che videos bagha.... Tumhla sagle prashanchi. Utare bhetil....
सुभाष पाळेकर सर यांचा खरोखर नंबर एकचा अभ्यास आहे यांना कोणीही नाव ठेवू नये कोणालाही नाव ठेवण्याचा अधिकार नाही
बरोबर
महीन्यातले 25 दिवस शिबिर आणि शिवार फेरी एकहि पैसा न घेता
बरोबर
जय गोमाता तुझ्या सारख्या नालाईक लोकांमुळे आणि केमिकल वाल्या कंपन्यां मुळे राजुभाई दिक्षीत यांच्यासारखा हिरा गमावला जय हिंद
Barobr bhau
Jay gomata rajiv dizit bhai amar aje
ओ काका, रोज एक चम्मच मोनोसील+राऊंडअप घेत जा तुमचीही तब्येत ठणठणीत होईल मग!!
कुठुन कुठुन येतात कोण जाणे??
पाळेकरांणा मागे खेचण्याचे षडयंत्र चालवलेल दिसतय
यांना इतिहास माहित नाही असं वाटतं.
महाराणा प्रताप ८१ किलो वजनाची तलवार घेऊन लढाई करत होते.
आताच्या पिढीला ८१ किलो वजनाची तलवार उचलणे शक्य होईल का ॽ
अरे तू कधी शेती केली आहे का दुसऱ्या ना नाव ठेवणे
1947 च्या आगोदर माणसाच आयुष्य सरासरी 35 वर्ष😀😁😂 रासायनीक शेतीमुळे आयुष्य वाढलं😂🤣😁उंची वाढतेय 😎कुठून आणलाय बोलायला हा यडझवा.🙊 sorry शिवार चैनल वाले असल्यांसाठी अशी वाईट भाषा येणारच🤗
रात्रीची उतरेल नसलं तात्यांची, माझी पणजी 107 वर्षाची होती आधार घेऊन चालायची पण फक्त काठीचा आता ती 2002 ला मृत्यू झाली
भाऊंना पाळेकरांच्या भुताने चांगलच पछाडले आहे बरका
कोणाची तरी एजन्ट गिरी चालू आहे पैसे मिळाले कि पोपटा सारखे बोलू लागतात रासायनिक खत कंपनी कडून पैसे घेऊन हा माणूस प्रचार करतोय
ज्याना नैसर्गिक शेती करायची आहे त्यांना करू दया किमान त्यांची शेती चांगली भुसभुषित जास्त उत्पन्न देणारी होईल यात शंका नाही आणि रासायनिक शेती मधे जी जमीन दिवसेंदिवस मरत आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे नैसर्गिक शेती ही 3 वर्ष्यानी शेतकऱ्याला साथ देते नंतर कधी धोखा देत नाही आणि रासायनिक शेती ही शेतकऱ्याला नुकसान करते
Barabar
एकसारखी ५ वर्ष करा शेती, मग समजेल कीती वर्ष बरबाद झाली तुमची पालेकर साहेबामुळे
शरीराची उंची वाढवण्यापेक्षा आरोग्याची उंची वाढणे महत्वाचे.
माझे बाबा दोन गहूचे पोते उचलून आणायचे ,ही ताकत होती
अजित नरदे बा बा तु मला जास्त काही समजत नाही कारण पाळेकर गुरुजींचा विषय तुमचे आवाक्या बाहेरचा आहे म्हणुन तुम्ही नका डोक लाऊ
कितीही टिका करा ,पाकेकरामुळे आज अनेक शेतकरी देशी गायी पाळत आहेत !
कुठून धरून आणलाय येड्याला म्हणे पूर्वी लोक 35 वर्षे जगायचे मग हा कसा अजून जिवंत आहे😁😆😅😂🤣🤪
युरीया खावुन
🙄🙄🤔😇😇😂😂
रासायनिक खाऊन याच किती वजन वाढलय .. घुभडाची जात म्हनते सुर्य ऊगवत नाही . व मावळत नाही . तसा प्रकार आहे
If someone responds to these comments,
1. लोकांचे आयुष्यमान वाढले ते medical facilities वाढल्या त्यामुळे, एकवेळ त्याला हायब्रीड खाणे किंवा nutrients युक्त खाण्यामूळे , सुधारणार राहणीमान यांमुळे.
2. पालेकर सर कसे चुकिचे आहेत हे सांगण्यापेक्षा त्याला पर्याय किंवा त्यापद्धती मध्ये काय सुधारणा करावी हे सांगितल असत तर अधिक फायदा झाला असता.
3. आणि शेवटी, आज शेतकरी पुरेसा हुशार आहे, जेणेकरून त्याला काय न कसं पिकवाव हे नक्की कळतं, फक्त योग्य मार्गदर्शन असेल तर त्याचा फायदा होईल, पण या सर्वात महत्वाचें म्हणजे पिकवण्या पेक्षा विकण्याचे कौशल्य आणि मार्गदर्शन याची गरज जास्तीची आहे.
हे म्हातारं लोकांची दिशाभूल करत आहे
सिक्कीम हे पूर्ण राज्य ऑरगॅनिक झालं ते कसं काय याचं उत्तर द्या
पाळेकर सरांच्या मार्गदर्शनामुळे मला दर वर्षी ५ लाख रुपयांनचा जास्तीचा फायदा होतो त्या देव माणसाला अजिबात बदनाम करु नाही निस्वार्थ जीवन जगणारा तो एकमेव माणूस आहे त्यांची पोलखोल करायला काय त्यांनी भ्रष्टाचार थोडी केला आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगतीपथावर आहे
Good paleker gurji
बरोबर
रानरुई सर ला भेटा मग
सर मी नुकतीच शेती करायला सुरुवात केली आहे, आपणास खरच फायदा झाला असेल तर आपला नंबर द्या, आपले मार्गदर्शन हवे आहे, seriously
@@anandhajare4162 ,8805142718
आंबे देणाऱ्या झाडाला सगळे दगड मारतात, फेमस होण्यासाठी स्टंट.
भाषण बोगस आहे..... आधीचे लोक जास्त जगत होते..... खोटी माहिती सांगत आहे....
आपल्याला काही नाही जमले तर कमीतकमी दुसऱ्याला नावे तरी ठेऊ नका.
अजीत नरदे सांगत आहेत की रासायनिक अन्न खाऊनही आपले आयुष्य मान वाढले आहे परंतु नरदे साहेब आजकाल कँसर चे प्रमाण कीती वाढले आहे जाणता आपण.लोकांना गैर सांगू नका.
शेती विषयक नॉलेज नसेल तर काही बोलु नये
पाळेकर गुरूजी 👍
नको akleche तारे तोडू तुम्ही subash palekar देव आहेत ते सत्य आहेत....
रासायनिक खत नको । दुष्परिणाम किती वाढलेत बघा। हॉस्पिटलमध्ये रोग किती आलेत बघा। हवा , पाणी, नद्या समुद्र सगळं दूषित झालेत chemical ने
फुकट वेळ घालवला आयुष्याचा दलाली करीत
सर आपला पुस्तकी अभ्यास कमी पडतोय साध उदा _तुम्हाला गावरान गाईच दुध आणि आधुनिक हायब्रिड गाईच दुध एक -एक महिना पिऊन बघा आपल्या बोलण्यात अर्धवट माहिती आहे कृती ज्ञानाची आवश्यकता आहे
Future madhe Spnf shivay paryay nahi konhi kahihi sangitale to jaycha taycha prashana ahe Spnf is very important in future life
कमी खर्च व जादा नफा ची माहिती सांगा
पंजाब मध्ये कॅन्सर चं वाढलेलं प्रमाण अधुनिक शेतीचाच परिणाम आहे.
बरोबर
हे विचारवंत नाही हा.... कंपन्यांचा प्रचारक आहे...
अरे भाऊ अमेरिका इंग्लड इतर देशानी भारतीय फळ नाकारली त्यांना बिन विषारी फळाची मागणी आहे त्याला सांगा यान वजन वाढत काय येड्या वाणी बोलताय
फुकट वय वाढले तुझे वाया गेलास
विदेशी कंपन्यांचे भाट आहेत.
उलटी फाइल धरलिये hyani... 😂😂😂😂😂
बाकी काय ही असो तू मात्र एजेंट आहे च
नविन तंत्रज्ञान व जुना अभ्यास यांचा मेळ घालुनच ईतकी जनता जगवावी लागेल . जास्त उत्पादन व ते ही विष मुक्त तयार करावे व आता ते शेतकरी करतोय .
सर्व कृषी अभ्यासक आपापल्या परीने स्वतः चा अनुभव फार कमी वेळेत आपल्यासमोर मांडत आहेत शेती करणे सोपे नाही जो करतो त्यास माहिती आहे सर्वांचीच माहिती अभ्यास पूर्ण आहे चॅनेल व आयोजकांचे खूप खूप आभार
Palekar sir tumhi virodhkankade durlaksha kara
असं नुसता द्वेष करणाऱ्या लोकांना बोलावून तुमची पण लायकी काढून घेऊ नका
हेडलाईन् वाचल्यावर समजते तुम्ही पण त्यातलेच आहात
Paleker sir is great
काय बोललेत 100वषर्ष
तुला काही समजत नाही तू गप बस रे
हे साहेब सरकारी कामगार आसावेत आमच्या कडे बरेच कृषी अधीकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करन्यासाठी कोरोजन रॉगरच्या बाटल्या घेवुन कंपनी वाल्या सोबत फीरतात तसेच हे दीसताहेत पुढील भाषनात यखादी बाटली लॉच करतील पण घरी दारात वांगी लावुन खातील हे नक्की
Narade saheb, you are thinking on negative way. Palekar given something to nation but what you have given. Before criticism, please think what you have given and how many people following you. Just Rethink
देवांचा विरोध दानवांनी केला होता, इतिहासाची पुनरावृत्ती.....
शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे लोकांच्या जिवावर आपली पोळी भाजनारा बोका आहे
हे होणारच.
PQNK is the best method. No market input required.
आपण कुठे चाललो आहोत ते समजले की कुणाचे खरे कुणाचे खोट आहे ते समजते समाज आता समजदार झाला आहे
उगीच कुणाला नाव ठेवु नये २५ लाख जरी नसले लाखोमध्ये तर असतील.!
औषध निर्मिती कंपन्यांचा agent आहे.
तुमचे विचार पटले नाही
Inspite of Criticisms on zbnf give practical information to the Agriculture Products.
सगळ्यांनी डीसलाईक करा
अलिकडील काळात आयुर्मान वाढले म्हणतात हे महाशय, अहो साहेब काहिही सांगुन लोकांना मुर्ख बनवू नका आणि तुम्ही रासायनिक खत कंपनी कडून भरमसाठ पैसे घेऊन बोलू नका, स्वतःची मते मांडा
जो.शेतकरी दोन ऐकरवाला.आहे जमीन खूप कमी आहे तो परयोगकरू.शकत नाही
Hyala treatment chi garaj aahe
श्री राजीव दीक्षित च विडिओ बघा ,आणि शिका
Gap bhadvya
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि जे सत्य आहे ते आभ्यासाने दिसतेच
ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होईल त्रास होणार नाही ती शेती पद्धत चांगली,या कार्यक्रमाने बाकी पलेकरांची फुकट प्रसिध्दी होणार नाही तेवढं बघा.
या व्यक्तीने किती एकर शेती कसलेली आहे आणि त्यात काय काय प्रयोग करून काय संशोधन केले ते सांगा आणि पाळेकर तंत्रणांनाच्या उणिवा सांगा काय पण भरकटलेली उदाहरणे देऊ नका
हा तिरस्कार कशासाठी?आपली बुद्धी विधायक कामात वापरा..... आपलं फक्त वय वाढलं .......
खोट बोल पण रेटून बोल अस यालाच म्हणतात...
पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी समाजात आंनद वाटत आहेत फक्त देशी गाईच्या शेण व गोमुत्र याचा उपयोग करून शेती पिकवा यांचं काही चांगला उद्देश नाही
मी 23वर्षे सरांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे मी सुखी समाधानी आनंदी आहे
Series is best acknowledged no one clearly failurity of spnf , economic of mix cropping give simultaneous income with rural investment of goods independently.saving income no loan tention.
Crosses of cultivation is hard work . And maintain C :N ratio.
Aegnt ahe asa lokAnmulhe apan vish khato ahe
आयला दोन्ही गोष्टी हेच बोलत आहे आधी chya काळी आरोग्य सेवा इतकी चांगली नव्हती त्या मुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होते त्या तुलनेत आता आरोग्यसेवा सुधारले आहे आणि राहिला वाढ संबंध आहे तो कोणी असू दे होणारे बाळ हे आई-वडिलांच्या पेक्षा चांगले असते नैसर्गिक नियम आहे
Tumhi konti shetipadhhat visit keli aae. Tya baddal sanga.
hyajya aichi puchi
उदय देवळांकर बद्दल काय मत आहे.
Kay Thapa lavatay
Mi tumchya bhashnachi vat pahat hoto, mala mahiti hoti ki gurujichya virodhatch bolnar aahat. Pan kami kharchat sheti kashi karavi yache uttar tumchakade nahi. Kay bolalat he dokyachya varur gelele aahe. Ha shodh tumcha aahe ki pahile lok 35 varsh jagat hote. Ha ak navinach shodh lavla aahe tumhi.
बरोबर भाऊ पाहिले चे लोग 100 च्या वर जीवन जगत होते नैसर्गिक आणि देशी गाई चे तूप आणि दूध पेउन
*ह्यांना पंजाब मध्ये घरोघरी फिरायला न्या एकदा मग कळेल रासायनिक शेती काय आणि कस जीवन उध्वस्त करते...
*मी स्वतः शेतकरी आहे मी नैसर्गिक शेती करतो आणि कमी खरचात खुप छान उत्पादन घेतो तुम्ही कधिही पाहु शकता...
*तुमच्या बोलण्यात पुर्ण तीरस्कार आहे पाळेकरच वाईट का व कसे हे प्रत्येक शब्दात सांगितले आहे... आम्ही तुमच एकायला तुम्ही काय मैदान गाजवले झेंडे लावले ते सांगा...
*तुम्ही जे हे बिटी-बिटी करुण नाचताय मग एक सांगा पिक उगवल कि त्याला लश्कर आळी लागते,टोळ धाड पडतेय ते का?
*रासायनिक तननाशकांना अमेरिकेत दंड झाला किती व का आणि ती ब्यँन केलीत इथ बोलन्या अगोदर विचार करायला हवा होता...
तुमचा मो no द्या
सर आपला नंबर द्या
Nice . Confusion , marakating killing our farmers. We should move working agriculture papulatation to other industry , service sector.
अती होतेय
मी काय पाळेकर शिष्य नाही .......
पाळेकर चुकीची माहीती शेतकर्याना देतात असे आपले मत आहे,तर त्यांचे जे मुद्ये (उदा.जिवाम्रुत) आहेत ते तुम्ही संदर्भ व प्रत्यक्षीक करूण चूक आहे हे सिद्ध करूण दाखवा म्हणजे आम्ही तूमच्या प्रमाणे शेती करतो ......
Chemical fertilizers वल्याकडून पैसै घेउन खोटे नाटे आरोप करत आहात आपण. भंपक माणूस एक नंबर खोटारडा आहेस. जंगले आणि शेती वेगळा विषय आहे भाऊ. इथैलं बोल कुठं निघाला अंदमान निकोबार. गावा गावात पाळे कर याचे उत्तम उदाहरण आहे. सुपारी घेऊन बोलतंय का भाऊ.
Thaapa marto aahe, reality pasu koso dur aahe. visarlas ka rushi muni kiti varsh jagat hote, shuddh dishabhul karta aahet.
Bolaycha kay ahe .. chemicals chi sheti karaychi ka
लाच घेतलेला पोपट आहे हा
शिवार आगे भी , असेच चालले तर चॅनल बंद
होण्याची पाहिली पायरी
टाळ्या फार जोरात वाजवतात
या माणसाकडे लक्ष देऊ नका चांगल्या गोष्टीला विरोध असतोच
अजित नरदे दुसऱ्याचे कुसपट काढण्यातच आपले आयुष्य गेले तुम्ही कोणाचे भले केलेले दिसत नाही
Ha tr Chamical kampnicha Ajent vatto
रासायनिक शेतीमुळे आयुष्य वाढत असेल तर आपला खूप गाढा अभ्यास आहे? पण नैसर्गिक शेतीला नाव ठेवू नये. आपला अभ्यास किती आहे याच्या वरूनच कळतं?
संपुर्ण व्हिडीओमध्ये पाळेकरांविषयीच बोलले सर तुम्ही... तरी म्हणताय पालेकरांना महत्त्व नाही...
🤣🤣👍
केमिकल शेतीतून मिळणारे अन्न खावून, किती कॅसर पेशंट वाढत आहेत, याचा अभ्यास करा...
मग बोला.
पाळेकर गुरूजी गेली १०/१५ वर्षे त्यांच्या पद्धतीने शेती करायला शिकवत आहेत, तेही मोफत.
त्यांना बदनाम करून तुम्ही मोठे होऊ शकत नाही
युरिया खत कंपनीच्या फंडाची कमाल ? अहो काका कमितकमी मागच्या फोटोच्या महानमानवांचा आदर करून ह्या वयात तरी खरे समाज कार्य करा उगाच समाजात तेढ सभ्रम निर्माण का करता ? जग सेंद्रिय शेती कडे वळतोय आणि तुम्ही सायन्स चे केमिकल चांगले शिकवताय ?
रसानिक खत कंपनीचा इजंट दिसतोय
तुम्ही किती वर्ष शेती केली ते सांगा
Continuously land cha nuksan chalu ahe tyacha kay... Ek diwas asa yeil kee jaminit kahi ugnar nahi tevha kay karnar ?
Aslya loka mule Udai sir ani shivar24 varcha vishwas udel lokancha....
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती बद्दल सांगितले तर अजित नरदे तुमच्या पोटात का दुखत आहे स्वतः चांगले करायचे नाही दुसऱ्यांना करू द्यायचे नाही
मी एका अपंग शेतकरी आहे बीड पाळेकर तंत्र अवलोकन करीत आहे केव्हा केव्हा आहे येऊन भेट देऊ शकता
अशी टिका करणारे खूप पाहिले आहेत. पाळेकरांची पध्दत अतिशय चांगली आणि उपयुक्त आहे. पण अर्धवट कितीतरी करून टिका करणारे. रासायनिक शेतीनं शेती बरबाद केली. रासायनिक शेती आणि जर्सी एच एफ गाईचे दूध याने शरीराची अनैसर्गिक वाढ होते.
आरे तुम्हाला रासायनिक कंपन्यानी किती पैसे दिले आहेत... पैसे खावून लोकांची दिशाभूल करु नका. मग सेंद्रिय मालाला जास्त मागणी का आहे हे स्पष्ट कराव. आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे रासायनिक कंपन्या मुळेच कारण महागडी औषधे वापरून शेतकरी कर्जबाजारी होतो आहे..
Height vadhali ki Manus healthy asto he dnyan kuthun shikun aalat....tumchya vadalachya kalat kiti lokona Diabetes, Hypertension Ani Cancer hot hote....Aaj Kai paristhiti aahe bagha...lahan mulana diabetes hotoy ani 30 vya varshi heart attack yetat...hyalach tumhi Nirogi aayusha mhantat ka
ज्यांची हाईट वाढली ते क्रास आहेत परकीय अक्रमनात जनेटीक बदल
पालेकर✌✌✌