पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- पावसाळ्यात निघणारे विंचू कुठे गायब झालेत बघा | Uday Deolankar | कुंपणाची शेती इतिहासजमा | Shivar
पूर्वीच्या काळी पहिला पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाच्या पेरणीची कामे सुरू व्हायची. त्या वेळी शेतात जागोजागी विंचू आढळत होते. त्या वेळी शेतीला नैसर्गिक झुडपांचे कुंपण होते. मात्र, आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात सगळे चित्र बदलले आहे. नैसर्गिक संपत्तीची हानी झाल्याने पावसाळ्याचे गणितही बदलले आहे. यासंदर्भात शेतीतज्ज्ञ, अभ्यासक उदय देवळाणकर यांनी शिवार चॅनेलशी सविस्तर संवाद साधून मत व्यक्त केले.
#rainyseason
#weatherforecast
#udaydeolankar
#मान्सून
#manonsoon
#shivarnews24
सरकार आणि जनता स्वार्थी झालीय साहेब. कोणीही पीकपद्धती बदलायला तयार होणार नही..
सुंदर विचार आहेत हे विचार शतक र्या पर्यत पोचले पाहिजेत गावागावात
फार चांगले अनुभवी विचार तुमचे व्हिडिओ फार चांगले असतात
खूप सुंदर विश्लेषण केले सर, पण राजकीय इच्छाशक्ती चा अभाव आहे, सर्व निर्णय मतांचा विचार करून केले जातात, शेतकरी लाचार होऊन आपल्या मागे फिरला पाहीजे हेच ध्येय आहे।
10-15 वर्षांपूर्वी आमच्या माळावरच्या बरडा च्या शेतात प्रत्येक दगडाखाली विंचू असायचा परंतु आता एक सध्या विंचू आढळत नाही.😮
एल्या एक च कारण लोकसंख्या सुमारे भरसाठ वाढली आहे
खूप छान मार्गदर्शन सर ..
हा विषय माझी पत्नी आणि मी शेतात घेतला की अस का झालं
मी म्हटलं अगोदर आपल्या शेतात बांधावर कडी कचरा व जुनी खोपडी वआणेक टाकाऊ चारा भरपूर राहायचे
शेतकऱ्यांसाठी.खूप छान माहीती दिलीत
छान अभ्यास आणि अनुभव
आमच्या शेतात भरपूर आहे भुरे व काळे विंचू
खुपचं सुंदर विश्लेषण आणि विवेचन. सर जी
खुपच सुंदर माहीती
खुपच छान माहिती सर
हा विचार फक्त शेतकऱ्यांनीच का कराव
कुणीतरी तर सुरवात करायला हवी.
Ha ASI madhe basus shetkari yanha mahiti deto😂😂
अगदी बरोबर
भाऊ माहिती नसल्यास काहीही बोलायचे नसते@@shyamughade9320
शेतकऱ्यांनी च करायचं सगळं .झाडे लावा शेतकऱ्यांनी.दुधधंदा करा शेतकरी लोकांनी.शहरि लोकांनी मजा मारायची.आनि कोन खासदार ऐकतो साहेब शेतकऱ्यांचे.निरयातिवर बंदी घालण्यात येते.कापसावर कांदयावर निर्यात बंदि कपड्यावर बिस्किटे यांच्यावर यांच्यावर नाही.समसया उत्पादन उत्पादकता नाही.मिळनारा भाव आहे.
खूप छान माहिती दिली आहे सर.
Changle mhiti dilit sir 🙏 🙏
३ शेतकरी कायद्याचा हाच तर उद्देश होता परंतू शेतकर्याचे पुढारी यांचे विरोधामुळे कायदे रद्द झाले.आता नुकसान होत आहे.
शेतकरी पण बांधावर आणि सरकार पण बांधावर
छान माहिती सरजी.
साहेब एप्रिल/मे मध्ये पाणी उपसा कमी करून,शेतीला देखील विक्ष्रांती मिळेल, पाण्याअभावी होणारे नुकसान टाळता येईल.यावर शेतकर्याला साक्षर केले पाहिजे,
भाऊ शेतात काम कर तुला कळेल साकशर कुनाला करायची गरज आहे
Dushkali bhagat shetisathi borewell mahnje vinashakadebwatchal
विंचु कशा साठी पाहिजा त साहेब
ही पृथ्वी त्यांची पण आहे म्हणून
विंचू, ससे, गांडूळ जमीन पोखरतात व जमिनीखाली बिळांचे नेटवर्क बनवतात ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपते.
खुप छान
मोबाइल टॉवर आल्यापासून विंचू गायब झालेत ओसाड माळरानावर सुद्धा आढळणार नाहीत. 11:37
यापेक्षा जास्त परिस्थिती बिकट होणार जर आता सुधारले नाही तर प्रत्येकाने किमान वर्षात 1तरी झाड लावावे ते जगावे
विंचू चा वल्यानंतर किती वेदना होतात सर शेतकरी 🙏
आरे भो आमच्या शेतात खुप आहे काळे विंचु
माझ्या शेतात खुप विंचु आहेत।
बांदाच्या ओढ्याच्या कडेनं केकताड लाऊन त्यात आंबे चिंचा जांभळी लावत होते
सर मीडिया फक्त राजकारण दाखवते
Lambda cyholothrine. Insect killer😮
शेतकऱ्यांनी शेती बंद करा तुम्हाला गरीब करण्यासाठी शेती आहे.तुमचे उत्पादनाला भाव मिळू नदेने हे सरकार चे काम आ हे.
Sitala badnay , tarpani , kotun jharna ka se tadhana bandis , gardi , jaya ode , li , kholiye , karan , kar dijiye , jaya san dur lakshmi karithi dur lakshmi ka
सर, ऊसाचे क्षेत्रात 30 टक्के तेल बिया, डाळवर्गीय पीके घेतली पाहिजे, सक्ती केली पाहिजे
का ?
ऊस पीक इतर पिका पेक्षा जास्त फायदेशीर आहे.
आणि सगळा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतला आहे का ?
25 ऐकर तुरी ,सोयाबीन काडायला मजुर मिळत नाही येतावका साहेब
Tu bhadvya ye maza Kam karayla shetat
Mothi dharne shahransathi rakhiv keli aani sandas la 50 liters vaparta ,angholila 30 liter vapartaa aani shetkaryala akkal shikavta
Asni shetkaryala akkal shikvta.
Ja khedayat mag bola .
Shahratun bolta
Yala bolayla kay jatay Asi madhe basun
Sir mala tumcha contact no bhetel ka
सरकारला हे समजत नाही कसलं थर्ड क्लास राजकारण करत आहे मुळात कोणत्या ना कोणत्या सडला योजना आणतात मनी लाडकी बहीण योजना अरे निसर्गासाठी तुम्ही काय करून राहिले निसर्गाचा संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही कोणती योजना आणत आहे हे सांगा एक जनतेला
दादा शिवार गृप बंद झाला, परंतु आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे,प्रशासकीय अनुभव आहे, ते गावा गावातील शेतकऱ्यांच्या ग्रुप पर्यंत पोहचवून अमलात आणलं गेलं पाहिजे. तसेच पाण्याची भूगर्भातील पातळी वाढविण्यात बरोबर देवराया आणि सामाजिक वनीकरण झालं पाहिजे. आपण एकदा पुढाकार घेऊन सुरू करा;आम्ही काम करण्यास तयार आहोत. धन्यवाद!
Nice job sir शेळीपालन वर व्हिडिओ बनवा sir🙏
ua-cam.com/video/1t4xdRpKoLE/v-deo.html
Good information from devlankarsaheb thanks
Welcome
Ya warshi vinchu disle
मी तर आमच्या शिवारात विंचु कधीच पाहिला नाही
Asi madhe basun tumhala bolayla kay jatey,sarv dosh shetkari yanchya dokavar fodta
Good information and reallty
Thanks and welcome