या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले? I Satara and Kolhapur I Tararani I Shahu
Вставка
- Опубліковано 4 гру 2021
- छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने मिळवलेले स्वराज्याचे पुढच्या काहीच वर्षात दोन तुकडे झाले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात वारसाहक्काचे भांडण सुरु झाले. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलेल्या ताराराणी आणि नुकतेच औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या संभाजीपुत्र शाहू यांच्यात हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान खेड कडूस च्या लढाईत झाले. या लढाईमुळे स्वराज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. आज पाहूया याच लढाईचा इतिहास.....
#tararani #shahu #shivaji #maharaj #swarajya #dhanaji #aurangzeb #mughal #maratha #swarajya #saudamini
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
• संभाजीराजांना पकडणाऱ्य...
चॅनल ला Subscribe करा ua-cam.com/channels/Vjq.html..
वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ!
amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर
amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar
amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख
amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे
amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील
amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे
Guys,
समजा जर तुम्ही त्या लढाई मधी असता तर तुम्ही कोणाची बाजू घेतली असती.?❤️👍
मी तर छत्रपती ताराराणी ❤️
Tyancha mulga vyane lahan hota tevha...ani chatrapti sambhaji maharaj vatlyavr rajaram yana bavlt na .maha rani yesubai yani . Mg jevha tyancha mulga vyane mothe hote...tr maharani tarabai yani ka nahi bsvl. Shahi maharaj ani maharani yesubai yani 29 vrsh mughlancha Kaidet ghalvl.
मी पण ताराराणीसाहेबाचीच घेतली असती कारण त्या जिद्दीने औरंगजेबाशी लढत होत्या. शिवाय बाई बाईचीच बाजु घेणार. बाई आहेत म्हणून सुध्दा नाही तर पराक्रमी आहेत म्हणून सुध्दा.
@@anaghabarve2709 right 👍
Tyanha doghanahi ladhae karaychi navati pan yesubai mughlancya kaidet hotya mhanun tyana ladhae karavi lagli.
Nasati Keli tar yesubai na daga zala asata .
@@sushmagawari7252 मोगलांची तीच इच्छा होती.मराठयात फुट पडावी. आजही जाती जातीत भांडण लावण्याचे काम होतच आहे कारण फक्त सत्ता.
आमच्यासाठी महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज दोघेही आदरणीय आहेत,दोन्ही ही स्वराज्याचे आधारस्तंभ होते.
🚩🚩🚩🚩🚩
Watole kele SWARAJYA CHE 🙏💐🚩😠😠😠😠😠😠😠😠🚩🚩🚩🚩🚩
Matter hey nahi adharsthambhachi matter hey aahe ki ahankar .
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
Ani ekmekanchya yudhat Mavle mele te kon hote
खर तर ताराराणी होत्या म्हणून स्वराज्य टिकलं होत. कारण त्यांना कडक शिस्तीच्या होत्या
तर शाहू महाराज यांना अनुभव नसल्याने पेशव्यांनी त्याचा फायदा करून घेतला
ताराराणी होत्या म्हणुन राज्य राहील याला काही लॉजिक नाही .. संताजी घोरपडे , धनाजी जाधव यांनी राष्ट्र प्रथम ( नेशन फस्ट ) चे ध्येय समोर ठेवून 27 वर्षे मुघलां विरुद्ध चा संघर्ष सुरु ठेवला .. आणि राज्य पेशव्यांच्या हाती जायला सुद्धा ताराराणी च जबाबदार आहेत .. शाहु महाराजां नंतर शाहु महाराजांना अपत्य नसल्याने राजगादी चा वाद निर्माण झाला त्यामुळे त्यांनी राजाराम महाराजांचा खरा वारस सर्वंपासुन अज्ञात ठिकाणी ठेवला आहे असे सांगितले सर्वांनी ते मान्य करून त्यांनी सांगितलेला वारस छत्रपती म्हणुन मान्य केला , अन नंतर त्यांनीच तो वारस छत्रपती तोतया ( खोटा ) आहे , असही शपथ घेवून सांगितले .. त्यामुळे पेशव्यांनी पुन्हा एकदा राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन , एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल राज्य गैरसमजुतीतुन नष्ट होऊ नये , पुन्हा या राज्या मधे दुफळी निर्माण होऊ नये म्हणुन आहे तोच वारस छत्रपती म्हणुन कायम ठेवत नाममात्र अधिकार त्यांच्या हाती ठेवून बाकी सत्ता पेशव्यांच्या हाती ठेवून पेशावर पर्यंत धडक मारली ..
ही दोन गाद्या बद्दल चा इतिहास 90 टक्के लोकांना माहित देखील नसेल पण या विडिओ च्या माध्यमातून सर्वांना माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
महाराणी ताराबाई व छत्रपति शाहू महाराज दोघेही शूर होते.महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.
भाऊबंदकी आणि राज्याची हाव हा महाराष्ट्राला शाप शिवाजीच्या काळापासूनच मिळाला आहे आणि तो आजतागायत. शिवाजीमहाराज ही त्यातून सुटले नाहीत फक्त ते इतके नशीबवान होते की त्यांनी जमवलेले साथीदार त्यांना जीवापलीकडे जपत होते आणि त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नव्हते म्हणूनच स्वराज्य उभे करू शकले
नाहीतर महाराष्ट्र आज काहीतरी वेगळाच बघायला मिळाला असता मात्र शिवाजीचा वारसा जपणारा आज कुणीच नाही
शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तरच ती शिवाजीमहाराजाबद्दल आदरांजली झाली असती
पण विचारात कोण घेतो
🚩🚩🚩
Pure india ki wahi kahani hai wahi bhai
आपल्या विचारांना मानाचा मुजरा
फक्त शिवाजी असे एकेरी संबोधन करण्या इतकी आपली लायकी नाही
शिवाजी महाराज म्हणा
छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बोलण्याची सवय लावा तीच मोठी आदरांजली असेल, पहिले आदराने नाव घ्यायला शिका.
आताच्या बदलत्या राजकारणा मध्ये मुंबई व महाराष्ट्र ला राजसाहेब ठाकरे ची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
मनसे अध्यक्ष
हिंदू महा नायक
महाराष्ट्र हृदय सम्राट
मराठी मनाचे सन्मानबिंदू
श्री मान राज साहेब ठाकरे 👑
छत्रपती संभाजी महाराज नंतर चा पूर्ण कारभार हा महाराणी ताराबाई यांनी सांभाळा त्यामुळे हा इतिहास एवढा पुढे आला आहे
खरे तर शाहू महाराज च खरे वारीस होते... महाराणी येसूबाई यांनी जर राजाराम राजे यांना पुढचे छत्रपती बनवले नसते तर आज महाराणी ताराराणी छत्रपती झाल्याचं नसत्या.. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
Hi
संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजाराम महाराजच गादीवर बसणार हे निश्चीत होत ...आणि ज्या ताराबाई नी स्वराज्य लढवले त्यांच्या बरोबर गादीवरून वाद करणे अयोग्यच
वारस होते बरोबर पण ती खुद्द खेळी होती स्वराज्य अभेद्य होत जिंकता येत नव्हते म्हणून शाहू यांची सुटका केली गेली फूट पाडण्यासाठी
आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज
आणि छत्रपती संभाजी महाराज
🙏🙏🙏🙏🙏
बाकी कोण स्वतःला छत्रपती म्हणो वा भोसले म्हणो ते त्यांच्या घरी
Kharch bollas dada mla hi hech vatta ,amche 2 nch raje ,naav ghetla tari dolyat pani,
Agadi barabar bolalasa bagha 🙏💐💐
Ho pn tararani Aurangabad sobt 18 yrs ladhlya Ani swarhya tikaval
@@vaibhavs246518 वर्ष संताजी घोरपडे अन धनाजी जाधव मुघलां विरुद्ध लढले .. राजगादी वर कोणीही नेतृत्व करण्यासाठी नसताना .. राजाराम महाराज अमात्य पद ( अमात्य म्हणजे प्रतिराजा .. राजाचे सर्व अधिकार हाती असणारा )रामचंद्र पंतांकडे देऊन जिंजी च्या किल्यावर होते .. तरी सुद्धा मराठ्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन मोघलां विरुद्ध चे युद्ध 1707 पर्यंत चालु ठेवले ..
फार उपयुक्त वं ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली . विविध माहिती देऊन मराठा इतिहास समजावा अशी अपेक्षा .
खाली कंमेंट्स वाचून खूप दुःख होतं. लोक आजही जात-जात करीत आहेत. छ. ताराणिनी स्वराज्य सांभाळलं तर छत्रपती संभाजी राजेंचा वारसा छत्रपती शाहूमहाराजांकडे होता. दोघेही वंदनीय आहेत. उगाच शिवशाही पेशवाई वाद निर्माण न करता आज सर्व मराठी जनतेने एकत्र आले पाहिजे.
जय भवानी 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩
Marathe kadi ektra yeuch shakle nahi
Doghanna chhatrapati vhaychay
Pan swarajya kay
Swarajya gela
आज ही तेच चालले आहे ,हा मराठा.हा ब्राह्मन.हा महार आसे घोळ घालून राज्य मात्र घालवणार मग बसा हात चोळीत.उनिदूनी काढीत.आत्ता पर्यंत तेच केले पुढेही तेच 😮
सर्वच छत्रपती बद्दल आदर हा आहेच,
पण ताराराणी नी छत्रपती संभाजी महाराजाच्या नंतर स्वराज्य हे मुगला पासून वाचवले त्यामुळे त्यांचे शौर्य हे स्वराज्यासाठी खूप मोलाचे आहे, वारसदार हा वादच झाला नसता खूप चांगलं झालं असत.
Santaji and dhanaji hyanchya jivavar he Shakya zhala
@@darshanranshevare6074 bhau tararani ya rani hotya Teva Ani tya Sudha yudh karat hotya
@@DINESH-yd4tx tararani yani 1700 nantar tyancha hatat satta getli , to paryant Aurangjeb Maharashtra yeaun 20 varshe jali hoti .. an tya 20 varsat sambaji maharaj, santaji ghorpade , danaji jadhav yani jivaji baji laun he sawrajay rakle hote .. rajaram maharaj tar amatya pad ramchandra pantan kade sopun jinji la jaun basle hote .. Teva kutlyahi netrutva shivay santaji ghorpade an danaji jadhav yani yudh suru tevle an tech pude peshwa yani suda kele .. sahu maharaj yancha nantar raj varsa cha prashna nirmaan jala Teva pan peshwa yani sataa haatat geun Peshawar paryant dadhak deli ..
आपण हा ईतीहास खूप च चांगला समजावून सांगितला त्यामुळे दोन घराणी कशी तयार झाली हे कळाले धण्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
ताराबाईंनीच राज्य राखलं हेही ध्यानात घ्यायला हवं
ताराबाई राणी saheb yanni राज्य राखले he खरे आहे pan यसूबाई राणी saheb pan 17 वर्ष swarajya sathich aurngajebache kaidet hoyta na mang shau maharaj aalyanantar tyanla raje karayala have hot na. ।।।
संभाजीराजे 9 व वर्ष लङले म्हणून तिकल स्वराज्य
@@virajkadam9905 बरोबर आहे
@@ashokpadulenosevideos5086 ekdam barobar bhau shahu Maharaj cha haakha pahila hota swarajya ver karan te thorle hote sambhaji Raje che putra hote te pn shevati tarani na aaplya mulala gadhi ver basvaycha hota he samjun yete
@@ashokpadulenosevideos5086 बरोबर
खूप छान इतिहास वर्णन केलात, खूप खूप आभारी आहोत... अभिमान वाटतो आपल्या सारख्या इतिहास प्रेमिचा...
संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर चा इतिहास कोणत्या कादंबरी त आहे कळवावे?🙏🙏
शाहू महाराज की जय 🚩🚩🚩🚩
दोनी ही आमचे दैवत पण आपल्या दोन हि जरी गादया सातारा- कोल्हापुर हित असल्या तरी आपली महत्त्वचि गादी म्हनजे रायगड गादि साठी भंडण्या पेक्षा हिंदुत्वा साठी लढा🚩🚩 मी सातारा त ला महाराजांचा मावळ🚩🚩 जय श्री राम🚩🚩
राजे छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💙🙏
फारच सुंदर माहिती मिळाली,
त्याबद्दल मी आपणास कोटी कोटी शुभेच्छा देत आहे
Hum ek dusre par tut pade aur iska Portuguese ko Goa mein hua.
A humble Lahatriya Maratha from Goa❤
फार फार आभारी आहोत.व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण आहे.💯👌🙏
Battle between Chatrapati Shahu Maharaj and TaraRani took place at my native village of Kadus near Khed.Proud of it.
Please give any more details if you have about the battle. Or the images of the place where it happened. If they have any references still there.
@@Maharashtrahistory yes pls
अभिमानाची नाही, दुःखाची गोष्ट आहे
Happy birthday pillu and hope you have an awesome f88wshhci2020
There is nothing proud of
प्रत्येक छत्रपती आपल्या सगळ्या मराठा लोकांसाठी देवच आहेत.. सगळ्या छत्रपतींनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात जशी परिस्थिती होती जशी गरज होती तसे त्यांनी निर्णय घेतले असतील.. त्यांचं चूक की बरोबर हे ठरविण्या इतके आपण लायकीचे आहोत अस मला तरी वाटत नाही.. ते होते म्हणून आपण आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश सुरक्षित आहे.. नाहीतर आज सगळा भारत देश हिरव्या चादरी मध्ये झाकून गेला असता.. आपली मंदिर दिसलीच नसती जाईल तिथे फक्त मशिदी दिसल्या असत्या.. इतिहासात जे झालं ते झालं त्याचे परिणाम फार वाईट झाले तर नाहीत ना.. झाले स्वराज्याचे तुकडे पण समाधान इतकंच की ते चालवणारे शिवाजी महाराजांचे वंशज च होते.. नंतरच्या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राज्यांनी एकमेकांची पुत्रे दत्तक घेतलीच आहेत.. छत्रपती शाहू महाराजांना पुत्र न्हवता त्यामुळे त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या नात वलाच दत्तक घेतले होते..त्यामुळे दिसताना जरी दोन गदया असल्या तरी कुल आणि वंश एकच आहे.. आज ही कोल्हापूरचे छत्रपती आपली जबाबदारी चोख बजावत आहेत यात वादच नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Good job
हि लढाई नको व्हायला पाहिजे होती केव्हड मोठ स्वराज्य झाल असत 🙏🚩
Pan Swarajya motha zalach ki ,paar Attock paryant pohchla ki
1no जाय भवानी जय शिवाजी जय शाहू jay तारा राणी 🚩🚩🚩🚩
जय श्रीराम जय शिवराय
महाराणी येसूबाई ह्या राजाराम राजांसाठी कैद झाल्या होत्या
Chatrapati shahu Maharaj Mali ka pathava
अत्यंत गोपनीय माहिती आपण दिलीत,धन्यवाद.
Kahi hi aso Great Tara rani proud of you,,,You are great warriors,
Jai hind
Khup sundar 👌👌
शाहू महाराज उत्तरेत जाऊन आले होते, तसेच सर्व राजकारण जाणून होते तसेच ते दूरदृष्टी राखून होते, आणि मुत्सद्दी होते आणि हे योग्यच झाले
म्हणून पेशवे नेमले आणि पेशव्यांनी पुणे इथे कारभार नेला आणि सातारा नाममात्र राजधानी राहिली पेशवाई मुळे भीमा कोरेगाव घडलं आणि त्यामुळे इंग्रज आले
Khupach chan mahiti Dili sir thank you so much
तुमची माहिती फार छान आहे 🙏
Mast chan varnan history sangnyachi mandani best👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शाहू महाराज पहिले हे औरंगजेबाच्या कैदेत हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते त्यावेळेस या कालखंडात महाराणी तारबाईंनी खरे तर हे स्वराज्य राखले त्यांचा त्याग विसरणे नाही आणि शाहूंना मोगलांनी सोडल्यानंतर शाहूंना छत्रपती विनात्याग छत्रपती पद हे सरसेनापती यांना फोडून मिळाले त्यामुळे महाराणी ताराबाई यांची बाजू ही सत्याची
Khup chan mahiti sangitali tumhi 🙏🙏🚩🚩🚩
छान माहिती दिली
अति सुंदर
Khupp chaan 👌👌👍keep it up ....surely like to view more vdos like this
एक नंबर ...👍
खुपचं अप्रतिम माहिती
Mastach Lay bhari 👌👌👌
जबरदस्त
अप्रतिम माहिती
खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत आहे ही. धन्यवाद या माहीतीबद्दल.
खूप खूप धन्यवाद
खूप छान
Tarabai was great..
Khup chan information aste
आभार.
Khupch chan mahiti
जय शिवराय
ताराराणीनी तेच केल जे सोयरा मा साहेबांच्या मनात होत
Tararani Swarajya Sathi ladhlya pan aplya sarkhya lokana tye Samjet nahi hyech dukh .
धनाजीराव जाधवांनी महाराणी ताराबाई यांना ऐनवेळी धोका द्यायला नको होता...आधी किंवा नंतर गेले असते तर एकवेळ क्षम्य होतं...पण प्रत्यक्ष युध्दात पक्ष बदलणं अक्षम्य आहे
Right
Right
यांस जबाबदार महत्वकांशी बाळाजी विश्वनाथ भट होय..... ज्याने मुत्सद्दी पणाने धनाजी रावास शाहू राजांच्या बाजूने वळवले...
yach dhanaji jadhava ne Santaji na dhoka dila hota.
Right
सुंदर वर्णन
थोरले छत्रपती उदयन महाराज भोसले ( थोरली गादी राजधानी सातारा ) 👑
त्या काळामध्ये थोरल्या पुत्रालाच वंश परंपरागत गादी वर बसण्याचा अधिकार होता . जय महाराष्ट्र जय स्वराज्य 🚩
खरोखर हे युध्द व्हायला नको होते.
पराक्रमी ताराराणी व संभाजीराजेंचे पुत्र शाहु यांच्यात समझोता होऊन ताराराणींच्या मार्गदर्शनात शाहुंना छत्रपती म्हणुन स्वराज्य चालवावयास पाहीजे मग पेशवाई न येता स्वराज्य टिकुन स्वराज्याची वाढ झाली असती!🙏🙏
छान
माहिती पूर्ण vdo
धन्यवाद
Bhari 👌👌👌👌👌👌👌
Jay Shivray
दोघेही आदरणीय पण भाऊबंदकी ही बहुधा सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली व्यथा तिची पुनरावृत्ती चालू रहाणार जरतरला काही स्थान नसते
जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩
ताराबाई या महान होत्या
I hope we can stop harking back to our glorious past and start looking forward to a bright future.
Mast,,👍👍👍
छान माहीती दीलीत आभारी आहे
Jay Bhavani Jay Shivaji.
Chhan mahiti dilit
खूप खूप धन्यवाद🙏
खुप छान माहीती...
Thanks
आम्हाला दोघेही पुजनिय..🙏🙏🙏
एक नंबर
khup bhari
ua-cam.com/video/Jc6s_HnsR8U/v-deo.html antim Hindu samrat
Best.
Khup changla presentation ajun video baghyala aavadtil kasla confusion nahi straight and clearly information
खूप खूप धन्यवाद
Ha video ..perfect watala. Aikayla sudha...
Thanks
Jay shivray
Very good video. Kindly prepare more videos on sahu maharaj
Great Tara Rani
बाळाजी विश्वनाथ नावाच्या भटबामाणाने धनाजी जाधवांना शाहुमहाराजांकडे वळवून मराठेशाही राखली नाहीतर भाउबंदकीतच मराठेशाही संपली असती.
@मराठी माणूस 🇮🇳 मराठी माणसा .... बालाजी विश्वनाथ बामण होते . देशमुखी ही वतनदारी आहे ती सर्व जातीत असते.
@@jitendrabargaje2039 चित्पावन हे ब्राह्मण होते याला पेशवाई पूर्वीचा पुरावा द्या..
मग छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातसुद्धा रामचंद्र पंत अमात्य हे हुकूमतपनाह होते हे लक्षात घ्या. म्हणजे छत्रपतींच्या अनुपस्थितीत राज्यकारभाराचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार. आपण कोणी छत्रपतींच्या निर्णयावर शंका उपस्थित करू शकत नाही कारण ते सर्वस्वी अयोग्य आहे. हे भट बामन सारख्या वेड्या जातीयवादी संकल्पना तिथे कामाच्या नाही. आणि हो बालाजी बल्लाळ हे कोकणस्थ ब्राह्मण होते.
@@rajdeshmukh1233 महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या गॅझेट मध्ये पहा, स्पष्ट पणे लिहिलं आहे की बाळाजी बाजीराव ब्राह्मण होते.
@@theoneaboveall6633 are chitpavan samaj brahman aahe Yala peshwaipurvicha purava dya asa mhanalo aahe. peshwai nantar cha nahi. Peshwai nantar cha ithas badalala gela aahe., chitpavan hi koli samajachi ek shakha aahe. Sahyadri khand vach. , parshuramane kolyapasun chitpavanchi nirmiti keli.
🙏🙏🙏👌
Very nice
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻
It's game of destiny, which had happened after our hon, bless. Lord chhatrapati. Shivajimaharaj . It is very unfortunate of my. Maharashtra. 🙏🙏🙏🙏
Good
Jai shivrai
Only shivaji maharaj and sambaji maharaj ❤️ great kings baki sarva lalchi hote
Vistaar maatra thorle Bajirao Peshwa ni kela....Te bhale hi raje nhavte, te swata shivrayanni pathevlele naayak hote.
@@BOSSGAMING-il1sg jay bhim 💙 peswayani Mahar ani dalit lokanvar anyay atyachar kelet bhim Koregaon battle tyamulech tar zali
@@darshanranshevare6074 pahila bajirao peshava ani tumchya vat atyachar kela to dusra bajirao peshava hota pahili history vacha ....jyani swarajyacha vistar kela tevha swarajyachya gadivar chatrapati shahu hote ani pahila bajirao tyaveli peshava hote swarajyache
@@raje6104 mang tevha pasun peswai ch rajya suru zhala ani Chatrapatinch Sampla te fakta aurangazeba chya mrityu pryanta hota
@@darshanranshevare6074 केवळ रोजीरोटी साठी महार इंग्रजां कडे नोकरी करत असत आणि भीमा कोरेगाव च्या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात सर्व जातींचे लोक होते फक्त महार जातींचे होते असं नाही कारण ते सर्व तिथे नोकर होते ...पे शव्यांना इंग्रजां नी हरवले महारांनी नाही...कारण इंग्रजां कडे आधुनीक शस्त्रे होती
फार छान माहिती दिली👌🏻👌🏻
Jai hind
🌹🙏 जय जय जय जिजाऊ 🌹🙏 जय जय मुलनिवासी 👍
छत्रपती शाहू महाराज की जय
First लाईक
Thanks
❤🙏
Keep it up & Go ahead. Deep knowledge you have like Babasaheb Purandare. Deep studies in maratha's history..
आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये कधी कधी अहिल्याबाई होळकर यांचे फोटो दाखवले आहेत..... पुर्ण आणि खरी माहिती घेऊन इतिहास मांडत जा.....
छत्रपती शाहू हेच खरे वारसदार होते.....
🙏🙏🙏
Ak history student mhanun nehmi ak prashn pdto ,swarajy jr tararanincyachkd rahile aste tr .hi ladhai tararanich jinkalya astya tr?
बालाजी विश्वनाथ दुसरे अनाजी पंत होते, ही लढाई बालाजी ने च घडून आणले फूट पाडण्याचा
Bhau hi mahiti kutun milali
बाळाजी विश्वनाथ मुळे सगळं झालं....
Background music Konti ahe? Link milel ka