आदरणीय ज्ञानेश महाराव यांच्या संपुर्ण वक्तव्याशी सर्व विवेकी सत्य वादी नागरिक पुर्णतः सहमत आहेत, आम्ही त्यांचं समर्थन करतो.सर आपले ही मनःपूर्वक आभार धन्यवाद
ज्ञानेश महाराव यांच कार्य अभिनंदनीय आहे, ब्राह्मणांच्या कर्मकांडातून बहूजन समाज जागृत होऊन बाहेर पडावा या उद्देशाने ते समाजाला जागृत करण्याचे जोखिमपूर्ण कार्य करत असताना बहूजनांनी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे रहावे.
@@kiranpatil4dpatil739बरोबर कारण या संघोट्यांना वृद्ध माणसावरच हात उचलता येतो. तरूण, गरम रक्तावर यांची हात उचलण्याची ताकदच नाही कारण याला जे प्रत्युत्तर मिळेल ते संघ-भाजपला सत्ता असूनही झेपणार नाही.
ज्ञानेश महाराव सर, जे भावना दुखावल्या म्हणतात त्यांना हिंदू धर्मातील सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यांचा पुरावा दया। जास्त नाही ब्राम्हणी आडपडदयातील " गुलामगिरी " आणि " बामणांचे कसब " या दोन पुस्तकातील पुरावे दया।
छान सत्य व उद्बोधक माहिती दिलीत यामध्ये भावना दुखावण्या सारख यात काहीच नाही ज्ञानेश महाराव बुद्धिजीवी व विचारवंत आहेत इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत केवळ त्याच्या लेखा मुळेच मी चित्र लेखाचा वाचक होतो आहे
थोडं आम्हाला दुसऱ्या धर्माच्या ग्रंथ मध्यला स्त्री अत्याचार बद्दल पण ऐकायला अवडेल....दर वेळेस हिंदू धर्म च विश्लेषण का ??....मुस्लिम, इसाई बद्दल पण शिकवा इथे !!...#एक सुजाण हिंदू !!
हिंदू असलेल्या माणसाने त्याच्या धर्मातील देव देवता किंवा वाईट गोष्टी वर बोलले तर दुसर्या हिंदू ची धार्मिक भावना कशी काय दुखावतात. हिंदू म्हणून त्याचा अधिकार तुम्ही कसे काय नाकारू शकतात. धर्माच्या ह्या नकली ठेकेदारांना वेळीच आवरले पाहिजे.
@@bhikankarankale4124 हिंदू किंवा मुसलमान असलेल्या माणसाने मुसलमानांच्या प्रेषित किंवा देवावर टिका केल्यावर त्यांच्या भावना तरी का दुखावतात? आपल्या देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ना. रवींद्र ची अभिव्यक्ती इतकी मर्यादित आहे की फाटू आहे?
@@SamadhanMarkande विदेशी ब्राह्मण जमात ७०० वर्ष मुस्लिम सत्ताधाऱ्यासोबत सत्तेत बसून देश लुटत होती. तेंव्हा सुंता करून घेण्यात हीच जमात सर्वात समोर होती.
छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचा जप करत जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना हाकलून दिले होते. प्रतेक गड किल्यावर शिव मंदीर बांधून भक्ती करत होते. भगवान श्रीराम श्रीकृष्ण यांच्या रामायण महाभारत हे ग्रंथ माता जिजाऊनी वाचून संस्कार केले. हे सर्व विसरून चालणार नाही. ❤जय श्रीराम हर हर महादेव ❤ चुकीची माहिती सांगता हिंदू देवी देवतांचां आपमान करणे हेच तुमचे काम चालू ठेवा 😂😂😂 हार्दिक शुभेच्छा पोखरकर एक दिवस विचार करून निर्णय घे आपण कोणाबद्दल काय बोलतोय. ❤ संत तुकाराम महाराज म्हणतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ❤. याचा अर्थ काय आहे का संत तुकाराम महाराज पन चुकीचं बोलत होते ते तरी सांग बाबा तूच हो वारकरी संप्रदायात महाराज होतो का 😂😂😂 जाऊदे तुला तेवढं नाही जमणार आपल हेच जोरात सुरू ठेव म्हणजे देवाला पण बर वाटल❤ राम कृष्ण हरी ❤ हर हर महादेव ❤
ज्ञानेश्वर महाराजांच अभिनंदन बहुजन समाजाने ब्राह्मण कांडात न बाहेर पडावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बहुजन समाजाला नेहमी प्रबोधन करत असतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद सर, तुम्ही हा विषय घेतला. महाराव सरांचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. काहीही चुकीचं बोलले नाहीत ते. पण या अंधश्रद्धयेते बुरसतलेल्या, मेंदू सडलेल्याना कस कळणार. ही माणसं आपल्या लहान मुलानला पण स्वामी शिकवतायत हे दुर्दैव.
पोखरकर आपण हा विषय घेतलात तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ज्ञानेश महाराव यांचे भाषण पुर्ण ऐकले आहे. महाराव यानी भाषणात जरा सौम्य शब्द वापरायला हवे होते. (अस मला वैयक्तिक वाटते.) ते सारे सत्य आहे रामाने सीतेवर अन्याय केला यकंचित धोब्याच्या टीकेतुन सीतेला सोडले. आणि गमतीचा भाग हा आहे पन्नास साठ वर्षापुर्वीच्या मराठी हिंदी चित्रपटातही हा धोब्याचा प्रसंग चित्रित केला गेला आहे लाखो लोकानी पाहिलाय पण कुणाच्या मनी ही शंका नाही आली कि सीतेवर अन्याय होतोय. वा रामाचे चुकलेच. ऊलट किती धीरोदात्त पणे रामाने जनतेसाठी सीतेला सोडले असा अपप्रचार फैलावला गेला. आज भाजप कडुन जी महाराव यांच्या विरोधात आंदोलने चालु आहेत ती रामावर प्रेम आहे यापेक्षा एक संधी मिळाली लोकांना परत आपल्याकडे ओढुन घ्यायचे ते ती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संघाला मानणार्या लोका व्यतिरिक्त इतर लोक कमी दिसतात हेही तितकेच दिसते. याचा अर्थ लोक आता संघाच्या अंधभक्तीतुन हळुहळु बाहेर येत आहेत हे दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स प्रकरणावर ही अशाच दंगल सदृश प्रतिक्रिया ऊमटल्या होत्या तेव्हाही काही जागरुक पत्रकारानी प्रबोधनकार, मुजुमदार या आधीच्या विचारवंताचे दाखले देत रामायणावर टीका टिप्पन्नी होते ते अंधश्रद्धा दुर करण्यासाठी होते हे लोकांना सांगितले होते. आज ज्ञानेश महाराव सारखे पत्रकार आपली मते ठामपणे मांडत आहेत ते स्वतासाठी नसुन कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गुलामीतून बहुजनसमाजातील तरुण लोक बाहेर पडावेत हा हेतु असतो. तो सर्वाच्या डोक्यात प्रकाश पाडो हीच भावना. असो धाडसीपणे विश्लेषण केलेत धन्यवाद जयभीम जयशिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
एक धोबी तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांसाठी आहे पण तो धोबी असूनही एक सम्राट आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो तर ते लोक प्रजेप्रति किती समर्पित असतील, व त्यांच्या स्त्रिया सुद्धा पतीसाठी वनात जाणाऱ्या पतीच्या राज कर्तव्यासाठी पुन्हा वनात जायला का तयार होणार नाहीत, एक शब्दासाठी नवरा सोडणाऱ्या व दुसरा नवरा शोधणाऱ्या व बायको असूनही प्रियासीशी संबंध ठेवणारे यांना काय कळणार राम सीता.
संभाजी ब्रिगेड ही संघटना बहुजन समजाच्या हितासाठी, कल्यानासाठी ज्या ज्या महामानवन्नी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांचा आदर करते आनी महाराव सर हे विद्यानवादी, प्रयत्यवादी आहेत अम्हि त्यांच्या सोबत राहनार कायम
टीव्ही सिरीयल पाहून इतिहास सांगणारे ब्रिगेडी आहे पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक व्हिडिओ पहा त्यामध्ये त्यांना संदर्भ विचारला तर ते आम्ही टीव्ही त पाहले होते असे सांगतो, हिंदूंच्या कुठल्याच महापुरुषांच् या लोकांना घेणं देण नाही यांना उरावर बसायला पाहिजे फक्त बुद्ध.
मी ज्ञानेश महाराव साहेबांच्या विचारांना मी समर्थन करत आहे. रवींद्र पोखरकर साहेब तुमचे मी अनेक व्हिडिओ पाहतो तुम्ही ज्या पद्धतीने अनेकांची पोल खोळ करीत आहात तुमच्या या धाडसाला माझा सलाम!
रवींद्र सर, ज्ञानेश महाराव यांच्या बद्दल जी माहिती तूम्ही सांगितली. तशीच माहिती नितीश महाराज यांनी सांगितली पण थोडी विसंगती आहे. ज्ञानेश महाराव यांना माहिती नाही. अस नितीश महाराज यांनी म्हटल. ते पण अभ्यासक आहे. आताच तुमच्या पहिले त्यांचा व्हिडीओ मी पहिला. रविंद्र सर तूम्ही तो अवस्य बघाच. काय खर, काय खोट ते. जय शिवाजी 🙏.
आज त्याच महाराष्ट्रात सुशिक्षित भाटाची जमात तयार झाली असल्याने सत्य सांगितलेले त्यांना पचत नाही पेलवत ही नाही अशी परिस्थिती निर्माण झालीलेली आहे पण शरण जाता कामा नये
ज्ञानेश् सर खूप छान प्रबोधन करत आहेत करत होते करत राहणार सर हे विज्ञानवादी विचार मांडत आहेत जनतेसमोर ज्ञानेश्वर हे जगासमोर युवा भारतासमोर महाराष्ट्रीयन लोकांसमोर आतापर्यंत सत्य बोलत आले आहेत आणि सरांच्या प्रत्येक व्याख्याने मी आवर्जून ऐकतो सर तुमचे पण आम्ही तुमच्या दोघांचे पण समर्थक आहोत तुमच्या आचार विचार खूप छान आहेत आमच्यासारख्या युवा पिढीला तुमचे व्याख्यानाची खूप खूप गरज आहे सर जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहुजी जय अण्णा .
देशात आणि महाराष्ट्रात भावना आहात गँग खूप झाल्या आहे त्यांनी भावना जरा त्यांच्या घरी ठेवावा कारण हिंदुत्वदी पण दुसऱ्याच्या खूप भावना दुखल्या आहे त्यांचा काय मग मूठभर लोकांना पोटात दुखायला लागलाय मग 80%लोकांच्या भावनांचं काय
काल गणपती मूर्ती सोबत फोटो काढला म्हणुन एका भन्ते चे चिवर उतरवले, का त्यांना जगण्याचा वयक्तिक अधिकार नाही, तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्ते कडे जाऊन गणेश आरती करतात तेव्हा तुम्ही काय केल.
सर खरतर सर्वांनीच वाचायला हवं हे सितायन पुस्तकाचे नाव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जरूर वाचिन.तुमचं म्हणणं अगदी खर आहे व्हॉट्स आप मधून खरंच वेळ काढून वाचायलाच हवं.
हिंदूधर्मा विरोधात कोणी बोलले तर याला खुप मजा येते...याचा प्रत्येक व्हिडिओ पाहा. हिंदू विरोधातच असतो.. अन्य धर्मीयांचे सुध्दा देशात विषय चाललेत त्यांच्यावर हा काय बोलणार नाही..
आज काल धार्मिक भावना दुखने एक जणू काही फॅशनच झाली . आता बोलतांना भिती वाटायला लागली .२०१४पूर्वी बिनधास्त बोलता येत होते .मी भाषणातून अनेकदा तस व्यक्त केल पण आता ..ःः ..ः .....ः : !
कालचा प्रसंग पाहिला का एका भंत्ते ने गणपती बाप्पाच्या मूर्तिसमोर फोटो काढला म्हणुन त्याचे चिवर उतरवून घेतले याला काय म्हणाल. आणि तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला जातात तेव्हा हे लोक चूप.
सध्या धर्म या विषयावर मोकळेपणाने बोलणे देखील खूप कठीण झाले आहे...... परंतु महाराव सर आणि पोखरकर सर यांचेसारखे निर्भीड पत्रकार हे विचार ठामपणे मांडत आहेत ही बाब अतिशय चांगली आहे.... प्रागतिक विचार करणाऱ्या प्रत्येकाने अशा धाडसी पत्रकार यांना धन्यवाद दिले पाहिजेत........
मी यांच पूर्ण भाषण ऐकलं त्या संभाजी ब्रिगेडच्या सभेमध्ये खूप मस्त भाषण दिले यांनी आणि या भाषणामुळे जे धर्मांध लोक आहेत त्यांची चांगलीच जळाली आणि अशी सत्य परिस्थितीवर बोलणारी लोकं प्रत्येक धर्मात असायला पाहिजे जे की आपापल्या धर्मातील पाखंड अंधविश्वास या गोष्टी दूर होऊन लोक जागरूक होतील लोक देव दगड देऊळ या गोष्टीमध्ये अडकणार नाहीत
सर आपण खूप मार्मिक उद्बोधन केलं पहा काय विडंम्बना आहे.आयोधेत रामाची प्रतिष्ठापना कुणाच्या हातुन होते!एका निरपराध स्त्रीला आयुष्यात एकटे सोडणाऱ्या माणसाच्या हातून ज्याने त्या माऊलीला कधीही साथ दिली नाही.
सोयरीक तू केली होतीस का त्यांची, त्यांच्या जीवनात काय झाले काय घडले तुला माहिती आहे का? गौतम बुद्ध छोटा मुलगा, व आपली पत्नी, वृद्ध आई वडील यांना सोडून गेला होता त्याला काय म्हणशील
तुम्ही केलेले विवेचन हे 100% रास्त आहे. पण ज्यांच्या भावना दुखावल्या ते रास्त मार्गाने कायद्याच्या मार्गाने आपल्या तक्रारी नोंदवत आहेत. पण आपल्या भावना दुखावल्यामुळे इतरांचे गळे कापतात त्यांच्याबद्दल कधी बोलणार.?
@@arunsarvagod1405 याला काय तर्क म्हणता येणार नाही तो आंघोळ करत नाही वास मारतो म्हणून मी पण आंघोळ करणार नाही म्हटल्या सारखे आहे आणि त्यांच्यात पण असे वाघ आहेत तुम्ही एक्स मुस्लिम साहिल,सचवाला,जफर हरेटेक, आडम सीकर, हरिस सुलतान यांच्या चॅनल ला भेट द्या
पाटील साहेब तुम्ही ज्यांची नावे घेतली ते सर्व मुसलमान आहेत आणि आणि फक्त मुसलमानावर तुटून पडतात हिंदू विषयी बोलायची त्यांची हिंमत नाही. पण या सर्वांचा एक बाप आहे गालिब कमाल नावाचा तो हिंदू वर तुटून पडतो मुसलमानावर तुटून पडतो ख्रिश्चन आवर तुटून पडतो आणि बौद्धांवर देखील तुटून पडतो. तुम्ही गालीब कमाल चैनल बघायला सुरुवात करा.! गालिब कमाल सारखी माणसे निष्पक्षपणे सर्वांचे चिरफाड करतात. याला म्हणायचे निष्पक्ष पत्रकारिता किंवा निष्पक्ष समाज सुधारक. कुणा एकाची बाजू न घेता जिथे चूक दिसेल त्या प्रत्येकावर हल्ला करणे हा प्रत्येक समाजसेवकाचा आणि पत्रकाराचा मूलभूत गुण असला पाहिजे.
पाटील साहेब तुम्ही ज्यांची नावं घेतली ते सर्व मुसलमान आहेत आणि ते फक्त मुसलमानावर तुटून पडतात हिंदू विषयी बोलायची त्यांची हिंमत नाही. पण एक माणूस असा आहे जो हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध सर्वावर तुटून पडतो. त्याचे नाव आहे गालीब कमाल तुम्ही गालिब कमाल चे चैनल बघायला सुरुवात करा. खरा पत्रकार किंवा समाजसुधारक जो असतो तो कुणाचीही भीडभाड ठेवत नाही आणि एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला लांच्छन लावत नाही.!
पाटील साहेब तुम्ही या सर्वांचा बाप असलेल्य गालीब कमाल याच्या चैनल वर जाऊन चैनल पहा. तो हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध कोणालाही सोडत नाही. याला म्हणतात निष्पक्ष समाज सुधारक. तुम्ही ज्यांची नावे सांगितली ते सगळे मुसलमान आहेत आणि फक्त मुसलमानावर तुटून पडतात.
मलाही असं वाटतं की मोहम्मद पैगंबर आणि देखील आयशा वर अन्याय केला की. जर आपण राम चुकला म्हणून रामावर टीका करू शकतो तर आपण मोहम्मद पैगंबर आणि आयशा यांच्यावरही टीका केली पाहिजे.
गौतम बुद्ध चुकला नाही का? लहान मुलगा, जवान बायको, वृद्ध आई वडील सोडून वनात कशाला गेला त्यांच्या मागे या लोकांचे काय हाल झाले असतील त्याच काय? आंबेडकर रमाबाई ला सोडून विदेशात गेले इकडे रमाबाई त्यांच्या मुलांचे किती हाल झाले का सोडून गेले होते ते.
..नाही तेवढा दम ह्या भडव्यात.. हा भडवा फक्त हिंदू धर्मावर टीका करत असतो, इतर धर्मावर ब्र देखील काढायला ह्याची फाटते.....हिंदू धर्म संपवायची सुपारी घेतलेल्या अनेक बी ग्रेड्यांपैकी एक आहे हा....पण ह्याला काय माहित ह्याचा वंशच्छेद होईल पार...पण हिंदू धर्म संपणार नाही...👍🚩😊
समाजात फक्त हिंदूच आहेत का अस प्रबोधन बाकी धर्मातील लोकांचं पण करा , खास करून मुस्लिम समाजाचं अशी महाराव यांना विनंती आहे, आणि त्याच्या नंतर तुम्ही एक व्हिडिओ बनून विश्लेषण द्यावं.
महाराव करतील की नाही माहीत नाही, पण पोखरकर मात्र 100% करणार नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये माझी प्रतिक्रिया वाचली की पोखरकर ला चक्कर येते. आपली स्तुती करणाऱ्या प्रतिक्रिया ला पोखरकर ताबडतोब पोच देतो. पण आपल्याला खटकणाऱ्या प्रतिक्रियेला पोच देत नाही. असा हा थोर समाज सुधारक.!
swatacha 🚩Lindu dharma che thotand jaknyasathi nehmi Muslim cha wapar karta ,yachyawr bola tyachyawr bola ,😜 Dum nahi swatachya Dharmat je thotand aahe te manya karnache 😜😂😂😂😂😂
@@arunsarvagod1405गौतम बुद्ध आपल्या लहान मुलाला, जवान बायकोला, वृद्ध माय बापाला सोडून वनात गेला होता तो अन्याय नव्हता का? बाबासाहेब रमाबाई लहान मुलांना सोडून विदेशात गेले होते का गेले होते. यावर या उंदरासारखे पोखरणाऱ्याने उत्तर दयावे.
अज्ञानेश महामूर्खराव ह्यांचे महान विचार ज्याला पटतात त्यांनी जरूर त्यांचा उदो उदो करावा.कारण हिंदू धर्म हा बऱ्यापैकी सहिष्णू आहे.जय श्रीराम.जय स्वामी समर्थ 🙏🙏
ज्ञानेश महाराव यांचे विचार विज्ञानवादी, विवेकवादी व चिकित्सक आहेत. या विचारांची आवश्यकता संपूर्ण भारतीय समाजासाठी आहे. तथापि तथाकथित शिकलेल्या वर्गाला सुध्दा यातलं काही एक कळत नसल्याने हा सगळा लोच्या होत आहे.
मी तो अल्प मतिहीन । काय वर्णं तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । है महिमान नामाचे ॥१॥ नाम चांगले चांगलें । माझें कंठीं राहों भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥ शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशाने ॥४॥ राम जानकी जीवन । योगियांचे निज ध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥
दिल्ली प्रेस द्वारा बार्याच वर्षा आधी सीता निष्कासन नावाची पुस्तक प्रकाशित केली होती (ती माझ्या कड़े आहे) कोर्टाच्या निर्णया सहीत ही पुस्तक आहे, वाचनीय आहे
संवेदनशील विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.धर्मांधांना एकदमच अंगावर घेतलंत आपण.ज्ञानेश महाराव यांचेही अभिनंदन.महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांबरोबर राहिल .
आदरणीय ज्ञानेश महाराव यांच्या संपुर्ण वक्तव्याशी सर्व विवेकी सत्य वादी नागरिक पुर्णतः सहमत आहेत, आम्ही त्यांचं समर्थन करतो.सर आपले ही मनःपूर्वक आभार धन्यवाद
ज्ञानेश महाराव यांच कार्य अभिनंदनीय आहे, ब्राह्मणांच्या कर्मकांडातून बहूजन समाज जागृत होऊन बाहेर पडावा या उद्देशाने ते समाजाला जागृत करण्याचे जोखिमपूर्ण कार्य करत असताना बहूजनांनी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे रहावे.
बरोबर 🎉
आपण सर्व आता कर्मकांडे अंधश्रध्दा यापासुन सुटका करण्याची गरज आहे
नालायक आहे हा माणूस
ज्ञानेश महाराव सरांचं काहिच चुकलेल नाही.
सत्य पचविण्याची ताकद अंध भक्तांमध्ये नाही.
पोखरकर सर अगदी योग्य विश्लेषण! निर्भिड पत्रकारिता.
Tumhala lai satya mahitiye re
Start offering namaz
आले रे आले...
टोपी आणि मिष्यावल्या काकांचे मंद बुध्दी चेले आले....
त्यांना पुस्तक आणि विद्या यांच्याशी काही ही घेणं नाही आहे
😂😂😂😂😂
Bhakta chi.....jalali.@@balasahebmunde4671
@@balasahebmunde4671😂😂😂
धर्मांधांना चांगलच अंजन घातले आपण, धन्यवाद 🎉
श्री .ज्ञानेश महाराव यांनी अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांच्या भाषणात व्यक्तं केले आहे त्याबद्दल् त्यांचे खूप खूप धन्यवाद 👍
खूपच छान माहिती दिली आहे. सर तुमचं अभिनंदन.🎉🎉
मी चित्रलेखा साप्ताहिक वाचत होतो . ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीमुळे बऱ्याच प्रमाणात प्रबोधन होत असते.
अचानक भावना दुखणे ही एक विकृती झाल्यासारखं वाटू लागलंय.. तारा भवाळकर बाईंनी लोकसाहित्याचा ओवी दाखला देवून अगदी समर्पक लिहिलंय... छानच
भावना दुखावण्याचे कंत्राट काय तुमच्या समाजाला दिलेले आहे काय.?
ज्याला त्याला आपल दुकान चालवायचे आहे आणि सत्य हे नेहमी कडूच असतं ते पचवण्याची ताकद लागते बहुजन मुलांनी सर्वच जागृत होणं खूप गरजेचं आहे
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
Right sir
प्रत्येक एपिसोडमध्ये हे एकच वाक्य दुसरे काही लिहिता येत नाही का.?
@@arunsarvagod1405 संपुर्ण प्रतिक्रिया वाचण्याचे कष्ट घ्या
ज्ञानेश महाराव यांच्या प्रत्येक शब्दाचं मी समर्थन करतो
Ekkda hindu rashtra hou de mg tula dakhakwto
😂😂😂😂jo paryant baba sahebanch sanvidhan aahe to paryant tujha bap modi kahi karu shakat nahi@@invisible-k8t
@@invisible-k8t....👍👍🚩
लोक आता कुठे पुराणात काय खरे , काय खोटे याची चिकित्सा करत आहेत. ब्रम्हणानी काहीही सांगावे आणि बहुजनांनी ते मान्य करावे असे हजारो वर्ष चालू आहे.
महाराव साहेब, जपून रहा. सनातनी ब्राम्हणवादी तुमचा दाभोळकर करु शकतात. बॉडीगार्ड मित्र बरोबर ठेवा, पिस्तूल ठेवत जा. नाही तर पोलीस संरक्षण घ्या.
एकदम बरोबर
@@kiranpatil4dpatil739बरोबर कारण या संघोट्यांना वृद्ध माणसावरच हात उचलता येतो. तरूण, गरम रक्तावर यांची हात उचलण्याची ताकदच नाही कारण याला जे प्रत्युत्तर मिळेल ते संघ-भाजपला सत्ता असूनही झेपणार नाही.
ज्ञानेश महाराव सर,
जे भावना दुखावल्या म्हणतात त्यांना
हिंदू धर्मातील सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यांचा पुरावा दया।
जास्त नाही
ब्राम्हणी आडपडदयातील " गुलामगिरी "
आणि " बामणांचे कसब " या दोन पुस्तकातील पुरावे दया।
पोलखोल फारच सर्वाना समजेल अशा भाषेत..छानच
महिलांचा पदर पडलेला चालत नाही तर स्वामी समर्थ स्वतः बायकांदेखत नागडा फिरलेला का चालवून घेऊ?
🤔🤔🤔
नागड्या 'so called' महातम्याचे ब्रह्मचऱ्यी चाळे बरे चालतात तुम्हाला😂😂
काहीही comparision विषय काय आहे ते पहा. स्वामी ची तुलना नाही होऊ शकत
@@bhalchandrapatil2332सोडून द्या. ज्या लोकांना अजेंडा चालवायचा असतो ते झापड लावून बसलेले असतात. झोपेचं सोंग ghetlelyana उठवता येत नाही 😅
@@bhalchandrapatil2332 ka ?? to nanga nachla tari chalte ka ?? tewha kuthe jate sanskruti tumchi 😜😂😂😂😂😂
Tuza Bap Tuzya Aai Samor Nagda Zala Mhanun Tu Janmala Alas Na 😂😂
You are right sir!
We proud of you.
🎉❤🎉
ज्ञानेश महाराव यांनी परखड विचार मांडले आणि धर्मांधांना उघडे पाडले या बाबतीत त्यांचे अभिनंदन
भाविक भावनांचा जसा विचार करतात, तसाच अधिकारा बद्दल भावनांचा ही विचार करायला कधी शिकतील.काय माहीत 😊
@@devandbhujade7714 संविधान की शरीया मधे या देशात एरवी संविधान की जय म्हणणारे मुसलमान शरीयाच म्हणतात. ते बरोबर मग मनूस्मृती म्हणणारे पण बरोबरच.
छान सत्य व उद्बोधक माहिती दिलीत यामध्ये भावना दुखावण्या सारख यात काहीच नाही ज्ञानेश महाराव बुद्धिजीवी व विचारवंत आहेत इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत केवळ त्याच्या लेखा मुळेच मी चित्र लेखाचा वाचक होतो आहे
महाराव सर , हे विवेकवादी आहेत , आणि विवेकवादी त्यांच्याच सोबत कायम आहेत , धन्यवाद
Right
असलेच पाहिजेत.!
मी....
आदरणिय ज्ञानेश महाराव सर
यांच्या सोबत
हुशार व विद्वान पत्रकार श्री निरगुडकर यांना हे पुस्तक वाचावयास पाठवुन द्या.
तो निरगुड कर अगोदर बरा होता
आता तो बिघडला, नाही त्याला बिघडवला !!
निरगुडकर r.s.s. cha आहे . सणघी है फक्त ब्राम्हण बनिया असतात संघामध्ये हेचं लोक असतात
थोडं आम्हाला दुसऱ्या धर्माच्या ग्रंथ मध्यला स्त्री अत्याचार बद्दल पण ऐकायला अवडेल....दर वेळेस हिंदू धर्म च विश्लेषण का ??....मुस्लिम, इसाई बद्दल पण शिकवा इथे !!...#एक सुजाण हिंदू !!
तेवढा दम नाही ह्याच्या गांडीत सर...👍🚩
हिंदू असलेल्या माणसाने त्याच्या धर्मातील देव देवता किंवा वाईट गोष्टी वर बोलले तर दुसर्या हिंदू ची धार्मिक भावना कशी काय दुखावतात. हिंदू म्हणून त्याचा अधिकार तुम्ही कसे काय नाकारू शकतात. धर्माच्या ह्या नकली ठेकेदारांना वेळीच आवरले पाहिजे.
कारण या ब्रिगेडी लोकांची वैचारिक सुंता अगोदरच झालेली आहे त्यामुळे हे लोक फक्त टी सि वर हिंदू लिहिण्या इतकेच हिंदू आहेत फक्त नावाचे.
@@SamadhanMarkandeखरे आहे
@@bhikankarankale4124 हिंदू किंवा मुसलमान असलेल्या माणसाने मुसलमानांच्या प्रेषित किंवा देवावर टिका केल्यावर त्यांच्या भावना तरी का दुखावतात? आपल्या देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ना. रवींद्र ची अभिव्यक्ती इतकी मर्यादित आहे की फाटू आहे?
या सनातनी मंडळींनी हिंदु धर्माच अतोनात नुकसान केलय.
@@SamadhanMarkande विदेशी ब्राह्मण जमात ७०० वर्ष मुस्लिम सत्ताधाऱ्यासोबत सत्तेत बसून देश लुटत होती. तेंव्हा सुंता करून घेण्यात हीच जमात सर्वात समोर होती.
प्रभू राम आणि स्वामी ना नाव ठेवायला लाज वाटली पाहिजे हिंदू धर्म कमकुवत करण्याची सुपारी तुमच्या सारख्या काही स्वयघोशित नीच विचारवंतांनी घेतली आहे
....एकदम बरोबर
बाकी धर्मीयांच्या बद्द्ल बोलण्यासाठी या गांडुंच्या गांडीत दम नाही म्हणून ते फक्त हिंदू धर्माला टार्गेट करतात.
आम्ही ज्ञानेश महाराव यांच्या विचारासोबत ...
सर,डॉ. तारा भवाळकर याचे सीतायन हे पुस्तक मी काही दिवसापूर्वीच वाचून काढले, आणि आता आपले हे विचार, सीतामाई मनात अधिक ध्रुड झाली, धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचा जप करत जगदंब जगदंब नामस्मरण करत हर हर महादेव गर्जना करत इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना हाकलून दिले होते. प्रतेक गड किल्यावर शिव मंदीर बांधून भक्ती करत होते. भगवान श्रीराम श्रीकृष्ण यांच्या रामायण महाभारत हे ग्रंथ माता जिजाऊनी वाचून संस्कार केले. हे सर्व विसरून चालणार नाही. ❤जय श्रीराम हर हर महादेव ❤ चुकीची माहिती सांगता हिंदू देवी देवतांचां आपमान करणे हेच तुमचे काम चालू ठेवा 😂😂😂 हार्दिक शुभेच्छा पोखरकर एक दिवस विचार करून निर्णय घे आपण कोणाबद्दल काय बोलतोय. ❤ संत तुकाराम महाराज म्हणतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ❤. याचा अर्थ काय आहे का संत तुकाराम महाराज पन चुकीचं बोलत होते ते तरी सांग बाबा तूच हो वारकरी संप्रदायात महाराज होतो का 😂😂😂 जाऊदे तुला तेवढं नाही जमणार आपल हेच जोरात सुरू ठेव म्हणजे देवाला पण बर वाटल❤ राम कृष्ण हरी ❤ हर हर महादेव ❤
Omg!!!!!Maharao Sir खूपच धाडस म्हटले पाहिजे, direct attack केल साहेबांनी....😮😮😮😮❤❤🙏🙏🙏
,श्री राम यांच्या सितेवर झालेल्या अन्यायावर आज पर्यंत निर्भय पणे सत्य मांडल्या बद्दल खूप बरं वाटलं
वाल्मिकी रामायणात संदर्भ दाखवावा या घटनेचा मग बोल चोंग्या
ज्ञानेश महाराव सत्य व परखड व्यक्ती
ज्ञानेश्वर महाराजांच अभिनंदन बहुजन समाजाने ब्राह्मण कांडात न बाहेर पडावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बहुजन समाजाला नेहमी प्रबोधन करत असतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
'ज्ञानेश्वर महाराज' 🤦
अरे अर्धवट कधी सुधारणार?
तालिबानी प्रवृत्तीच्या लोकांना काय धडे शिकवणार?
आम्ही सगळे ज्ञानेश महाराव सर यांच्या विचारांशी सहमत आहोत कुणाची जळाली तर आम्हाला काय घंटा फरक पडत नाही
ते भावना दुखावणारे आणी तुम्ही एकच अरे भाऊ हे पण अंधभक्ता सारखच
तू हिंदू धर्मातला नास्का आंबा आहेस
तुम्ही हिंदू आहात का
Nice bro 👌
Correct 💯
ज्ञानेश सरांचे व्याख्यान अभ्यासपूर्ण असते.....पुराव्यानिशी ते बोलतात...सत्य पचनी पडत नाही भक्तांच्या
सर आजचा व्हिडिओ ,,सत्य अस्त्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बाहुमता,,असा आहे,,,,धन्यवाद,,,
प्रबोधन परंपरा खंडित न होता ती चालवायला हवी अन्यथा या प्रकारचे संवेदनशीलता निर्माण करू न महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम सुरू राहील
धन्यवाद सर, तुम्ही हा विषय घेतला. महाराव सरांचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. काहीही चुकीचं बोलले नाहीत ते. पण या
अंधश्रद्धयेते बुरसतलेल्या, मेंदू सडलेल्याना कस कळणार. ही माणसं आपल्या लहान मुलानला पण स्वामी शिकवतायत हे दुर्दैव.
Sir त्यांच्या भावना वैगरे काही दुखत नाहीत तर ते वरून आलेल्या आदेशाचे पालन करत आहेत. तेवढीच संधी आंदोलनाची मिळाली आहे पवारांच्या विरुद्ध.
महारावंचे कार्य महान आहे त्यांना उदंड आयुष्य लागो।
ज्ञानेश महाराव यांच्या विचार चांगले आहे ते रोखठोक बोलतात जय शिवराय जय भीम जय संविधान
पोखरकर आपण हा विषय घेतलात तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ज्ञानेश महाराव यांचे भाषण पुर्ण ऐकले आहे. महाराव यानी भाषणात जरा सौम्य शब्द वापरायला हवे होते. (अस मला वैयक्तिक वाटते.) ते सारे सत्य आहे रामाने सीतेवर अन्याय केला यकंचित धोब्याच्या टीकेतुन सीतेला सोडले. आणि गमतीचा भाग हा आहे पन्नास साठ वर्षापुर्वीच्या मराठी हिंदी चित्रपटातही हा धोब्याचा प्रसंग चित्रित केला गेला आहे लाखो लोकानी पाहिलाय पण कुणाच्या मनी ही शंका नाही आली कि सीतेवर अन्याय होतोय. वा रामाचे चुकलेच. ऊलट किती धीरोदात्त पणे रामाने जनतेसाठी सीतेला सोडले असा अपप्रचार फैलावला गेला. आज भाजप कडुन जी महाराव यांच्या विरोधात आंदोलने चालु आहेत ती रामावर प्रेम आहे यापेक्षा एक संधी मिळाली लोकांना परत आपल्याकडे ओढुन घ्यायचे ते ती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संघाला मानणार्या लोका व्यतिरिक्त इतर लोक कमी दिसतात हेही तितकेच दिसते. याचा अर्थ लोक आता संघाच्या अंधभक्तीतुन हळुहळु बाहेर येत आहेत हे दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स प्रकरणावर ही अशाच दंगल सदृश प्रतिक्रिया ऊमटल्या होत्या तेव्हाही काही जागरुक पत्रकारानी प्रबोधनकार, मुजुमदार या आधीच्या विचारवंताचे दाखले देत रामायणावर टीका टिप्पन्नी होते ते अंधश्रद्धा दुर करण्यासाठी होते हे लोकांना सांगितले होते. आज ज्ञानेश महाराव सारखे पत्रकार आपली मते ठामपणे मांडत आहेत ते स्वतासाठी नसुन कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गुलामीतून बहुजनसमाजातील तरुण लोक बाहेर पडावेत हा हेतु असतो. तो सर्वाच्या डोक्यात प्रकाश पाडो हीच भावना. असो धाडसीपणे विश्लेषण केलेत धन्यवाद जयभीम जयशिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
एक धोबी तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांसाठी आहे पण तो धोबी असूनही एक सम्राट आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो तर ते लोक प्रजेप्रति किती समर्पित असतील, व त्यांच्या स्त्रिया सुद्धा पतीसाठी वनात जाणाऱ्या पतीच्या राज कर्तव्यासाठी पुन्हा वनात जायला का तयार होणार नाहीत, एक शब्दासाठी नवरा सोडणाऱ्या व दुसरा नवरा शोधणाऱ्या व बायको असूनही प्रियासीशी संबंध ठेवणारे यांना काय कळणार राम सीता.
अहो.....आताच्या काळात स्वर्गीय डॉक्टर श्रीराम लागू म्हणत होते त्या प्रमाणे बहुजनांनी सर्व देवांना रिटायर करायलं हवं....त्या शिवाय तरणोपाय नाही....
तूम्ही बोला आम्ही आहोत जोडीला
पून्हा आयुष्याच्या मशाली पेटण्याची वेळ आली आहे
ग्रेट सर, तुमचे प्रसंगावधान अप्रतिम
संभाजी ब्रिगेड ही संघटना बहुजन समजाच्या हितासाठी, कल्यानासाठी ज्या ज्या महामानवन्नी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांचा आदर करते
आनी महाराव सर हे विद्यानवादी, प्रयत्यवादी आहेत
अम्हि त्यांच्या सोबत राहनार कायम
टीव्ही सिरीयल पाहून इतिहास सांगणारे ब्रिगेडी आहे पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक व्हिडिओ पहा त्यामध्ये त्यांना संदर्भ विचारला तर ते आम्ही टीव्ही त पाहले होते असे सांगतो, हिंदूंच्या कुठल्याच महापुरुषांच् या लोकांना घेणं देण नाही यांना उरावर बसायला पाहिजे फक्त बुद्ध.
@@SamadhanMarkandeवा
संभाजी ब्रिगेड घ्या लोकांना ग्रंथातील एक अक्षर कळत नाही
महाराव सरांचं, केलेलं सर्वांग सुंदर कल्पक समर्थन, बेगडी संघोट्यांच्या डोईवर जाणार
जय जिजाऊ शिवराय
या सगळ्यांच बाबाबुवांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय योगदान दिले?त्यांचे चमत्कार इंग्रजांविरुद्ध दिसले नाहीत!
मी ज्ञानेश महाराव साहेबांच्या विचारांना मी समर्थन करत आहे. रवींद्र पोखरकर साहेब तुमचे मी अनेक व्हिडिओ पाहतो तुम्ही ज्या पद्धतीने अनेकांची पोल खोळ करीत आहात तुमच्या या धाडसाला माझा सलाम!
रवींद्र सर, ज्ञानेश महाराव यांच्या बद्दल जी माहिती तूम्ही सांगितली. तशीच माहिती नितीश महाराज यांनी सांगितली पण थोडी विसंगती आहे. ज्ञानेश महाराव यांना माहिती नाही. अस नितीश महाराज यांनी म्हटल. ते पण अभ्यासक आहे. आताच तुमच्या पहिले त्यांचा व्हिडीओ मी पहिला. रविंद्र सर तूम्ही तो अवस्य बघाच. काय खर, काय खोट ते. जय शिवाजी 🙏.
आज त्याच महाराष्ट्रात सुशिक्षित भाटाची जमात तयार झाली असल्याने सत्य सांगितलेले त्यांना पचत नाही पेलवत ही नाही अशी परिस्थिती निर्माण झालीलेली आहे पण शरण जाता कामा नये
ज्ञानेश् सर खूप छान प्रबोधन करत आहेत करत होते करत राहणार सर हे विज्ञानवादी विचार मांडत आहेत जनतेसमोर ज्ञानेश्वर हे जगासमोर युवा भारतासमोर महाराष्ट्रीयन लोकांसमोर आतापर्यंत सत्य बोलत आले आहेत आणि सरांच्या प्रत्येक व्याख्याने मी आवर्जून ऐकतो सर तुमचे पण आम्ही तुमच्या दोघांचे पण समर्थक आहोत तुमच्या आचार विचार खूप छान आहेत आमच्यासारख्या युवा पिढीला तुमचे व्याख्यानाची खूप खूप गरज आहे सर जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहुजी जय अण्णा .
सर त्यांची एक मुलाखत घ्या
शक्य असल्यास हिंदीमध्य घ्या आम्ही संपूर्ण भारतभर मुलाखत पसरवू 🙏🙏
महारावं सरांना व चॅनेला
सलाम. 🙏🏻🙏🏻
🖋️🖋️👍🏻👍🏻
मी ज्ञानेश महाराव यांच्या व्हिडिओ पाहिला आणि तो मला खूप अभ्यास पूर्ण वाटला..
Salute to Dnyanesh Maharao for candid expression of thoughts.
बिनधास्त बोला. फतवा नाही निघणार. 😂
देशात आणि महाराष्ट्रात भावना आहात गँग खूप झाल्या आहे त्यांनी भावना जरा त्यांच्या घरी ठेवावा कारण हिंदुत्वदी पण दुसऱ्याच्या खूप भावना दुखल्या आहे त्यांचा काय मग मूठभर लोकांना पोटात दुखायला लागलाय मग 80%लोकांच्या भावनांचं काय
काल गणपती मूर्ती सोबत फोटो काढला म्हणुन एका भन्ते चे चिवर उतरवले, का त्यांना जगण्याचा वयक्तिक अधिकार नाही, तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्ते कडे जाऊन गणेश आरती करतात तेव्हा तुम्ही काय केल.
आम्ही बौद्ध असेच आहोत," स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून " हे आमचे ब्रीदवाक्य आहे.
एकंदरीत काय... धर्मकारण हा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जातोय! नेहमी सगळं कसं ढवळत ढवळत राहावयास हवे‼️
अभिनंदन sir तुमचे ..
इतके परखड मत व्यक्त केल्या बद्दल...
सर खरतर सर्वांनीच वाचायला हवं हे सितायन पुस्तकाचे नाव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जरूर वाचिन.तुमचं म्हणणं अगदी खर आहे व्हॉट्स आप मधून खरंच वेळ काढून वाचायलाच हवं.
हिंदूधर्मा विरोधात कोणी बोलले तर याला खुप मजा येते...याचा प्रत्येक व्हिडिओ पाहा. हिंदू विरोधातच असतो.. अन्य धर्मीयांचे सुध्दा देशात विषय चाललेत त्यांच्यावर हा काय बोलणार नाही..
त्यासाठी तुमचे नितेश राणे आणि देशद्रोही पक्ष आहेच की ! दिवसभर तर तेच चाललेले असते.
एकदम बरोबर साहेब....जास्तीत जास्त रिपोर्ट करा ह्या भडव्याला....ह्याचे प्रत्येक व्हिडिओ हिंदू धर्मा विरुद्ध असतात
धन्यवाद सर बरोबर बोलत आहात जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी
आज काल धार्मिक भावना दुखने एक जणू काही फॅशनच झाली . आता बोलतांना भिती वाटायला लागली .२०१४पूर्वी बिनधास्त बोलता येत होते .मी भाषणातून अनेकदा तस व्यक्त केल पण आता ..ःः ..ः .....ः : !
कारण २०१४ पुर्वी सेक्युलर सरकार होते आता मोदी हा तानाशाह बसलेला आहे.
आमहाला बोलनयाचा हक्क नाही,विचार माडुं शकत नाही
कालचा प्रसंग पाहिला का एका भंत्ते ने गणपती बाप्पाच्या मूर्तिसमोर फोटो काढला म्हणुन त्याचे चिवर उतरवून घेतले याला काय म्हणाल. आणि तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला जातात तेव्हा हे लोक चूप.
हिंदूंच्या भावना दुखायला सुरुवात झाली.इतर धर्मीयांच्या वर्षनुवर्षे दुखावतच होत्या.तेव्हा विवेकवादी,ज्ञानी लोक 'व्यक्त' वगैरे झाले नाहीत 😂
ज्याच्या धार्मिक भावना दुखावतात त्यांची डोकी सडका . म्हणजे परत दुखावणार नाहीत .
सध्या धर्म या विषयावर मोकळेपणाने बोलणे देखील खूप कठीण झाले आहे...... परंतु महाराव सर आणि पोखरकर सर यांचेसारखे निर्भीड पत्रकार हे विचार ठामपणे मांडत आहेत ही बाब अतिशय चांगली आहे.... प्रागतिक विचार करणाऱ्या प्रत्येकाने अशा धाडसी पत्रकार यांना धन्यवाद दिले पाहिजेत........
ज्ञानेश महाराव यांच खुप आभिनंदन सर समाजाला असत्याच्या वाटेवरून सत्याच्या वाटेवर आनत आहात हेच खुपच प्रबोधन महत्त्वपूर्ण योगदान आहे , सर
मी यांच पूर्ण भाषण ऐकलं त्या संभाजी ब्रिगेडच्या सभेमध्ये खूप मस्त भाषण दिले यांनी आणि या भाषणामुळे जे धर्मांध लोक आहेत त्यांची चांगलीच जळाली आणि अशी सत्य परिस्थितीवर बोलणारी लोकं प्रत्येक धर्मात असायला पाहिजे जे की आपापल्या धर्मातील पाखंड अंधविश्वास या गोष्टी दूर होऊन लोक जागरूक होतील लोक देव दगड देऊळ या गोष्टीमध्ये अडकणार नाहीत
महाराव यांच्या बोलण्याने जर भावना दुखवत असेल तर भागवत जे शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी बोलून महत्मा फुले यांचे योगदान नाकारले ते चालते का?
ज्येष्ठ हिंदी कवियत्री स्व.महादेवी वर्मा यांनी ,मैं हैरान हूं। ही कविता अवश्य वाचा. यू ट्यूब वर उपलब्ध आहे.
आम्ही ज्ञानेश महाराव आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी असणाऱ्या सुधारक लोकांबरोबर आहोत चालू ठेवा
सर आपण खूप मार्मिक उद्बोधन केलं
पहा काय विडंम्बना आहे.आयोधेत रामाची प्रतिष्ठापना कुणाच्या हातुन होते!एका निरपराध स्त्रीला आयुष्यात एकटे सोडणाऱ्या माणसाच्या हातून ज्याने त्या माऊलीला कधीही साथ दिली नाही.
सोयरीक तू केली होतीस का त्यांची, त्यांच्या जीवनात काय झाले काय घडले तुला माहिती आहे का? गौतम बुद्ध छोटा मुलगा, व आपली पत्नी, वृद्ध आई वडील यांना सोडून गेला होता त्याला काय म्हणशील
भक्त
इथून पुढे महाराव साहेबांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. परखड बोलणारे असे मार्गदर्शक समाजाला हवेतच. इथं राजकारण नको.
मलाही सॉर्ट व्हिडीओ मुळे महाराम माहित झाले.
पण 3दिवस मि त्यांनाच ऐकतोय, तुमचीही मुलाखत पहिली.
मा तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद
ह्या लोकांचे म्हणजे लिब्रांडू लोकांचे आवडते टार्गेट फक्त हिंदू धर्म आहे. बाकी धर्मावर टीका करायची म्हणाली की ह्यांची हातभर फाटते. 😂😂😂
जे आईला आई बापाला म्हणत नाहीत तेच असे बोलू शकतात
खूप छान विश्लेषण 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
मनुवादाला धक्का बसला जातोय, अत्यंत निःस्पृह काम चाललंय ज्ञानेश महारावांच.बहुजन जागा होत आहे.मुठभरांचा विरोध असणारच ना! स्वाभाविकच आहे.
Zabardust .... Thanks and jaibhim
डॉ तारा भवाळकर यांनी २०२३ मध्ये प्रकाशित केलेल्या सीतायन या पुस्तकात हे सर्व विस्ताराने लिहिले आहे.
अतिशय चांगले आणि तार्किक लिखाण केले आहे.
महाराव वर टिका केल्यावर तूला आसे दुःख दाले आहे कि जसे कि तूझ्या बापावर टिका होत आहे
ज्ञानेश महाराव साहेब अत्यंत योग्य आणि परखड पणें व्यक्त झालेले आहेत.
त्यांना सलाम आणि पूर्ण समर्थन 🙏🙏❤❤
@@MrVivekmane धन्यवाद 🙏
तुम्ही केलेले विवेचन हे 100% रास्त आहे. पण ज्यांच्या भावना दुखावल्या ते रास्त मार्गाने कायद्याच्या मार्गाने आपल्या तक्रारी नोंदवत आहेत. पण आपल्या भावना दुखावल्यामुळे इतरांचे गळे कापतात त्यांच्याबद्दल कधी बोलणार.?
या वर ते बोलणारच नाहीत......कारण तिकडे फटके बसतात.....
@@arunsarvagod1405 याला काय तर्क म्हणता येणार नाही तो आंघोळ करत नाही वास मारतो म्हणून मी पण आंघोळ करणार नाही म्हटल्या सारखे आहे आणि त्यांच्यात पण असे वाघ आहेत तुम्ही एक्स मुस्लिम साहिल,सचवाला,जफर हरेटेक, आडम सीकर, हरिस सुलतान यांच्या चॅनल ला भेट द्या
पाटील साहेब तुम्ही ज्यांची नावे घेतली ते सर्व मुसलमान आहेत आणि आणि फक्त मुसलमानावर तुटून पडतात हिंदू विषयी बोलायची त्यांची हिंमत नाही. पण या सर्वांचा एक बाप आहे गालिब कमाल नावाचा तो हिंदू वर तुटून पडतो मुसलमानावर तुटून पडतो ख्रिश्चन आवर तुटून पडतो आणि बौद्धांवर देखील तुटून पडतो. तुम्ही गालीब कमाल चैनल बघायला सुरुवात करा.! गालिब कमाल सारखी माणसे निष्पक्षपणे सर्वांचे चिरफाड करतात. याला म्हणायचे निष्पक्ष पत्रकारिता किंवा निष्पक्ष समाज सुधारक. कुणा एकाची बाजू न घेता जिथे चूक दिसेल त्या प्रत्येकावर हल्ला करणे हा प्रत्येक समाजसेवकाचा आणि पत्रकाराचा मूलभूत गुण असला पाहिजे.
पाटील साहेब तुम्ही ज्यांची नावं घेतली ते सर्व मुसलमान आहेत आणि ते फक्त मुसलमानावर तुटून पडतात हिंदू विषयी बोलायची त्यांची हिंमत नाही. पण एक माणूस असा आहे जो हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध सर्वावर तुटून पडतो. त्याचे नाव आहे गालीब कमाल तुम्ही गालिब कमाल चे चैनल बघायला सुरुवात करा. खरा पत्रकार किंवा समाजसुधारक जो असतो तो कुणाचीही भीडभाड ठेवत नाही आणि एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला लांच्छन लावत नाही.!
पाटील साहेब तुम्ही या सर्वांचा बाप असलेल्य गालीब कमाल याच्या चैनल वर जाऊन चैनल पहा. तो हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध कोणालाही सोडत नाही. याला म्हणतात निष्पक्ष समाज सुधारक. तुम्ही ज्यांची नावे सांगितली ते सगळे मुसलमान आहेत आणि फक्त मुसलमानावर तुटून पडतात.
माझं वयक्तिक ज्ञानेश महाराव यांच्याशी मोबाइल फोन करून बोललो आहे आणि त्यांचं समर्थन केले आहे. मी गेले 35 वर्षे समर्थक आहे.
👍🙏
मलाही असं वाटतं की मोहम्मद पैगंबर आणि देखील आयशा वर अन्याय केला की.
जर आपण राम चुकला म्हणून रामावर टीका करू शकतो तर आपण मोहम्मद पैगंबर आणि आयशा यांच्यावरही टीका केली पाहिजे.
गौतम बुद्ध चुकला नाही का? लहान मुलगा, जवान बायको, वृद्ध आई वडील सोडून वनात कशाला गेला त्यांच्या मागे या लोकांचे काय हाल झाले असतील त्याच काय? आंबेडकर रमाबाई ला सोडून विदेशात गेले इकडे रमाबाई त्यांच्या मुलांचे किती हाल झाले का सोडून गेले होते ते.
@@SamadhanMarkandeअभ्यास नसला की की अशी तारांबळ उडते 😅
..नाही तेवढा दम ह्या भडव्यात.. हा भडवा फक्त हिंदू धर्मावर टीका करत असतो, इतर धर्मावर ब्र देखील काढायला ह्याची फाटते.....हिंदू धर्म संपवायची सुपारी घेतलेल्या अनेक बी ग्रेड्यांपैकी एक आहे हा....पण ह्याला काय माहित ह्याचा वंशच्छेद होईल पार...पण हिंदू धर्म संपणार नाही...👍🚩😊
Barobar ahe @@SamadhanMarkande
अगदी बरोबर आहे
समाजात फक्त हिंदूच आहेत का अस प्रबोधन बाकी धर्मातील लोकांचं पण करा , खास करून मुस्लिम समाजाचं अशी महाराव यांना विनंती आहे, आणि त्याच्या नंतर तुम्ही एक व्हिडिओ बनून विश्लेषण द्यावं.
महाराव करतील की नाही माहीत नाही, पण पोखरकर मात्र 100% करणार नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये माझी प्रतिक्रिया वाचली की पोखरकर ला चक्कर येते. आपली स्तुती करणाऱ्या प्रतिक्रिया ला पोखरकर ताबडतोब पोच देतो. पण आपल्याला खटकणाऱ्या प्रतिक्रियेला पोच देत नाही. असा हा थोर समाज सुधारक.!
खरंय, फक्त त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिक्रियानाचं पोच देतात.@@arunsarvagod1405
swatacha 🚩Lindu dharma che thotand jaknyasathi nehmi
Muslim cha wapar karta ,yachyawr bola tyachyawr bola ,😜
Dum nahi swatachya Dharmat je
thotand aahe te manya karnache 😜😂😂😂😂😂
@@arunsarvagod1405गौतम बुद्ध आपल्या लहान मुलाला, जवान बायकोला, वृद्ध माय बापाला सोडून वनात गेला होता तो अन्याय नव्हता का? बाबासाहेब रमाबाई लहान मुलांना सोडून विदेशात गेले होते का गेले होते. यावर या उंदरासारखे पोखरणाऱ्याने उत्तर दयावे.
या बाबतीत आपला अभ्यास नाही हे दिसून येत आहे @@SamadhanMarkande
खुप छान विशलेशन सर हे सगळे २०१४ नंतर हे सुरु झाले आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
अज्ञानेश महामूर्खराव ह्यांचे महान विचार ज्याला पटतात त्यांनी जरूर त्यांचा उदो उदो करावा.कारण हिंदू धर्म हा बऱ्यापैकी सहिष्णू आहे.जय श्रीराम.जय स्वामी समर्थ 🙏🙏
जय संविधान.गदरे पादरे.
भाजपाला भावना आहेत का? मग छ. महाराज, डॉक्टर बाबासाहेब,म. ज्योती फुल इ. याचा अपमान भाजप च्या काही बाजाराभून्गा तेव्हा कुठे होत्या भावना
जात, धर्म, पंथ, हे कुठून आलं काय कळत नाही. प्राणी,पशु, पक्षी, यांच्यात सुध्दा ही माणसाची जात, धर्म,पंथ, पाहील.
महाराव असेच यांना नागडे करत रहा.
खूप छान सर. इतिहास अभ्यास परत एकदा वाचायला हवा आहे....👌👍
ज्ञानेश महाराव यांचे विचार विज्ञानवादी, विवेकवादी व चिकित्सक आहेत. या विचारांची आवश्यकता संपूर्ण भारतीय समाजासाठी आहे. तथापि तथाकथित शिकलेल्या वर्गाला सुध्दा यातलं काही एक कळत नसल्याने हा सगळा लोच्या होत आहे.
महाराव सर हे कित्येक वर्ष धर्मांध विषारी आवलादी यांना त्याचे शब्दानी झोडपत आहेत.
मी तो अल्प मतिहीन । काय वर्णं तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । है महिमान नामाचे ॥१॥
नाम चांगले चांगलें । माझें कंठीं राहों भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥
द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशाने ॥४॥
राम जानकी जीवन । योगियांचे निज ध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥
ज्या लोकांनी रामानंद सागर रचीत रामायण बघितला त्यांना हे सत्य कसे पचेल 😂😂
नग्नता ही सुसंस्कृत सभ्य समाजात निशिद्ध आहे . मग ते कोणत्याही धर्मात प्रदेशात असो
दिल्ली प्रेस द्वारा बार्याच वर्षा आधी सीता निष्कासन नावाची पुस्तक प्रकाशित केली होती (ती माझ्या कड़े आहे) कोर्टाच्या निर्णया सहीत ही पुस्तक आहे, वाचनीय आहे