भाजपचा विधानसभेसाठी गेम प्लॅन काय? महायुतीची समीकरणं बदलण्याची चर्चा का? | Mahayuti Strategy |Lokmat
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- भाजपचा विधानसभेसाठी गेम प्लॅन काय? महायुतीची समीकरणं बदलण्याची चर्चा का? | Mahayuti Strategy |Lokmat
#mahayuti #mahavikasaghadi #mva #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
अजित पवार चा पोपट झाला आणि राज ठाकरे बड़ा पोपट होणार
ते दोघेही भाजपाच्या पिंजऱ्यातील इडीग्रस्त बोलकी पोपट आहेत.
सुपारी वाजवणार याला प्रमोशन देणार असे ठरतय
राज ठाकरेंजा राजकीय अनुभव बघता त्यांनी पाठिंबा द्यायच्या आधी हा विचार करायला हवा होता की भाजप कस राजकारण करत असत ते
राज साहेब विचार नाही तर मजबुरी आहे खोल. विचार करा ते अजित दादांच्या पाठोपाठ आहेत
इडीग्रस्त पोपट आहे तो.
भाजप आणि मनसे यांची युती झाली तर बर आहे नाहीतर काँग्रेस-राष्ट्रवादी ऊ बा ठा मिळुन भाजप ला गिळनार म्हणुन मनसेला महायुतीत सहभागी करून ईजत राखुन घ्यावी भाजप वाले सगळ्यांना सोडा पण मनसेला सोडू नका
शिंदेचे खासदार प्रचारात मोदीकडे बघून मतदान करा असे म्हणत होते.एकदाही कुणी शिंदेकडे बघून मतदान करा अस म्हटलं नाही...स्वतः शिंदे आणि म्हस्के भाजपच्या जीवावर निवडून आलेत
काम झालं की राम कृष्ण हरी
अजित दादा ऐवजी राज ठाकरे
शिंदे शिवसेनाप्रमुख होतील.
राज ठाकरे, किती उमेदवार लढवतील
तुम्ही कधीही आमच्या मुद्दयांवर चर्चा करत नाहीत.फक्त सांगता तुम्हाला काय वाटतं ते सांगा
6लोकसभा आणि 36विधानसभा निहाय मतदान टक्केवारी नुसार एक व्हिडिओ करा कोणाला कीती पडले असा
एकंदर परिस्थिती पहाता राज्यात पुन्हा सरकार काॅग्रेसकडे जाईल असं वाटतं कारण काॅग्रेस राज्यात फुटण्याने काहीही होत नाही.
अस काहीच होणार नाही मुस्लिम मतदार काही झालं तरी भा ज पा या पक्षाला मतदान करणार नाही
Aghadi madhe bighadi hoil ase kahi unnecessary speech deu naka.... unless it is confirmed.
Mva
लोकसभेचे निकाल पाहता भाजप स्वबळावर लढण शक्यच नाही.. त्यांना शिंदे सोबत घ्यावाच लागेल..विधानसभेच्या निकालानंतर ते use n thro निती वापरतील.. मुस्लिम वोटर चे मूल्य भाजपला कळाले असेल . कदाचित ते पीछे हट करतील..
कितीही खोट्या बातम्या पेरा, भाजपचा सुफडासाफच
राजसाहेब यांना आगामी निवडणुकीत भाजपाने राज यांना आपल्या बरोबर घेऊन आपला फायदा करून घेतला पाहिजे विनंती आहे
राज ठाकरे एक बडा ब्रँड आहेत मसाला मनशैला चाळीस जागा मिळतील नक्की
जय मनसे जय राजसाहेब
महाराष्ट्रातील जनता मोदीच तोंड सुध्दा पाहायला तयार नाहीत हे मी ग्रामीण भागातून ठाम सांगतो फायदा होण्याऐवजी फटका बसेल. योगी,मोदी, शाह इथे चालणारच नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि माहागाई महत्त्वाचे मुद्दे आहेत
हवेत राहू नका
Udhav ठाकरे यांनी आत्ता स्वतः अलग राहव,जर BJP कडे युती कराल तर पब्लिक तुमचा अजित पवार करेल.त्यापेक्षा स्वतंत्र विधानसभा लढवा.
Barobar janaab udhav ni aata BJP sobat yeu naye. Asa jhaala tar amhi BJP la vote karnaar nahi
नाही. मा. उद्धव ठाकरे हे घरी बसतील पण मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप बरोबर कधीही जाणार नाहीत. कारण त्यांना खोटे बोललेले आणि खोटे केलेले कधीही आवडत नाही. तसे ते या बाबतीत कथरुड आहेत.
अजित पवार वेगळा लढ्याला त्याच्या बर कोणी आमदार तयार तरी होईल का 😂😂😂😂एकटाच राहील पक्षात
😂😂 शिंदे गटाचे ७ खासदार त्यातील ४ हे भाजपच्या जिवावर आले आणि १ वायकर ढापला 😂😂
100% barobar
राज ठाकरे शिवसेनेचे पाडुन पाडुन किती उमेदवार पाडणार २० पेक्षा जास्त उमेदवार भाजपा राज ठाकरेंना देणार नाहीत
20 ? Impossible..zulwat thevnar 10 bas tehi Mumbai baher ..
पाडायला समर्थन करणारे मतदार तर हवेत ना पाठीशी.
हो, नक्की च आपण सारे एक होवून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या करतुतींवर बारकाईने लक्ष ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी एकनिष्ठ होवून साथ देवू या🙏
फक्त महाविकास आघाडी
अस होऊ शकत नाही. जोपर्यंत शिंदे भाजप सोबत आहेत तो पर्यंत हा विचार सुध्दा शक्य नाही. भाजप शिंदेना सहजासहजी सोडू शकत नाही.
साहेब फक्त शिवसेनेची मतं ट्रान्स्फर झाली पण कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मतं शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेच नाही.
Kuthe?
मुंबईतील अनिल देसाई, संजय दिना पाटील,मराठवाड्यातील सर्व मूळ शिवसेनेचे उमेदवार, नाशिकचे राजाभाऊ वाझे हे काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांशिवाय सहज निवडून आले की काय?
Bjp waale ithe yehun lafde laavnaar sagle saavat raha. Bjp je agent 2 saati kaahi pan bolnaar lihnaat msg karnaar. 😅😅😅😅
मनसे वंचित mim यांचा जन्मच मते खाण्यासाठी झालाय
पटलं
हे राज्यातील सुज्ञ जनतेने ओळखले म्हणुनच तर ह्या निवडणुकीत त्या मतखाऊ पक्षांचा कोणताही फटका बसला नाही मविआ उमेदवारांना.
वाटोळे भंपक माणूस आहे..हवा गेली आहे त्याच्या डोक्यात.. महा विकास आघाडी चे उद्धव साहेब याना मुख्यमंत्री म्हणुन पुढे करून निवडणुकीत लढा दिला पाहिजे..तरच सरकार येण शक्य आहे ..
सर आपले विश्लेषण एकदम वास्तविक वाटते आणि ऐकायला चांगले वाटते त्यासाठी आपले अभिनंदन सर.
आम्ही शिवसेना कार्यकर्ते महाविकास आघाडी सोबत. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला कायम विरोधात.
मला तुमचे काही मुद्दे पटले नाहीत. सर्व मुद्दे येथे मांडणे शक्य नाही. पण त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे.. येत्या विधानसभेत मविआचे जागावाटप सहजपणे पार पडणे कठीण दिसते. जी काँग्रेस १९९९ साली झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असताना देखील मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली होती, ती काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नक्की अडून बसणार. शिवसेना उबाठा काँग्रेसपेक्षा कमी जागा मान्य करणार नाही. राष्ट्रवादी शप सन्मानजनक जागा मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथेच बोलणी फिसकटणार.
टरबूज गॅग, गद्दार बेईमान गॅग आणि अजिबात धरणात मुतणार नाही त्याचे काय❓
बर तो केंद्रात पुचकट कविता करून महाराष्ट्र ची इज्जत घालवतो त्या च्या ताटात काय❓ अजून जानकर बच्छू असे पाच सात आहेतच.
Ajit dada chya jagi Thakare asa word title madhe nako Raj Thakare asa word use kara..... ugach misunderstanding karu naka......
राज ठाकरे यांनीही घेवून डूबणार
महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे जो कोणी चुकीचं वागेल आघाडीत किंवा आघाडी तुटली तर मतदार त्यांना बरोबर जागा दाखवतील मे एक मतदार म्हणून सांगत आहे
बरोबर आपण असे सोशल मीडियावर एक मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या विरोधात ला ठाम विचार असलेला सोशल मीडियावर ग्रुप सक्रिय केला पाहिजे ज्याने सारे महाविकास आघाडी चे पक्ष व नेते औकातीत राहतील. आपण सारे एकस़घ असलो पाहिजे तर आणि तरच शक्य. जय महाराष्ट्र.
आता पक्षाचे नाव बदलणार कोणतीही निवडणूक न लढवणारा पक्ष अर्थात महाराष्ट्र बिनशर्त सेना
कृपया शिंदे स्वतःच्या ताकदीवर र निवडून आले अस बोलांच चुकीचं आहे आणि ते जर दादागिरी केली तर त्यांना जमिनीवर आणलं जाईल.
Pakshache kam nahi, Paksha fodnyache kam karnar, yasathi Maharashtra chi janata tyanna Vidhansabhet ghari basavnar.
कांदा,दुधभाव, संविधान अल्पसंख्याक समाजाबद्दल केलेले विधान, ह्या मुद्द्यावर महायुतीचा पराभव झाला,
स्वतः मोदी उभे राहीले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार.
शिंदेचे आमदार खासदार फुटून उबाठा कडे जाणार नाहीत. बारणे बोलले याचा अर्थ सर्व नाराज असा होत नाही
तुम्ही सगळे नेते आघाड्या यावर बोलता मतदारांनी काय करावं जाती भेदून जाव?
अजित पवार चे आमदार परत जातीलं... पण जाऊ दिल तर कारण ते आले नाही तर आणले गेले आहे ED च्या ताकदी वर.....😂
विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविली पाहिजे. तसेच शिवसेना उबाठा या पक्षाने भाजप पक्ष सोबत कदापी जाऊ नये.
उबाठा चा फायदा काँग्रेसला होत आहे पण काँग्रेसचा फायदा उबाठा ला होत नाही.
Uddhav Thackeray wagh aahe
राज ठाकरे स्वतःच निवडुन येणार नाहित समाज जाणून आहे
Only m v a aaghadi
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे डुबणारी होडी आहे
साहेब कधीतरी जनतेच्या मनातला प्लॅन काय जनतेला काय हव आहे याच्यावर प्रोग्रॅम करा बस झालं आता भाजपचा प्लॅन काय काँग्रेसचा प्लॅन काय राष्ट्रवादीचा प्लॅन काय आणि शिवसेनेचा प्लॅन काय जनतेचा प्लॅन काय हे ठरवा
विधानसभेत महायुतीच विजयी होईल परंतु वडट्टीवारांनी जास्त हवेत राहू नये.आपल्या १३ जागा उदव ठाकरेंमुळेच आल्यात
Sir Nana patode yani dusra kamalnath hoyachi garaj nahi
भाजप पुढे कसेही वाकनारा पक्ष म्हणजे मनसे
अज्याचा पचका झाला आता रजठक्रेचा पचका होणार
आजचे राजकीय पक्ष यावर बोलण्यापेक्षा लोकांच्या अडचणीवर बोला. राजकारणात सामान्य लोक फार हुशार आहेत
True
भाजपा स्वतंत्र लडला पाहिजे
काही उपयोग होणार नाही .आघाडी पूर्ण बहुमत.मराठा ,मुस्लिम,बौद्ध ,लिंगायत ,आदिवासी ,बंजारा ,स्थानिक जाती समूहातील 2,3 जाती समूह अशी 75%मत आघाडीस
Fadtus fadanvis ne kitihi praytn kele tari amhi maharstatil janta tham pane MVA chya mage ahot Ani Udhav Saheb cm honar 💯
2019 widhansanha mns 2% mate.
चर्चे मधे मनोज जरांगे फॅक्टर,वंचितचा साधा उल्लेखही नाही.पूर्णपणे एकांगी चर्चा..
Yenara kalat Raj thakre shiv sena pramukh honar, mahayuti parat satta yenar.
Ekdum khare bolla.tich ichha ahe
मनसे महायुतीत लढली किंवा स्वबळावर लढली तर त्याचा युती किंवा आघाडी ला फायदा होवू शकतो का.झाला तर कसा.आणि मनसे स्वबळावर किंवा युतीत किंवा बाहेरील पाठिंब्याने साधारण किती ठिकाणी जिंकू शकते ह्यावर एखादा व्हिडिओ बनवा
Congress & S/pawar yanchi mate original SS uddhav thakare yana transfer zali nahi ase watte tar sarvani vichar karawa
Mi motha/ase mganun VS la parabhav karun gheu naye
MNS/A/NCP cha prabhav jantewar aahe disat nahi
Aani S/SS la vs la mate milnar nahi jantecha virodha disat aahe
महविकास आघाडीत पटोले खोडा घालू शकतात तरीही सामान जस्यान लढले पाहिजे
1) Back to pavilion by Ajitdada:a) before or state election ...
2) After state election NCP may be largest single party...
3) Fadnavis power will be minimized in party....
4) BJP will be comeback by TAVDE, MUNDE& KHADSE...
बरोबर आहे , त्यामुळेच नाना पटोले ठाकरे विरुद्ध स्टेटमेंट देत आहे .
Only Congress /MVA.
योग्य विश्लेषण
मविआ 96+96+96
फोडाफोडी जर केली तर तुम्ही अख्खी तुमची वाट लागली म्हणायचं तुम्ही जाणून बुजून पंकजा ताईंना पाडले
राज ठाकरे च महाराष्ट्र मध्ये काही राहल नाही
😢बरोबर विवेचन केले आहे
आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी मिळाली पाहिजे सगळेच पक्ष माजलेत बेरोजगारी उद्योग धंदे फक्त आश्वासन देतात कामे करीत नाहीत कोकणातील प्रकल्प बाहेर जाणे श्री राजसाहेब ठाकरे यांनी कोणावरही भरवसा ठेवू नये सावधान महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय आपलाच आहे एक कडवट मनसे सैनिक आणि जेष्ठ नागरिक जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
कशाला! कशाला !!
ED IT CBI चा दणका मिळाला की पुन्हा एकदा.....
बिनशर्त पाठिंबा किंवा 🐒🦎😢
त्या टोमणाबाईच इकड काय काम नाही
Tu fadtus la tomnabai la bolato 😅
Only M.V.A.@ Maharashtra .
Raj Thackeray should be given atmeast 20-25 seats
He should be star pracharak in mumbai thane nashik sambhaji nagar pune
भाजप राज ठाकरे एकत्राआले तर उद्धव ठाकरे यांना डोकेदुखी होईल...।
भाजपचीच स्वतःची ताकद संपलीय..ऊध्दव ठाकरेच भाजपची खरी ताकद