ह्यांना सर्वात पहिले फडणवीस साहेब ह्यांनी फक्त कोपऱ्यात बसवून ठेवले पाहिजे फक्त भाजपाचे नेते सांगतील तीच कामे हयानी करावित अशाच सज्जड दम दिला पाहिजे मग भाजपाला महाराष्ट्रात सुगीचे दिवस येतीलच नाही तर काही खरे नाही
ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.
Sanjay Dina patil bhau la nivdun annya sathi Abu asim azmi cha Nahi amhi Muslim ni ha nirnay ghetla Ani midyn aektra bhajpa virudh mva Che ummidwar Sanjay Dina patil La nivdun anla Muslim vote mude Sanjay bhau nivdun aalet aata vindhan sabha madhe pan mva aghadi Che ummidwar nivdun yein Ani bhajap mahatastrat Un tadipar done OK 👍
MVA must decide to contest Assembly Election Unitedly i. e Congress, NCP-S- Pawarsaheb, and UBT-Shivsena without quarelling on the issue of division of seats so that entire seats of MVA will win the Assembly Election with Jumping MAJORITY in Maharashtra thereby throwing away reign of BJP i. e Bharatiy Jhutha Party.
For Vidhan sabha Modi factorand central govt schemes and other positive things will b4 absent so always a -3 to-5% to mahayuti... annd againa anitincumbemcy and all -negativity about the mahayuti govt will be another reduction of 2 to 3 % so all those with 10000 lead for bjp Shinde sena will be on trouble and all those with -10000 for mva wi get benefit so i feellit will be a 18 to 21 for mva amd 16 to 18 for mahayuti
अहो साहेब महायुतीचे 17 खासदार जिंकले आहेत, 1 खासदार मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच या खासदारांच्या मतदारसंघात 17×6=102 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील, आणि महाविकास आघाडीचे खासदार 31 म्हणजेच 31×6=186 विधानसभा मतदारसंघ 288 जागेचे महायुती 17×6=102 आणि महाविकास आघाडी 31×6=186 म्हणजे 145 बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पार करणार
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा. महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल. प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू... १) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये २) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान. ३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर. ४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत, तरतूद ७०० कोटींची. ५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित. ६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता. या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोर जणता पार्टी ने खाल्या.
शेलार फक्त शिवसेना ठाकरे मुळे आमदार झाला होता
Bogas visheshan. Translate to Marathi (United Kingdom)
छक्का आशिष शेलार
महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीला मुंबईची जनता व महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सोबत राहील
छान विश्लेषण साहेब जयमहाराष्ट्र
मुंबई मध्ये शिवसेना ठाकरे चे खुब आमदार येणार
अशिश शेलार यांनी संन्यास घेतला पाहिजे वचन पाळलं पाहिजे हिमालयात जाऊन बसावे.
पत्रकार साहेब एकनाथ शिंदे यांनी स्वताचे राजकीय ताकद, वजन वाढवण्यासाठी भाजपाचे काही उमेदवार पराभूत केले अशीच चर्चा भाजपच्या गोटात चालू झाली आहे
आशिष शेलार नकोच 😢मुंबई महाराष्ट्र त
शेलार दरेकर कदम भातखळकर पडले पाहिजेत
ह्यांना सर्वात पहिले फडणवीस साहेब ह्यांनी फक्त कोपऱ्यात बसवून ठेवले पाहिजे फक्त भाजपाचे नेते सांगतील तीच कामे हयानी करावित अशाच सज्जड दम दिला पाहिजे मग भाजपाला महाराष्ट्रात सुगीचे दिवस येतीलच नाही तर काही खरे नाही
शेलार दरेकर च माहित नाही पण भातखळकर चा कार्यक्रम कांदिवली कर नक्की करणार
Bar mag padu tyana
पाडा त्यांना भदखाऊंना जय mumbi
INDIA आघाडी येणार ❤
Amhalahi vatat😂😂😂
As sarkar bghaychi, khichadi wal
महायुती राज्यात सर्वत्र पराभूत होणार आहे.
महायुतीने विधानसभा निवडणुकाचं लढवु नयेत!
एकदम सटीक विश्लेषण,,, साहेब 👌👌💐💐फारच सविस्तर,,, आणि मुद्देसूद माहिती दिली,, धन्यवाद,,, 🙏💐
जय महाविकास आघाड़ी
शेलार चा करेक्ट कार्यक्रम होईल.. 😂😂
हे सगळेच गुजराती बेन पडतील ....शभर टक्के
बीजेपी आणि शिंदे नकोच आम्हाला महाराष्ट्रामध्ये
महत्वपूर्ण बातमी
नहीं मोदी लाट बोलूच नका साहेब मोदी मोदी. विसरली जनता.
सर
मुबंईतील आपण मतदार सघांतील सविस्तर माहिती दिलीत धन्य वाद,
पुढे उमेदवार काेण बडंखाेरी याच्यावर सुद्धा अवलबुन आहे,
साहेब हा डाटा कुठे भेटेल प्रत्येक विधान सभा मतदार संघा तून कोणाला किती लीड भेटला त्याचा?
भाऊ अमोल किर्तीकर निवडून आलेत ,चिटींग झालीय,सत्तेचा गैरवापर केलाय
👍
नाही EVM मुळे ?
तुमच्या मताशी सहमत आहे
ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोट जणता पार्टी ने खाल्या.
खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद🎉❤
असे विश्लेषण क्वचितच पाहायला मिळते खुप आवडते
छान.अगदी बरोबर
जबरदस्त
उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉
सविस्तर माहिती दिली बरोबर आहे, आता कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल ते पण सांगा
याचा अर्थ गुजराती लोकं फक्त गुजराथी माणसालाच मते देतात पण मराठी माणूस मराठी माणसाला मत न देता गुजराथ्यांनाही देतो
शेलार व दरेकर जास्त बोलतात शिवसेनेमुळे पूडे आले ठकरे साहेबांना दुखवणे म्हणजें बाळासाहेबांना दुखवले या पूढे जिंकण कठिण
Doghana pada shelar pahile padale pahijet
विधानसभेला भाजपाचा शिंदेचा सुपडा साफ करायचा आहे
छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण.!!
प्रधानमंत्री तो नितिन गडकरी साहब या शिवराज सिंग ही बनना चाहिए फेकू नहीं 👍💐💐
Good vishleshan kartay sir..💯💐👍
Chan video saheb. Jai maharashtra 👍🙏
Atishay Chan vishleshan
भाजप मुक्त महाराष्ट्र 2024.
बिजेपी शिंदेचे आमदार पडणार आहेत
छान बात्मी
Chan abhyas
Excellent briefing
शेलार संन्यासी, प्रविण,राम भाऊ, यांनी उभे राहू नये,कायमचे घरी बसावे लागेल.
अहो या आशिसशेलारांच डिपाजिट जप्त होणार आहे
खूप छान विश्लेषण केले आहे.
Uttam
लोकसभा आणि विधानसभा हया दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत...
Modi saathi matadan hote Vidhansabhela wegale matadaan honar
मराठी टक्का घटला ऊपरे वाढले
ते वाढायला मराठी माणूसच जबाबदार
आघाडीची सीट वाढतील
आघाडी असणारे नेत्यांची जागा ही गुजरात बहुल जागांवर दिसतोय.
Hoy Parag shah Mihir Kotecha lodha Thakur Sangar
कुळकर्णी साहेब सुंदर सादरीकरण.......
छान विश्लेषण
Mahavikas आघाडी विजयी होणार
Very informative video. Thanks
Excellent
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
राम्या कदम आणि अशा शेलार हे पडले पाहिजे फक्त
छान विश्लेषण.
मस्त
👍👍👍👍👍👍
कोकण
Nicwinformation
साहेब लोकसभा व विधान सभा ह्यामधे फार फरक असतो
Hoy tenva Modi hote
VidhanSabha Madhe
Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩 M V A Victorious In 2024.
या वेळेस मतदाराचा कौल वेगळा असेल. धन्यवाद व्हिडिओ बद्यल.
उध्दव ठाकरे साम्राज्य
उगाच जनतेच्या मनात काही पेरु नका
6 लोकसभेचे असे विश्लेषण करा detail
सुंदर विसलेशन.
Ani ram kadam pan padnar aata vindhan sabha nivdnuk 2024 maddhe
Sanjay Dina patil bhau la nivdun annya sathi Abu asim azmi cha Nahi amhi Muslim ni ha nirnay ghetla Ani midyn aektra bhajpa virudh mva Che ummidwar Sanjay Dina patil La nivdun anla Muslim vote mude Sanjay bhau nivdun aalet aata vindhan sabha madhe pan mva aghadi Che ummidwar nivdun yein Ani bhajap mahatastrat Un tadipar done OK 👍
विश्लेषण चांगल केलेत
पण लोकसभा व विधानसभा व महापालिका वेगवेगळ्या मुद्यावर लढली जाणार
आणि ते मुद्दे काय आहेत वयल्यास ठाऊक ???????
विधानसभेला अवघड आहे...
आता,नकली,असली,विधानसभेत बांबू जनताच लावेल,गेम,जनताच कर्ते
Chaan vishleshan
शिक्षणाचा घोळ केला
आज लीड आहे म्हणजे आमदार होतील असे मला वाटत नाही
नव्वद दिवसात भरपूर घडामोडी होतील
लय बहादुर आमदार आहेत हो हयांचे 🙏
Nice
लोकसभा व विधानसभा पूर्ण पणे अलग आहेत
झाले नरेतिवे सेट करणे सुरु....
भाजप मुक्त महाराष्ट्र
कुलकर्णी साहेब विधानसभा आणि लोकसभा यांचा अर्थार्थी संबंध काहीच नाही
Sheldrake and derekar are bound to loose deposit
MVA must decide to contest Assembly Election Unitedly i. e Congress, NCP-S- Pawarsaheb, and UBT-Shivsena without quarelling on the issue of division of seats so that entire seats of MVA will win the Assembly Election with Jumping MAJORITY in Maharashtra thereby throwing away reign of BJP i. e Bharatiy Jhutha Party.
Chan vishleshan Satte che Lachar Apttnar
INDIA Yenar 💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मिहिर कोठे जाणार हे आमदार नाहीत
जाणार बरेच भाजप वाले
मनसेची मत आहेत शिंदे भाजप ला
मनसे ची काडीमात्र मत नाही उलट भैया लोकांची MVA ला पडणार
For Vidhan sabha Modi factorand central govt schemes and other positive things will b4 absent so always a -3 to-5% to mahayuti... annd againa anitincumbemcy and all -negativity about the mahayuti govt will be another reduction of 2 to 3 % so all those with 10000 lead for bjp Shinde sena will be on trouble and all those with -10000 for mva wi get benefit so i feellit will be a 18 to 21 for mva amd 16 to 18 for mahayuti
भविष्यात कायमस्वरूपी भाजप नको नकोच
Ashish Shelar tula matdar ata kharach sanyanshi
Banvinar
एकमेकांसमोर कोण उमेद्वार आहेत आणि वंचित प्रत्यक्षपणे कोणासोबत आहेत यावर बहुतेक गृहीतके अवलंबून राहील.
Mns factor important
Satish sundar
अहो साहेब महायुतीचे 17 खासदार जिंकले आहेत, 1 खासदार मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच या खासदारांच्या मतदारसंघात 17×6=102 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील, आणि महाविकास आघाडीचे खासदार 31 म्हणजेच 31×6=186
विधानसभा मतदारसंघ 288 जागेचे
महायुती 17×6=102 आणि महाविकास आघाडी 31×6=186
म्हणजे 145 बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पार करणार
No more bjp shinde and ajit pawar
1:17 1:19 1:20 1:20
साहेब भाषा बदलली आपली
विशिष्ट समुहाची मते पडली उबाठा ला , नेहमी ही मते मिळतील असे नाही
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा.
महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल.
प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू...
१) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये
२) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान.
३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर.
४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत,
तरतूद ७०० कोटींची.
५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित.
६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता.
या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.ईव्हीएम, ई डी, सी बी आय ,पोलिसांच्या खोट्या केसेस ,कालाधन, इलेक्शन कमिशन हुकूमशाही यांच्या जोरावर नारायण राणे, नाऱ्या म्हस्के , पालघर सावरा, कल्याण, सातारा, अमोल कीर्तिकर अशा अनेक जागा भाडखाव भिकारचोर जणता पार्टी ने खाल्या.
स्त्रियांची संख्या ५०% टक्के आहे . ५०% स्त्री उमेदवार पहिले द्या . त्यामध्ये पदाधिकारी यांची आप्तेष्ट सोडून .
खूप छान शासन चालवतील .