काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Factor Behind Congress Success In Maharashtra
Вставка
- Опубліковано 5 чер 2024
- काँग्रेसची महाराष्ट्रात मुसंडी, कोणते फॅक्टर चालले? Which factor worked behind Congress's success in Maharashtra? Manoj Jarange| Uddhav Thackeray | Modi | Rahul Gandhi - Atul Kulkarni Lokmat
#maharashtrapolitics #maharashtraloksabhaelection2024 #congress #rahulgandhi #nanapatole #varshagaikwad #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
मानो या ना मानो राहुल गांधींची देशात आणि उद्धव ठाकरे यांची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे.
सर्व पक्षांनी जोरात काम केले आणि आज फेकू लाचार झालाय😂
9:06
Feku cha ghamand uttarla main akela kahi decision gheycha desh majboot karnya aivaji adani Ambanila majboot karat hota maharashtra madhle companies gujarat la gheun jaat hota ani te pan tyanla anchani madeh anun blackmail karun salyani worldcup pan haravala india la
वर्षा ताई गायकवाड यांचा विजय हा केवळ उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे झाला आहे.
आणि मुंबईतील इतर शिवसेना खासदार केवळ काँग्रेस च्या मतांवर निवडून आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस ,इतर घटक पक्ष जिंदाबाद
उद्धव ठाकरे मुले काँग्रेस पक्ष1 झाले हे सत्य
हे अती होतेय. काँग्रेस मुळे शिवसेनेचे खासदार आले नाहीतर 0 इतके खासदार आले असते😂
Bhawa purv vidarbhat shivsene che vote nahi congress Kashi nivdun Ali mag....sagadyancha ekmekala suport kamat ala
Uddhav lost Sangli and Congress won on independent ticket.
@@ramm.9308aree kelya 2019 la bghitle hote na 1 aala hota to hi sene cha aamdar hota shivsena sobt hoti mhnun jinkle 13 nhi tr radat bsle aste kopryat EVM chya nava ne 😂
सर, प्रत्येक काँग्रेस नेत्या ने जमिनीवर राहून काम केले कारण ही निवडणूक अस्तित्वाची होती
Uddav
विधानसभा निवडणुकीत हिचं भुमीका काँग्रेस ने अपेक्षित आहे
काँग्रेस पार्टी जिंदाबाद 👍👍👍
शरदचंद्रजी पवार साहेब उध्दव ठाकरे जिंदाबाद 👍👍👍 नाना पटोले जिंदाबाद 👍👍👍
आगामी काळात काँग्रेस सर्वात मोठा ठरेल हे मात्र नक्की
उध्दव ठाकरे आणि शरद पवार ची सहानुभूती.
सगळ्या आमदारांनी एकजुटीने खासदार निवडून आणण्यासाठी ची घेतलेली जबाबदारी.
काँग्रेसचा मराठा, कुणबी मतदार आणि त्यास आदिवासी, मुस्लिम आणि दलीत यांची मिळालेली साथ, यामुळे काँग्रेसला विदर्भात यश मिळालं,
मराठवाड्यात जरांगे आंदोलन महत्वाचे ठरले !
अतुल जी, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्राणपणाने, आणि एक दिलाने लढले काँग्रेसची पाळं मुळं खोलवर झालेली आहेत, आज जनतेला काँग्रेसची गरज आहे. राहुल गांधींचे कष्ट आणि भारत जोडो यात्रा यामुळे जनता संघटित झाली आणि काँग्रेसच्या जवळ आली
उद्धव ठाकरे यांचा bjp वर आक्रमक प्रचार व मुद्दे हा महत्वाचा भाग काँग्रेस साठी फायद्याचं ठरला आहे
काँग्रेस सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे होते म्हणून
Sagle Jan team manun kaam kele seat betle Uddhav la sangli jinkata ali nahi
सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आगाडीला मतदान केलेला नाही
भावा उबाठा चे खासदार काँग्रेस मुले आले
दलीत,अदिवासी, मुस्लीम यांची एकत्रित मते हे महत्त्व
14 जागा झाल्या
13 nahi 14 khasdar.. Ani total 100 . Vishal dada ❤❤❤
टोटल 101 आहेत.. बिहार मध्ये पप्पू यादव पूर्णिया मधून आणि सन्गली मधून विशाल पाटील जिंकले आहेत..
भारत जोडो यात्रा . भारत जोडो न्याय यात्रा या मुळे कांग्रेस विजय. महाविकास आघाडी की जय..... ❤❤❤❤❤❤
मोदी विरोधी लाट ठाकरे पवार सहानुभूती आणि काँग्रेसच्या जिथजिथ जागा लढल्या त्या भा ज प उमेदवार विरुद्ध होत्या त्याचा फायदा झाला शिवसेना शिवसेने विरुद्ध लढली राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध लढली काँग्रेस भा ज प विरोधात लढल्यामुळे काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या
शिवाय महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढल्या चा परिणाम
उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेसचे नेतृत्व एक दिलाने लोकांनी कौल दिला
महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती असणारे नेते ते म्हणजे उध्दव साहेब ठाकरे
माझी काँग्रेस chya नेत्यांना विनंती आहे की मिळालेल्या यशामुळे माजून जाऊ नका
राहुल गांधी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आज जनतेला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज भासत आहे त्यामुळेच काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते एक जुट झाले संघटित झाले
याला ऐकच कारण फडणवीसवर जनतेचा प्रचंड रोश हेच कारण आपण हेच झाकता हे जनतेचा लक्षात आलय
शांतीत क्रांती यालाच बोलतात...😎😎
सर सगळ्या प्रचारामध्ये शिवसैनिक हा पुढे होता काँग्रेसवाले अजूनही सरंजामशाही प्रमाणे वागतात काँग्रेसचे हे यश फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना व शरद पवार साहेब धन्यवाद
नाना पटोले लगेच मुखमंत्री पदाच्या बाता मारू नका.आघाडीत फाटाफूट करू नका.
सर मला वाटतं BJP ने राम मंदिरच मार्केटिंग करत बसायला नको होत, त्यांनी बाकी स्थानिक मुद्द्यांवर लढायला हवी होती. लोकांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मार्केटिंग न करता फायदा करुन दिला असता
साहेब प्रकाश आंबेडकरांनि सात जागेवर पाठिंबा दिला आणि विशाल पाटिल हे परिपूर्ण वंचित मूळे जिंकले हे का लोकांसमोर तूंम्हि मांडत नाहि.
महाराष्ट्रात सर्व पक्षात फुट पडली परंतु काँग्रेस एक संघ राहीली 👌
Sharad pawar saheb n udhhav thakre yanchi sudhha far mothi madat zali ahe
महविकास आघाडी मध्ये उध्दव साहेब ठाकरे यांनी सर्वांचा प्रचार केला त्यामूळे काँग्रेसला येवढ्या जागा निवडून आणता आल्या
अप्रतिम विश्लेषण केले आहे
In past 10 years have seen no media support for congress. This is the peoples victory ✌🏆🎉. We stand with Congress
१) महाराष्ट्रातून गुजरात ला नेलेले हि-यांचा उद्योग, मुंबई मधलं अंतरराष्ट्रीय वित्तिय संस्था, आणखी काही व्यापारी केंद्र.
२) किरिट सोमैया.
३) तिस्ता सितलवाड प्रकरण
४) शेतकरी आंदोलनात आंदोलकांना आतंकवादी देशद्रोही म्हणणं
५) मणिपूर प्रकरण
६) इडि, सीबीआय चा दहशतीसाठी वापर.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ७. संविधानबदलाची भाषा
या कारणांनी भाजप नको होती आणि त्यांना बाजूला करायला एक प्रभावी विरोधक लोकांना हवा होता
Hech barober ahe mi pan ak viderbhatil shetkari magil 20 varshapasun bjp la matdan kele pan yaveles congreasla
मराठा आरक्षण 🎉
True I was bjp supporter but due to so many maharashtra project snatched away from Maharashtra I m very upset and I decided to teach lesson to bjp proud to be Marathi 💪💪💪😎😎
@@user-ij5dw3ob5ogood..we should stand together for maharashtra..it's our Asmita....no one should dare to do what Modi did to maharashtra....evil politics and sanching our wealth to Gujrat......won't accepted....maharashtra will remain no.1 in country..we will make sure of that...bjp should vanished from maharashtra due to their religious politics and stupid issues...we should vote on development not on religion....Jai maharashtra, Jai shivrai, Jai bhim......
उद्धव साहेब मुळे काँग्रेस चे 13 खासदार आले
Party president mhanun Nana Patole che kam pan good ahe ase vatte. Rahul Gandhi chi nyay Yatra suddha main factor ahe.
फक्त उद्धव ठाकरे मुळे हे शक्य झाले.
काँग्रेसचे पहिले मतदान वंचित कडे जायचं यावेळी गेले नाही त्यामुळे काँग्रेसला जादा उमेदवार निवडून आले
काँग्रेसच्या यशात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे….👍
It was fine comment that Congress, shivsena utbt and NCP Sharad pawar samajwadi party remain united.
१४ जागा.....
कुलकर्णी साहेब लोकांनी ओ उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे हे काग्रेस नी लक्षात येते
विदर्भात काँग्रेस स्वतःच्या बळावर जिंकुन आली , तिथं शिवसेनेचा काहीही प्रभाव नाही आणि अख्या महाराष्ट्र राज्यात काँग्रेस ची मोठी व्होट बँक आहे म्हणुन सर तुम्ही उगाच उध्दव ठाकरे यांना येवढं क्रेडिट द्यायचं ठरवल तर ती तुमची बुद्धिमत्ता आहे.
2019 la kuthe gelte
Bhashan dyayla tr neta hota ka congress Kade
येणार्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांना काँग्रेस ने बरोबर घेऊ नये स्वबळावरच निवडणूक लढवायला पाहीजे
@UtkD0307 tewha congress rashtrawadi shivsenepasun wegle nivadnuk ladhle hote
मोदी विरोधी लाट ठाकरे पवार सहानुभूती आणि मतदारानी ठरवलं भा ज प ह्द्दपार शिवसेना शिवसेने विरुद्ध लढली राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध लढली काँग्रेस भा ज प विरुद्ध लढली जास्तीत जास्त जागेवर त्याचा फायदा झाला उगाच नका करु गाडी खालच्या कुत्र्यासारख 2019 ला काय झाल विदर्रभात
पहील्या फेरीत कूठे उददव ठाकरे विदर्भात प्रचार केला वरधयात अर्धवट भासन करून गेले
सटीक विश्लेषण!बीजेपी का महायुति का अहंकार चूर चूर हो गया!
अगदी satya😘
छान विवेचन केलं
Weldone Rahulji Gandhi Bharat Jodo Yatra.
Thanks
सत्य बोलता साहेब धन्यवाद उद्धवजी प्रमुख नेता
याचे सर्व श्रेया माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे आहे
👌👌👌
याचं एकच उत्तर कॉंग्रेस कडे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रामाणिकपणे केलेली मेहनत. आघाडीत कॉंग्रेस फायद्याचं राजकारण करते.
Excellent analysis of Congress victory. Hope they ,NCP and Shiv Sena will implement lessons learnt in this election will in Vidhan sabha elections.
जरांगे फॅक्टर आणि ऊद्धव साहेबांमुळे काॅग्रेस जिंकली हे लक्षात ठेवा ....
वस्तुनिष्ठ विश्लेषण....🎉🎉🎉
राहुल गांधी चा झंझावात आणि उध्ववसाहेब पवारसाहेबांची मनापासुन ची साथ
ठाकरे
Chaan vishleshan kele aahe sir
श्री उध्दव ठाकरे यांनी जो प्रचार सभेचा धुरळा उढवुन दिला त्यात बीजेपी नेस्तनाबूत झाली
दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला मात्र इतर पक्षांची साथ लाभली नाही हेही खरे
🙏
फक्त ठाकरे
क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी ७ ठिकाणी पाठिंबा दिला आहे, काँग्रेस पक्ष लोकसभा जिंकली आहे, तुम्ही द्याना पाठिंबा अकोला लोकसभा आंबेडकर यांना 😊
तरुणपणी मनसे त्यानंतर आम्ही भाजपला मतदान केले. अनेक मॅटर केले.आता वयाची चाळिशी ओलांडली.दुनियादारी खूप बघितली. तेव्हा कुठे समजले, आपली काँग्रेसच बरी.
VBA ❤️
लोकांचे प्रश्न कठीण झालं जगणं कठीण झालं म्हणून लोकांनी म्हणून सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली
आपले विश्लेषण भावले. संयम व सामंजस्य,प्रसंगी पदती भूमिका यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.हे मान्यच करावे लागेल.काँग्रेसने लोकांच्या सम्पर्क मध्ये राहावे, भाजपाच्या सत्ता स्थापनेनंतर वाट पहावी.योग्य फळ मिळेल.घाई नको.
सत्य मुद्दा ख टा ख ट हा मूल जनते ला फाशवनार मुद्दा मुलेच कांग्रेस खोटी जिंकली जी आत भविष्य कधिही जिंकना र नाही हे सत्य
वारिल सर्व विचार पीते दूध डोले मितुनी जात मंजराची सर ख
चालू ध्या कही दिवस मनाला संतोष
जय श्री राम आपन सर्व सनातन विरोधी नाही हे सत्य अस्ताना सुध्या क्षणिक स्वार्थ साठी उद्धवजी सरखे निर्णय जनता घेते तेव्हा आया बहिनिंच्य भावी श्या अंधारत जाते।
काॅंग्रेसने सर्वात कमी भ्रष्टाचार केला,विकास केला म्हणुन काॅंग्रेस जिंकली❤.
OPS factor is important
उद्धव ठाकरे मुळे आले बाकी काही नाही..... पण congress ne support नाही केला पण उद्धव जिना नाहीतर अजून 4-5 seats आल्या असत्या मशाला च्या
Zakas analysis
काँग्रेसला काँग्रेस पाडू शकते, एकत्र आले म्हणून यश मिळाले
कंत्राटी पद्धतीने भर्ती
उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे काँग्रेस चे 13 खासदार निवडून आले
राहुल गांधी ठाकरेंच्या लोकप्रियता वाढली
सरकारी नोकर भरती केली नाही कंत्राटी करण करून बेरोजगारी वाढवली शेतकरी कामगार मजूर युवकाना वापरा आणि रस्त्यावर फेका भाजपचा अजेंडा होता
Rahul gandhi aani udhaw thakre sharad pawar factar... Ajun 7 te 8 jaga nisatlya nahi tar maha vikas aghadi 38+ jhali asti
केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला यश मिळाले आहे.
मुस्लिम समाज आता उद्धव बरोबर आहे आणी राहील ❤
सर तुमचे विश्लेषण अतिशय शांत, संयमी आणि वस्तुनिष्ठ असते
मराठावाड्यात फक्त मराठा आणि शेतकरी वर्ग या मुळे महविकासाघडी जिंकली
नाना पटोले चे चालू झालं आहे ,स्वतः क्रेडिट घेण्याचे आणि 150 जागा लढवण्याचा प्रयत्न .
उद्धव साहेब विधान सभेला एकला चलो ही भूमिका घेणार ,कारण पटोले आताच 150 ची भाषा करत आहे
पाटोळे वाचाळवीर आहेत त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका
गडीखलच कुत्र मीच आणि माझ्यामुळे गाडी ओढतो
उद्धवराव ठाकरे आणि शरद पवार साहेबा मुळे काँग्रेस ला यश aa
सर्व कांग्रेस नेत्यांनी असेच जमिनीवर राहून काम केले तर विधानसभा निवडणुकीत ही दमदार यश मिळेल हे नक्कीच...
सर तुमच्यासारखे व्हिडिओ लोकमत मधे कोणाचेच नसतात पण मागचा 1महिना कोठे होता ते सांगा
काँग्रेसला यश म्हणजे फक्त ......राहुल गांधी
भारत जोडो यात्रा
अशोक चव्हाण यांच्या विषयी बोला
United is always better than divided.
14
उद्धव ठाकरे यांच्या मुळे सीट आले आहे
हे विसरून चालणार नाही
UBT 200जागा लढाव्या कारण मुसलमान वोट जास्त मिलाले आहे.
Uddav Thakre and Sharad Pawar are major factor
विश्लेषण करतांना.शिंदे चे सात खासदार मोजतात.पन त्यांच्या कडे १३ रूलीग खासदार व ४० आमदार बदल्या त ७ खासदार.पन ठाकरे कडे ५ खासदार दहा आमदार बदल्या त ९ .तर विश्लेषण करताना १५/७, २१/९ हे कसे.खरे नुकसान भाजपा २३/९
UBT ✌🏻
कॉंग्रेसचे एकट्याचे श्रेय नाहीतर आघाडीचा वाटा आहेच.
हुरळून न जाता जमीनीवर राहणेच गरजेचेच.
राहुल गांधी ची पदयात्रा, फडणवीस बद्दल चा प्रचंड राग,, हिंदू मुस्लिम तेढ, जुमलेबाज मोदी ला नकार.... ही करणे
जरांगे पाटलांमुळच आघाडी जीवंत झाली. नसता पवार ठाकरे काॅंगेस साफ झालेली दिसली असती. आघाडी आरक्षण देईल काय. नसता मराठा पुन्हा लढणार व जिंकणार. जय शिवराय...
काॅग्रेस फुटतांना २/३ चा विषय येतो.राजीनामा द्यावा लागते
बरोबर आहे काँग्रेस ने एक रहो या मंत्राचा उपयोग करून घेतला पाहिजे टीका करत बसूनये काम करत रहा
ब्राह्मण विरुद्ध मराठा बहुजन म्हणून १३ जागा
काँग्रेसला फायदा फक्त राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर राहिल्याचा झाला .