मी जातीने ब्राह्मण आहे !आपली अनेक पुस्तके मी वाचली आहेत !आपण आणि रामनाथ चव्हाण माझे आवडते लेखक आहेत !आपली व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत पोचली आहे ! आपल्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे ! भटक्या, विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे !
मी एक मराठा आहे आणि मी तंतोतंत तुमच्याशी सहमत आहे. मराठा समाजातल्या सरंजामानी गरीब मराठ्यांचा कधीच विचार केला नाही त्यामुळंच गरीब मराठ्यांना आज जगणं मुश्किल झालय
खुप वेदनादायी जीवन जगलात सर तुम्ही. तुम्हचे साहित्य म्हणजे ज्वलन्त निखारा आहे. तुम्ही जे बोललात ते अत्यंत मार्मिक आणि वास्तव आहे. सलाम आहे सर तुम्हाला 🙏
❤आदरणीय श्री लक्ष्मणजी गायकवाड संपूर्ण राज्यभर पायाला भिंगरी लावून सभा घ्या आणि प्रस्थापिताना घरी बसवा अत्यंत सत्य परिस्थिती आपण बोलत आहात आज लोकशाही मार्गाने विकास करण्यासाठी गोरगरीब कष्टकरी समाजातील लोकप्रतिनिधी निवडून द्या यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करा
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी. अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
आज मला खूप अभिमान वाटतो की😢 इतक्या सुंदरपणे गरिबी श्रीमंत जातींचा उल्लेख केला आहे 😅 म्हणजे आपल्याला कळतं म्हणून आपण लढतो पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी कोणीच😊 हे आज लक्षात आले आहे
दुर्दैवाने मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत सरंजाम मराठा राजकारणी आणि त्यांचे नातेवाईक कुटुंबाभोवती फिरणारे राजकारण आहे. गायकवाड साहेबांच्या मताशी नक्कीच सहमत आहोत.
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी. अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
खूप खूप छान विचार मांडलेत. तुमच्या सारखे विचार मांडनारे खूप दुर्मिळ लोक आहेत.तुमचे विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत. सलुट आहे तुम्हाला. जय भीम.
उचल्याकार मा.लक्ष्मणजी गायकवाड सरांनी मांडलेल्या विचारांना सलाम.सर,आपण अतिशय वास्तववादी विचार मांडलात.मला असं वाटतंय की आपले विचार हे एका नवीन क्रांतीची सुरुवात करणारे आहेत.नक्कीच आपले विचार नवीन राजकारणाची सुरूवात करणारे आहेत.
जळजळीत वास्तव आहे.. एक जागरुक नागरिक म्हणून मला स्वतःची लाज वाटते.. नियतीने सगळ्या माणसांचे दुःख दूर करावे आणि सर्वांना सुखात आणि आनंदात राहता यावे अशी प्रार्थना आहे.
Arey hi system ch bandh kara reservation karan ghode ki race me gadhe aage a rhe hisliye reservation chiye 2rs rice wheat milne k liye nh reservation chiye
मी जातीने ब्राह्मण आहे पण माझ्या मनात गरीब हा एकच शब्द पुरेसा आहे आरक्षणासाठी, पण मी सुध्दा आपल्या मताशी १००% सहमत आहे. जर आपण उल्लेख केलेल्या जाती मधुन एक एक उमेदवार निवडून आणला तर महाराष्ट्रातील दृश्य बदलायला थोडासुद्धा वेळ लागणार नाही. आपले विचार एकदम माझ्या विचारांशी प्रामाणिक पणाने मिळते जुळते आहेत. खरंच आहे प्रस्थापित राजकारणी इतरांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाहीत. प्रस्थापितांच्या सर्व मालमत्ता शासन दरबारी जबरदस्तीने शासन दरबारी जमा करून त्या सर्व गोर गरीबांना वितरित करण्यात यायला हवीतच.
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी. अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
1 नंबर विश्लेषण सर.... खरंच सर्व काही सत्यता मांडली.... सर.... sc/st/obc सर्व मागास जातींना एक होण्याची,सत्ता आपल्या हाती घेण्याची वेळ आली आहे.... सर...वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय...!!!👌👌👌
खरंच गायकवाड साहेब😊 तुमचा अभ्यास खूप चांगलं आहे, पण हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की😢😢 अभ्यासू लोक राजकारणातून दूर आहेस,, आणि बिगर अकलेचे लोक, राजकारणामध्ये खासदार आमदार नगरसेवक या पदावर आहे, किती वाईट😢😢😢
सरांच्या बोलण्याचा निष्कर्ष डोळे उघडणारा आहे. पण राज्य कर्त्याना प्रश्न सोडवायचे नाहीत. लोकांनीं जास्त डोळस आणि जागरूक होण्याची गरज आहे. अति उत्तम सर 🙏🙏
मी पण मराठा आहे, मला आपले विचार पटतात. पण मला असा वाटते सर्वच प्रवर्गात असे प्रस्थापित तयार झाले आहेत आणि ते त्या प्रवर्गातील तळागाळातील लोकांना फायदे मिळवू देत नाहीत.
1 नंबर विश्लेषण केले सर.....या देशाला तुमच्यासारख्या भल्या माणसांची खूप गरज आहे ...तुम्हाला बघून बाबासाहेबांना खरच खूप गर्व झाला असेल....👍👍👍 अभिमान वाटतो सर आम्हाला की तुम्ही पुढे आलात....❤❤❤❤❤❤
80/90 लाख वडार समाजातून एकही आमदार व खासदार नसणे ही वडार समाजाचे दुर्दैव आहे.....आणि भारत स्वातंत्र्य झाल्यापासून सत्तेवर बसलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी खेळ केलाय आपला
मी जाती ने मराठा आहे पण गायकवाड साहेब जे बोलले की श्रीमंत मराठा समाजानेच गरिब मराठा समाजाचे शोशन केले आहे.खरे आहे.गरिब मराठा समाजाचे दुदैव आहे, जय भीम, जय संविधान, जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
नोकर्या चागल्या जागा मराठी म्रहामण समाजाला खराब जाग नाल्या काढणे सडास गटारी अशा नोकऱ्या इतर समाजास सगळ्या ना जागा द्यावेत पणते करणार नाही जय भिम आदिवाशी
@@rdnoobgamers659 wahh wahh khup chan... Plz acquire the position in government by qualifying the entrance exam... Thank god private sector madhe reservation nahi
साहेब तुम्ही जे बोलला ते अतिशय सत्य आहे हे शरण जाई राजे जे आहे आत्ताचे संस्थानिक मराठा समाजाचे यांनीच गरीब मराठ्यांचा शोषण जास्त केलं व आता पण राजकारण करून त्यांचं स्वतःचा स्वार्थ साधत आहे यांच्या लेखी गरीब मराठा काहीच नाही तुमचे विचार अतिशय योग्य आहे
तलवारी कडे पाहून धर्म बदलणारे पाहिले होते.....पण सवलती साठी जात बदलणारे पहिल्यांदाच पाहिले.....काल पर्यंत मिशीला पीळ देणारे आज स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेऊ लागले.......काय नियतीचा बदला आहे....😂😂😂😂😂
Jai bhim namo budhay gaikawad Sahab your work and thoughts and sentimental. Mind to our Samaj please alert our country people's Lord budha bless you and keep happy and safe you
सर तुमच्या अभ्यासू वृत्ती आणि कार्याला मनापासून सलाम आजही माझा भटका समाज गवगड्याच्या बाहेर राहतो आणि त्यांचा विचार करणारे कोणतेही सरकारी प्रयत्न जास्तकरून झाले नाहीत असेच चित्र दिसते. त्यामूळे प्रस्थापित घराणेशाही असणारी जी व्यवस्था आहे ती येत्या निवडणुकीत बदलली पाहिजे. जय भीम जोहार
योग्य तेच बोलले सर.. नागराज मंजुळेनी पण हे सैराट,फ्याडरी या चित्रपटातून दाखवलेलं आहे कि उच्च मराठातील लोक मागास लोकांना जवळ करत नाहीत.. त्यांना कमी लेखतात..
मी जातीने ब्राह्मण आहे !आपली अनेक पुस्तके मी वाचली आहेत !आपण आणि रामनाथ चव्हाण माझे आवडते लेखक आहेत !आपली व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत पोचली आहे ! आपल्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे ! भटक्या, विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे !
मी एक मराठा आहे आणि मी तंतोतंत तुमच्याशी सहमत आहे. मराठा समाजातल्या सरंजामानी गरीब मराठ्यांचा कधीच विचार केला नाही त्यामुळंच गरीब मराठ्यांना आज जगणं मुश्किल झालय
सर आगदी खर बोलतय .मोठ्याचा गेला डोळा सर गाव झालाय गोळा.गरीबाची मेली बायकु कोणाला येईना ऐकू.😊😊😊😊❤
खुप वेदनादायी जीवन जगलात सर तुम्ही. तुम्हचे साहित्य म्हणजे ज्वलन्त निखारा आहे. तुम्ही जे बोललात ते अत्यंत मार्मिक आणि वास्तव आहे. सलाम आहे सर तुम्हाला 🙏
❤एक वाक्य खुप आवडल... गोरगरीबांना आमदार,खासदार करा. महाराष्ट्राला लागलेली किड कायमची मिटवा.❤
आता जे आमदार, खासदार आहेत ते पूर्वी गोरगरीब चं होते
Hari om
अरे पण त्यांनी काय केलं मराठी समजासाठी
नमन तुम्हाला गायकवाड साहेब 🙏🙏fan झालो तुमच्या विचारांचा
❤आदरणीय श्री लक्ष्मणजी गायकवाड संपूर्ण राज्यभर पायाला भिंगरी लावून सभा घ्या आणि प्रस्थापिताना घरी बसवा अत्यंत सत्य परिस्थिती आपण बोलत आहात आज लोकशाही मार्गाने विकास करण्यासाठी गोरगरीब कष्टकरी समाजातील लोकप्रतिनिधी निवडून द्या यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करा
OBC का बोलता मग
@@shivajiraoghodke4467त्यांचाही प्रवर्ग OBC मध्ये येतो
अगदी बरोबर आहे
आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड यांच्या बोलण्यात सत्यता आहे,
लक्ष्मण गायकवाड सर 🙏 जयभिम.मी तुमचे भाषण ऊल्हानगर येथे ३५ वर्षापूर्वी ऐकले होते.तेव्हापासून आज टी व्ही ९ वर तुमची मुलाखत ऐकली.
व्हेरी GOOD लक्समन गायकवाड आपल्या बोलण्यातून खूप सुंदर मत मीडिया समोर मांडले मला खूप चांगले वाटले.
महाराष्ट्राची खरी आणि विदारक परिस्थितीत आत्यंत अभ्यासपूर्वक मांडली गायकवाड साहेब आपण.
Mg chhagan bhujbal ka sasra ahe ka pawar cha
अगदी बरोबर आहे.. शंभर टक्के सहमत.
समाजिक मागास म्हणजे काय ? याचे अगदी अचूक विश्लेषण केले.खूप खूप आभार गायकवाड साहेब.
Barobar ahe sir tumcha manna jay OBC
😂😂😂.....hajaro kotincha ghotala karun...jel..madhe janare... magas kse ...gaykwad ???
@@shreyasghatage7526 athawale pan magas ahe ka😂
@@शिवबाआमचामल्हारीSharad pawar ne tr caste certificate dakhavlay.... To magas a ka 😂😂
नाईक, अंतुले, सुशीलकुमार शिंदे....३० वर्ष.सीएम
किती हा अभ्यास, मानले भाऊसाहेब 🙏🏻🙏🏻 विचार वंत, तुमच्या सारख्या लोकांमुळेच इथे राहायची हिम्मत होते नाहीतरं किती हा गचाळ कारभार
गायकवाड साहेबांनी अगदी योग्य आणि वास्तव समोर आणले आहे
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी.
अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
मी मराठाच आहे पण गायकवाड साहेब 100% खरं बोलताय , मराठ्यांचे वर्चस्व आणी दादागिरी मोडून काढली पाहिजे आता
" पूर्वीचा राजा गोरगरिबांना सांभाळायचा" एक नंबर सर.....राजा नव्हते ते देव होते
साहेबांचा आभ्यास वास्तववादी आहे त्यांची भाषा परखड रोखठोक आहे सलाम 🎉🎉
आज मला खूप अभिमान वाटतो की😢 इतक्या सुंदरपणे गरिबी श्रीमंत जातींचा उल्लेख केला आहे 😅 म्हणजे आपल्याला कळतं म्हणून आपण लढतो पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी कोणीच😊 हे आज लक्षात आले आहे
प्रणाम साहेब.तुम्ही कितीही सत्य बोलला तरी मग्रुर लोकांच्या कानात जाणार नाही.
barobar
75 वर्षे झाली तरी वेदना सहन करावा लागतात भटके विमुक्त न😢😢
भाऊ पहिल्यांदा मी आज nt विजय मधून पोलिस पाटील झालो mi ak vadar samaj ahe
दुर्दैवाने मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत सरंजाम मराठा राजकारणी आणि त्यांचे नातेवाईक कुटुंबाभोवती फिरणारे राजकारण आहे. गायकवाड साहेबांच्या मताशी नक्कीच सहमत आहोत.
एक लाईक tv9 चा रिपोर्टरला सुद्धा माझ्याकडून,🎉🎉 कारण की त्याने छान प्रकारे प्रश्न विचारलें आहे
गायकवाड साहेब सलाम तुमच्या विष्लेशनाला. सर आज बाबासाहेब आंबेडकर असायला हवे होते भारतात खरी न्याय व्यवस्था दिसली असती
गायकवाड साहेब मी मराठा आहे पण तुमच्या विचाराशी 100% मी सहमत आहे
तु काही मराठा नाही, उगाच इथे गु खाऊं नकोस
Great 👍
M also Marathi but still agree with you
@@poonam-bhosale तू मराठा आहेस का उगाच हागु नोकोस
सर तुम्ही छान विश्लेषण केले आहे
मी स्वतः मराठा आहे. आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे.
पत्रकार, चॅनल आणि गायकवाड सरांच आभार आणि अभिनंदन 💐💐💐💐💐
वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक कोण होते त्यांनी किती दिवस मुख्यमंत्री कसे
अंतुले, नाईक बंधू, सुशीकुमार शिंदे, भुजबळ,......३० वर्ष सीएम पद होते.
@@kalidaspatil2102😅😅😅
@@kalidaspatil2102uiuullllllll
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी.
अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
पत्रकार साहेबाचे आभार असेच सत्य मांडत राहा 🙏
❤
लेखक बोलतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ कळतो.आणि नेते बोलतात तेंव्हा त्या शब्दात स्वार्थ,लाचारी,धोका कळतो.
बरोबर
किती बायकांचे लैंगिक शोषण केले विचार भडव्याला
thank you sir
खरं बोललं म्हणजे सख्ख्या आईला राग येतो
Khar bol lat dada
. गरीब जनतेच्या भावना तुम्ही ईथे मांडल्या खुप खुप धन्यवाद सर.बाबासाहेबांचे ज्वलंत उदाहरण आहे.
तंतोतंत खरं आहे. आमचा गायकवाड यांना पूर्ण पाठिंबा आहे.
सर,माझी जात मराठा आहे, पण तुम्ही मराठी समाजा बद्दल केलेले विवेचन बरोबर आहे,
एक लेखक म्हणून तुमचा सदैव अभिमान आहे
या साहेबांचा सखोल अभ्यास आहे.
मनापासून सलाम 🌹🌹🙏
खूप खूप छान विचार मांडलेत. तुमच्या सारखे विचार मांडनारे खूप दुर्मिळ लोक आहेत.तुमचे विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत. सलुट आहे तुम्हाला. जय भीम.
जयभीम साहेब 🙏
उचल्याकार मा.लक्ष्मणजी गायकवाड सरांनी मांडलेल्या विचारांना सलाम.सर,आपण अतिशय वास्तववादी विचार मांडलात.मला असं वाटतंय की आपले विचार हे एका नवीन क्रांतीची सुरुवात करणारे आहेत.नक्कीच आपले विचार नवीन राजकारणाची सुरूवात करणारे आहेत.
Yes right
अगदी बरोबर सगळे मराठा आमदार खासदार पाडले पाहिजेत मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.
खरच माझे बाबा सांगून गेले शिक्षण हें वाघीणचदूध आहे आणि हें गायकवाड सरांच्या बोलण्यातून दिसलं .... जय संविधान जय भीम 🌹🌹
अतिशय योग्य,सत्य विचार, सत्याची तळमळ, जयभीम ☸️🙏🌹
लक्ष्मण गायकवाड साहेब एकदम शंभर टक्के सत्य बोललेत ऐका संपूर्ण, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने
जळजळीत वास्तव आहे.. एक जागरुक नागरिक म्हणून मला स्वतःची लाज वाटते.. नियतीने सगळ्या माणसांचे दुःख दूर करावे आणि सर्वांना सुखात आणि आनंदात राहता यावे अशी प्रार्थना आहे.
महाराष्ट्रातील जातीव्यवस्था व राज्यकर्ते याची सत्य परिस्थिती सरांनी मांडली आहे धन्यवाद सर
मि जातीने मराठा आहे पन गायकवाड साहेब जे बोलले कि श्रीमंत मराठा समाजानेच गरीब मराठा समाजाचे शोशन केले हे खरे आहे गरीब मराठा समाजाचे दुर्दवं आहे😢
सर्व समाजातील मोठे लोक गरीबांचे शोषण करतात..
मराठा समाजाची अवस्था प्रस्थापित राजकारणी जबाबदार आहे सत्य आहे
Reservations geu tari atta
Arey hi system ch bandh kara reservation karan ghode ki race me gadhe aage a rhe hisliye reservation chiye 2rs rice wheat milne k liye nh reservation chiye
मी जातीने मराठा आहे,पण गायकवाड साहेब तुमच्या विश्लेषणाला सलाम
अगदी सत्य वास्तविक परस्थिती मांडली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ग्रेट विचार , गायकवाड साहेब.
मी जातीने ब्राह्मण आहे पण माझ्या मनात गरीब हा एकच शब्द पुरेसा आहे आरक्षणासाठी, पण मी सुध्दा आपल्या मताशी १००% सहमत आहे. जर आपण उल्लेख केलेल्या जाती मधुन एक एक उमेदवार निवडून आणला तर महाराष्ट्रातील दृश्य बदलायला थोडासुद्धा वेळ लागणार नाही. आपले विचार एकदम माझ्या विचारांशी प्रामाणिक पणाने मिळते जुळते आहेत. खरंच आहे प्रस्थापित राजकारणी इतरांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाहीत. प्रस्थापितांच्या सर्व मालमत्ता शासन दरबारी जबरदस्तीने शासन दरबारी जमा करून त्या सर्व गोर गरीबांना वितरित करण्यात यायला हवीतच.
बरोबर बोलले तुम्ही म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात आज सर्व जातीचे लोक आहेत 🙏🏻🙏🏻
आंबेडकर मराठा चे लांगुलचालन करतात आता फक्त 15% चे नेते आहेत ते
@@gatmat6146वंचित चे प्रयेक्त निवडणुकीचे उमेदवार बघा कोणत्या जातीचे आहेत ते आणि मग बोलला उगाच उचलली जीभ आणि लावली टाळूला नको
😂😂😂😂😂😂
बळी तो कान पिळी
अगदी बरोबर बोललात
आत्ताच उचल्या वाचून संपवले, ❤❤
यांच्या कार्याला आणि विचारांना नेहमीच पुर्ण समर्थन 🙏
गायकवाड साहेब सलाम तुमच्या विचारला, समाजाची खरी परिस्थिती काय आहे ती तुम्हीं मांडली 🎉🎉🎉 कोर्टात असे विचार मांडा सर 🎉🎉🎉🎉
सत्य स्थिति कोनी हि सांगत नाही गरीब आणखी गरीब होत जात आहे आपण खूप प्रखर पने समाजाची बाजू मांडतात आपले आभार
एकदम खरं वास्तववादी विश्लेषण साहेब 🙏🏻आजही हा अन्याय थांबेला नाही...
किती अभ्यासपूर्ण बोलला सर, आपण एवढे मागे कसे राहिला, अजून खूप अश्या जाती आहेत महाराष्ट्रात ज्या खूप अजून मागे आहेत,त्यांना खरचं आरक्षणाची गरज आहे
आदरणीय गायकवाड साहेब आपण अगदी सोप्या भाषेत सुंदर विश्लेषण केलात सत्य परस्थितीवर बोललात......धन्यवाद TV9
Right
40 जेसीबीमधून पहिल्याच दिवशी जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळणारा माळी समाज ओबीसी, सात हजार कोटीची प्राँपर्टी असणारा भुजबळ हे ओबीसी.
अरे शेंबड्या मराठा समाजातील प्रत्येकाने 1 रुपया जरी दिला तर पाच कोटी जमा होतील. तेव्हा बखवास बंद कृर
तुला फुक्कटं खायल मिळतं तुला चागलाच वाटणार नाही
ही मी सत्य सत्य परिस्थिती आहे
ग्रामीण भागात मोलमजुरी करून जगणारे असंख्य मराठा आहेत. ते लाखो रु खर्च करून मुलांचे शिक्षण कसे करतील हे प्रत्यक्ष पहा. कसले योग्य विश्लेषण.
सर,तुमचं अगदी बरोबर आहे आमच्याच लोकांनी आमचा घात केला.
सत्य परस्थाति वर बोलला साहेब जगासमोर आणली.
Are mhatard lay haramkhor ahe😂
धन्यवाद tv9 ,खरे बुद्धिमान व वंचित समाजातील व्यक्तिमत्त्व यांची मुलाखत घेतली
मी पण एक मराठा आहे,खरोखरचं मी तुमच्या मताशी सहमत आहे, अगदी बरोबर आहे, गायकवाड साहेब,,
तू कोण आहेस ते कळाले आहे... कॉमेंट साठी जात बदलणारा सरडा 😂
हलकट गप्प बस😅
@@truefacts5061 Aklene Magas
मला काय सगळ्यांना आता समजलं असेल की नक्की काय खूपच योग्य उत्तर दिलेत सर तुम्ही❤
जिथे जातील तिथे jcb ने स्वागत😂😂
15/16 लाखाची कार जाळायची
स्पोर्ट्स bike जाळायची
मोर्चा मध्ये bmw आणायची
आणि यांना पाहिजे आरक्षण
हे पैसे सामान्य लोकांचे आहेत छग्यासारखे लुटलेले नाहीत. 6ग्या
तुझ्या बापाचं नाहीरे कष्टाचं आहे आमच्या
Bhikrdya tulach pahije ka fkt
Brobr
Tyana bhetnarach nahi mitra
सर तुमच्या प्रत्येक शब्दात वेदना आहे
आपल्याला न्याय मिळाला पाहिजे.
मागास कशाला म्हणतात हे मराठा समाजाने गायकवाड साहेबांकडून शिकावं.
Kunakadun ka shikav
माळी समाज कुठल्या बाजूने मागास आहे, ओबीसी चे सगळे फायदे माळी, तेली, वंजारा, धनगर यांनी घेतले,
@@satishtakalkar7578he sagale Maratha peksha magas aahe he Satya aahe
त्यांना फक्त एकच जमत ओबीसी नेत्यावर दादागिरी अरे आपण सगळे एक आहोत ना
@@satishtakalkar7578 आमच्यात ला माळी अजून ऊस तोडतो तुमच्यासारखच आहे जे गरीब ते गरीबच राहिले
पत्रकाराला सलाम... यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. निःशब्द करणारी मुलाखत.🙏
राज्यकर्ते खरोखरच.... लायक नाहीत...
गायकवाड साहेब... मी मराठा आहे... तुमच्या मताशी मी सहमत आहे 🚩
Khoti jaat lihu nako... Mag Saglyanche aarakshan radda kara aani Aarthik nikashawar dya
Vote करा त्यांचा candidate ला
@@popprince8353Maharashtra cha sarasar vichar kela tar aarthik nikasa madhe open, obc kuthech basanar nahi
@@sachinwavhal3431 Globalisation jhale aahe.. Sarvana Saman Nyay .. aaj Ingarajani 200 warsha Bharst Lutala mhanun kai UK madhe reservation denar aahet ka? Magas Aanyay Jhala Mhantat Karanare tar Mughal, Pashave aani Engraj hote.... te Jhale Mokale aani Ithe 400Cr wala Bhujbal jhala Magas... Baaki open walyani karayache kai
@@popprince8353
Milt re tikde aarkshan aadanya burtya zra abhyas kr
1 नंबर विश्लेषण सर.... खरंच सर्व काही सत्यता मांडली.... सर.... sc/st/obc सर्व मागास जातींना एक होण्याची,सत्ता आपल्या हाती घेण्याची वेळ आली आहे.... सर...वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय...!!!👌👌👌
😂😂😂😂 त्या पक्षाचे अध्यक्ष सपोर्ट करत आहे मराठा आरक्षणाला
सत्य परस्थितीचें विश्लेषण ,साहेब खरे बरोबरच बोलत आहे....शोषितांच्या आवाज👍
द ग्रेट लक्ष्मण गायकवाड साहेब अतिशय सुंदर विश्लेषण आपण केले
आदरणीय लक्ष्मण गायकवाड सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..
भटक्या विमुक्तांना सरकारने न्याय दिलाच पाहिजे
पण गरजवंत मराठ्याचा एवढा राग का बरं
@@shivajiraoghodke4467 कारण त्यांचा जातीचा माज.. इतरांना आजपर्यंत भीकमागे म्हणून हिणवणं.. दलितांचं शोषण करणं..
Hoy barobar aahe
@@ganeshjadhav5192tuza baap chakka... He barobar ahe
@@shivajiraoghodke4467kon nahi garib bhava
खरंच गायकवाड साहेब😊 तुमचा अभ्यास खूप चांगलं आहे, पण हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की😢😢 अभ्यासू लोक राजकारणातून दूर आहेस,, आणि बिगर अकलेचे लोक, राजकारणामध्ये खासदार आमदार नगरसेवक या पदावर आहे, किती वाईट😢😢😢
पण त्यांना निवडून आपणच देतोय ही मोठी शोकांतिका आहे
आपल्या या विचारांवर आपलेच मत देऊन पाठिंबा देत नाहीत हे आपल्या समाजांचे दुर्दैव आहे...सलाम आपले विचारांना...
अगदी बरोबर बोललात
सरांच्या बोलण्याचा निष्कर्ष डोळे उघडणारा आहे. पण राज्य कर्त्याना प्रश्न सोडवायचे नाहीत. लोकांनीं जास्त डोळस आणि जागरूक होण्याची गरज आहे. अति उत्तम सर 🙏🙏
मी पण मराठा आहे, मला आपले विचार पटतात. पण मला असा वाटते सर्वच प्रवर्गात असे प्रस्थापित तयार झाले आहेत आणि ते त्या प्रवर्गातील तळागाळातील लोकांना फायदे मिळवू देत नाहीत.
खरंय सर 👍🏼👍🏽 पण याला जबाबदार आपणच आहोत. योग्य प्रतिनिधी निवडून द्या..जात धर्म बघु नका माणूस बघा.जय भीम🙏
जातिवादी नेते कुठे आहेत फक्त आरक्षण फायदा घेतात का मग?
धन्यवाद साहेब,आपण खुप चांगल विश्लेषण केलत आजच्या समाजाच.चांगल म्हणजे चांगल खुपसुन विश्लेषण केलत आपण
1 नंबर विश्लेषण केले सर.....या देशाला तुमच्यासारख्या भल्या माणसांची खूप गरज आहे ...तुम्हाला बघून बाबासाहेबांना खरच खूप गर्व झाला असेल....👍👍👍
अभिमान वाटतो सर आम्हाला की तुम्ही पुढे आलात....❤❤❤❤❤❤
*भयंकर अभ्यास अतिशय हुशार माणूस...वा... अभिमान आहे मला.. छ.. शिवाजी महाराज फुले, शाहू आंबेटकर यांच्या विचारांचा खरा पाईक आपण आहात......
खरंच आहे साहेब माझी आज्जी, आजोबा सांगायचे निजामचा काळ चांगला होता त्याच्या काळात लोकांना न्याय मिळत तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
Barobar aahe sir 🙏🙏
ग्रेट साहेब तुमच्या मनातील वेदना टेकून मन हेलावून गेलं गरीबाच दुःख हे श्रीमंत लोकांना कधीच नाही कळणार .
80/90 लाख वडार समाजातून एकही आमदार व खासदार नसणे ही वडार समाजाचे दुर्दैव आहे.....आणि भारत स्वातंत्र्य झाल्यापासून सत्तेवर बसलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी खेळ केलाय आपला
Evdhe ahet ka laudya ...ky pn ks bolty
खर आहे का😂
तुम्ही ह्या नेतेंच्या मागे का फिरता
डुकर खा😅😅आमदार लायकी आहे का
@@omkarsangale5268 ho ahet
मी जाती ने मराठा आहे पण गायकवाड साहेब जे बोलले की श्रीमंत मराठा समाजानेच गरिब मराठा समाजाचे शोशन केले आहे.खरे आहे.गरिब मराठा समाजाचे दुदैव आहे, जय भीम, जय संविधान, जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
सरकारी नोकरीत मराठी किती आहेत ते जाहीर करा जमिनी कोणाच्या जास्त आहे आमदार, खासदार कोणाचे जास्त आहेत तरी भिक मागताना लाज वाटत नाही😂😂😂😅😅
नोकर्या चागल्या जागा मराठी म्रहामण समाजाला खराब जाग नाल्या काढणे सडास गटारी अशा नोकऱ्या इतर समाजास सगळ्या ना जागा द्यावेत पणते करणार नाही जय भिम आदिवाशी
@@rdnoobgamers659 wahh wahh khup chan... Plz acquire the position in government by qualifying the entrance exam... Thank god private sector madhe reservation nahi
खूप छान मांडणी केली गायकवाड साहेब आपण ❤
एक नंबर साहेब खरंच मनापासून सांगतो खरे आहे हे सर्व तुम्ही बोलत आहात ते मी एक वडार समाजाचा आहे मला माहिती आहे किती कष्ट करतात आमचे बांधव 😴😢
काकांच राजकारण पूर्णपणे ओळखलेला माणूस. खर बोलला हा माणूस
साहेब तुम्ही जे बोलला ते अतिशय सत्य आहे हे शरण जाई राजे जे आहे आत्ताचे संस्थानिक मराठा समाजाचे यांनीच गरीब मराठ्यांचा शोषण जास्त केलं व आता पण राजकारण करून त्यांचं स्वतःचा स्वार्थ साधत आहे यांच्या लेखी गरीब मराठा काहीच नाही तुमचे विचार अतिशय योग्य आहे
मी मराठा आहे आणि सर बोलतात हे १०० टक्के खरे आहे, श्रीमंत मराठा समाजांनी गरीब मराठा समाजाला फसवले आहे.
तलवारी कडे पाहून धर्म बदलणारे पाहिले होते.....पण सवलती साठी जात बदलणारे पहिल्यांदाच पाहिले.....काल पर्यंत मिशीला पीळ देणारे आज स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेऊ लागले.......काय नियतीचा बदला आहे....😂😂😂😂😂
Well said . हे कडक होत भाऊ 🙏
जात नाही बदलली जात तीच आहे फक्त घटनेनुसार मिळणारे अधिकार मागत आहेत.गैरसमज पसरू नयेत
@@r.k.todkar4965maratha aani kunbi he vegle aahet bala😂😂😂 jat tar baddali na bau tumhi 😂😂
100% true obervation!
Jai bhim namo budhay gaikawad Sahab your work and thoughts and sentimental. Mind to our Samaj please alert our country people's Lord budha bless you and keep happy and safe you
खरे विचार आहेत. सर गरीब मराठ्यांवर मोठ्या मराठ्यांनी अन्याय केलाय.😢
सर तुमच्या अभ्यासू वृत्ती आणि कार्याला मनापासून सलाम
आजही माझा भटका समाज गवगड्याच्या बाहेर राहतो आणि त्यांचा विचार करणारे कोणतेही सरकारी प्रयत्न जास्तकरून झाले नाहीत असेच चित्र दिसते.
त्यामूळे प्रस्थापित घराणेशाही असणारी जी व्यवस्था आहे ती येत्या निवडणुकीत बदलली पाहिजे.
जय भीम
जोहार
खरचं खूप अभ्यासपूर्ण मुलाखत ❤
गायकवाड साहेब तुमचं म्हणणं सगळं खरं आहे ,परंतु सध्या महाराष्ट्रात "जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी दादागिरी' हे चालू आहे😊
सुंदर विश्लेषण..मोठ मोठ्या गाड्या,गळ्यात किलोभर सोन घालणारे, शकडो एकर शेती असणारे गरीब कसे,
आरक्षण गरिबांना पाहिजे
वास्तववादी विचार मांडणारे गायकवाड सर, समाजाचे जीवन चरित्र परखड पणे सांगणारे लेखक आपणास प्रणाम!
बरोबर बोललेत साहेब 🙏
योग्य तेच बोलले सर.. नागराज मंजुळेनी पण हे सैराट,फ्याडरी या चित्रपटातून दाखवलेलं आहे कि उच्च मराठातील लोक मागास लोकांना जवळ करत नाहीत.. त्यांना कमी लेखतात..
खरच खूप हार्ड अभ्यास आहे गायकवाड साहेबांचा 🙏🏻 त्या जरांगे ला थोड शिकायला पाठवाय पाहिजे यांच्या कड
तो ९०च्या पुढचा आहे.
@@balasahebgangurde164 म्हणजे
तो जारांगे १० वी पास आहे
गायकवाड सर तुम्ही अगदी विस्तृत आणि वास्तव विश्लेषण केलत
अगदी बरोबर
लक्ष्मण माने आपला ऋणी आहे लढत राहावे आपले स्वागत
Laxman gaikwad
@@sjsbsjsbj नावात चूक क्षमा असावी
अत्यंत स्पष्ट, मुद्देसूद, वास्तववादी वाणी, प्रतिभेची देणगी आहे सरांना 👍👍🙏
कटू सत्य, श्री. गायकवाड यांच्या वेदना आणि मताशी संपूर्ण सहमत. अत्यंत विदारक सत्य 😪🙏
आपल्या जन्म मध्ये प्रत्येकाने उचल्या ही कादंबरी वाचावी प्रत्येकाला समजेल भटक्यांचे आयुष्य कसे असते ❤❤❤❤