बच्चुभाऊ, आपलं सदनातील भाषण ऐकून अध्यक्ष जर न्यायालयातील न्यायाधीश असतील तरच कदाचित काही परिणाम जनमानसात होईल. पण आपण म्हटलं त्याप्रमाणे सरकार कोणतंही असलं तरी गरीब शेतकरी, श्रमिकांना न्याय नाही.
खरेच बच्चू साहेब 👌👌👌आज चे युग पुरुष आहे 👍जे काय बोलतात ते सत्य आहे 🙏आणि फक्त गरीबाच्या कल्याणचे बोलतात 🙏🙏🙏मी एक होमगार्ड आहे.. तर.. साहेब आमच्या बद्दल देखील बोलें.... पण या सरकार कधी जाग येते बगु 🙏🙏🙏🙏
योग्य बोललात जे लोक रोजंदारीवर राबतात ते कधीही भ्रष्टाचार करत नाहीत आणि जे लाखो पगार घेतात तेच घोटाळे करतात. सरकारमध्ये .... दम असल तर स्वतःची मुले सरकारी शाळेत स्वतःचा इलाज सरकारी दवाखान्यात करावा .असा कायदाच झाला पाहिजे त्या शिवाय ह्या शेत्रात सुधारणा होणार नाही
अगदी बरोबर आहे सर जास्त पगारवालेच मोठा पगार उचलत आहेत आलेली निधी खाते आहेत सर महणुनपरमांट भरती भरा काम करनारयांना पगार विमा ठेवा पनास लाखाच आणि पगारही ठेवा
हे खर आहे, काम करणार काम करतो, आणि गावा गावात रिकाम टेकाडे, पोटभरून खातात, भाऊ हे तुम्ही बदला आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही या सर्व योजेनेवर फार दुःखी आहोत, शेतात काही मिळत नाही म्हणून इतर कामे, बाध काम कामगार होतो, पार्ट टाइम शेती आणि पार्ट टाईम कामगार
भाऊचा अभ्यास चागंला आहे पण सत्तेत असताना बोलत जावा खरं बोलायचं. जस आता बोललात. असं राहिले तर जनता डोक्यावर घेऊन नाचेल. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी काढुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही व्हा.
भाऊ अतिक्रमन शेती चे दावे केले आहे st आणी इतर लोक यांचे दावे केले आहे भाऊ त्यांचे दावे मंजूर करून दया भाऊ तुमचे उपकार कधीच विसरणार नाही भाऊ ही विनंती आहे भाऊ
आता फक्त मुख्यमंत्री बंचु भाऊ तुम्ही च पाहीजे बाकी सर्व नेता लोक पैसे खा साठी बसले आहे सरकार मध्ये असो की नसो सत्य बोलतो तो म्हणजे बंचु भाऊ कडु मध्ये च आहे बाकी कोनत्या ही नेत्यात नाही
बच्चुभाऊ सत्तेत असल्यावर हेच बोला आत्ता निवडणूक लढविणार आहे आपला पक्ष म्हणून हे बोलणे शोभत का तुम्हाला खोके घेताना नाही दिसले सरकार पाडण्यासाठी काय केले
50 कोटी एकदम ओके त्यावेळेस बरं वाटलं होतं वाटतं ,,,,,बच्चू भाऊ,,,,,
🎉🎉🎉🎉तेता असावा त असा शेतकया ची व शेत मजुराची गोर गरीब जेंतेची काळजी घेनारा 🎉🎉🎉
बच्चुभाऊ आपन बरोबर मुद्दा मांडला आपन ग्रेड आहात
बरोबर बोले भाऊ
अगदीच बरोबर आहे यांना गरीबांचे काहीही देणंघेणं नाही. हे फक्त धनदांडग्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत.
बच्चू भाऊ अगदी बरोबर बोललात, सलाम तुम्हाला
बच्चू भाऊना मुखमंत्रीपद द्यावे
बाहेरून बोलणे सोपे असते.
सरकारी कर्मचारी जर भ्रष्टाचार केला तर कायमस्वरूपी निलंबित करा नाय तर 6- महिने निलंबित परत आहेच कामावर
शेतकरी प्रश्नावर बेधडक बोलणारा एकमेव आमदार बच्चु भाऊ ❤
जय हो
Barobar
बच्चू कडूची सत्तेत असतो तेव्हा बोलती बंद होते आणि विरोधात असताना अतिशय आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडतात वारे भिडू.
सूरत ते गुहाहाटी कोणा साठी 😅😅😅😅😅😅
दिव्यांग मंत्रालयासाठी.... स्वतः साठी नाही🙏🏼
माझा कट्टा वरील मुलाखत पहावी
अगदीं बरोबर आहे साहेब!सगळ्याना घाम फोडा.
बच्चू भाऊ धन्यवाद महत्वाचे मुद्दे मांडल्याबद्दल 💐🙏🤝
बचू कडू साहेब खरि परिस्थिती मांडली❤
महाराष्ट्रातील एकाही महिलेने १५०० रूपये मागीतले नव्हते.... रोजगार द्या.... उद्योग धंदे गुजरातला वा रे सरकार.... गौहाटी ला अंधारात पळून जाणारे वाघ....?
बच्चू भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है.
बचू भाऊ भाषण छान करतात पण जे अन्याय करणारे आहेत त्यांचीच पाठराखण करतात हे बरोबर नाही
शेतकरी कामगार मजुरांना ची भूमिका घेवून विधानसभेत बोलणारा एकच आमदार बच्चू भाऊ
Baccu
Baccu भाऊ एक नंबर
बच्चू .भाऊंना एकही सदस्य साथ देत नाही हे लक्षात घ्या . जे आपल्याला गरीबांचे शेतक ऱ्यांचे कैवारी म्हणून सांगतात .
बच्चू भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ
बरोबर आहे साहेब
साहेब खरच आहे
बच्चुभाऊ, आपलं सदनातील भाषण ऐकून अध्यक्ष जर न्यायालयातील न्यायाधीश असतील तरच कदाचित काही परिणाम जनमानसात होईल.
पण आपण म्हटलं त्याप्रमाणे सरकार कोणतंही असलं तरी गरीब शेतकरी, श्रमिकांना न्याय नाही.
Ka bat hai Bach Bhai
सरकार निवडणूकीसाठी व सत्तेसाठी आता Luki Draw काढण्याच्या मनस्थितीत असु शकते
बरोबर आहे
सर्वच पारंपारिक पक्ष या परिस्थितीला जबाबदार आहे एकदा यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही
Super sir
वाह कडू जि, दम है आप में
अभ्यास पूर्ण भाषण
बचू भाऊ सारखा दुसरा नेता पुन्हा जेन्माला यने नाही
Sahi bat .jantechi awaz .banavat kahicha nahi .
1 no bachhu kadu saheb
बच्चू कडू यांनी अतिशय गंभीर मुद्दे मांडले आहेत
आम्हाला एकही आपता है मी दिला नाही लाडकी बहीण उजनीचा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात पैसे देणे मला तसंच ठेवलंय
जंगलात शिकार वाघ करत अन् गोरगरिबांची शिकार गुजराती करतंय खूप वाघासारख बोलता दादा salut
👌👌
खरेच बच्चू साहेब 👌👌👌आज चे युग पुरुष आहे 👍जे काय बोलतात ते सत्य आहे 🙏आणि फक्त गरीबाच्या कल्याणचे बोलतात 🙏🙏🙏मी एक होमगार्ड आहे.. तर.. साहेब आमच्या बद्दल देखील बोलें.... पण या सरकार कधी जाग येते बगु 🙏🙏🙏🙏
Bachu bhau tumhi khup ladhtata
Tumhi setkari aani garig lokansathi khup kartata❤❤❤❤
योग्य बोललात जे लोक रोजंदारीवर राबतात ते कधीही भ्रष्टाचार करत नाहीत आणि जे लाखो पगार घेतात तेच घोटाळे करतात. सरकारमध्ये .... दम असल तर स्वतःची मुले सरकारी शाळेत स्वतःचा इलाज सरकारी दवाखान्यात करावा .असा कायदाच झाला पाहिजे त्या शिवाय ह्या शेत्रात सुधारणा होणार नाही
Jay ho bhau
बाच्चू bhua tumhi grate ahet
❤❤
बरोबर बच्चू भाऊ
फक्त नोठगि
👌👌👌👌👌
शेतकरी आपला पैसा जमीनीत म्हणजे मातीत ओततो तोच पैसा मातीतून कसा काढतो तो पैसा ह्याची वसूली कशी करणार
अगदी बरोबर आहे सर जास्त पगारवालेच मोठा पगार उचलत आहेत आलेली निधी खाते आहेत सर महणुनपरमांट भरती भरा काम करनारयांना पगार विमा ठेवा पनास लाखाच आणि पगारही ठेवा
तुझं नाटक सगळे लोकांना माहीतच दाखवतो एक करतोय एक
बच्छु भाऊ यांना फकत stta पाहिजे कोणत्या ही प्रकारे जनता गेली उडत मतदान पाहून योजना काढायच्या rajya वर कर्ज काढून घेतली जाते आणि आर्थिक लूट सुरू होते😊
❤❤❤❤
बच्चू तू आमच्या Ops बद्दल नाही बोलत
तू सुद्धा त्यातलाच आहे
तू फक्त निवडून येण्यापूरता नाटकं करतोय 😂
वाघाचे काळीज असणारा देव माणूस..... बच्चू भाऊ.. ❤
महाराष्ट्राला बच्चू भाऊंसारखा मुख्यमंत्री हवा.❤❤❤
❤ bacchu Babu Tum aage badho ham tumhare sath hai
❤
लयभारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Bachu saheb❤❤
बच्चु भाउ का जवाब नही सातत्याने काम करनारे नेते
Jai shri Ram Dada
हे खर आहे, काम करणार काम करतो, आणि गावा गावात रिकाम टेकाडे, पोटभरून खातात, भाऊ हे तुम्ही बदला आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही या सर्व योजेनेवर फार दुःखी आहोत, शेतात काही मिळत नाही म्हणून इतर कामे, बाध काम कामगार होतो, पार्ट टाइम शेती आणि पार्ट टाईम कामगार
Wow wow बचू सहबे
लोकप्रतिनिधी म्हणून असा नेता पाहिजे बाणेदार बोलणारा❤❤ बच्चू साहेब
येवढं बोलुन काय फायदा होणार आहे का फक्त राजकारण दोन दिवस सर्व विसरून जाते
बोलणारा एकच आमदार बचू भाऊ
असा माणूस मुख्यमंत्री पाहिजे 🫡🤝
अपंगांना UDID certificate सहा,सहा महिने मिळत नाही ,असे का कृपया लक्ष द्या
आज पण 12 घंटे duty करावी लागते आणि देशात कामगार दिवस पाळतो
Great sir
🙏🙏🙏🙏🙏
जय प्रहार साहेब
बच्चु भाऊ विधान भवनात बोलल्याबद्दल धन्यवाद
योग्य भाषण भाऊंचे ❤
🙏🙏💯💐
तुम्ही असेच बोलत रहा, शेतकरी तुमच्या सोबत राहीन
तुमच्या मुळे सरकार बनले तेव्हा किती खोके घेतले त्यातले पैसे दे
❤❤❤❤as
बचुभाउ आपन बरोबर आहे
भाऊचा अभ्यास चागंला आहे पण सत्तेत असताना बोलत जावा खरं बोलायचं. जस आता बोललात. असं राहिले तर जनता डोक्यावर घेऊन नाचेल. आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी काढुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही व्हा.
कडू साहेब❤
एक नंबर बच्चू भाऊ भाषण केलात शिवसेनेतून बाहेर पडणं चुकीचे निर्णय घेतले
लोकसभेत भारती पवार का पडल्या याचे उत्तर या भाषणात आहे
एकच मर्द बच्चू भाऊ
भाऊ अतिक्रमन शेती चे दावे केले आहे st आणी इतर लोक यांचे दावे केले आहे भाऊ त्यांचे दावे मंजूर करून दया भाऊ तुमचे उपकार कधीच विसरणार नाही भाऊ ही विनंती आहे भाऊ
कडूजी 🎉सगळ्याची फाडली.
आता फक्त मुख्यमंत्री बंचु भाऊ तुम्ही च पाहीजे बाकी सर्व नेता लोक पैसे खा साठी बसले आहे सरकार मध्ये असो की नसो सत्य बोलतो तो म्हणजे बंचु भाऊ कडु मध्ये च आहे बाकी कोनत्या ही नेत्यात नाही
संर,मोदी,आवास,योजनेचे3रा,व,4था,हत्ता,कदी,सुरु,होली,ते,सागा
महत्त्वाचा मुद्दा अशा लोकांना जाणते नी निवडून काही चुकलं नाही
बचू भाऊ तुम्ही मुद्दे छान मांडता पण जे पक्षासी gaddari kartat त्याच्या बरोबर राहता हे बरोबर नाही भाऊ
निवडणुकीच्या तोंडावर आशेच बोलतात निवडणूक आले कि कोणी शेतकर्यला वीचारीतनाही
सर्वात नौटंकी करणारा नेता... यांच्या प्रॉपर्टी ची चौकशी करा.... पण इमानदारीने ...
अनुदानित वसतिगृह सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवले जातात,ते कर्मचारी 8..9..10 हजार वर काम करतात,यावर पण बोला साहेब🙏
बच्चु भाऊ आपणास मानाचा मुजरा . क्रुपया आपला संपर्क नंबर भेटेल काय. एक दुखीत भारतीय नागरिक.
बच्चुभाऊ सत्तेत असल्यावर हेच बोला आत्ता निवडणूक लढविणार आहे आपला पक्ष म्हणून हे बोलणे शोभत का तुम्हाला खोके घेताना नाही दिसले सरकार पाडण्यासाठी काय केले
जशी भाषणे असतात तशी कृती पण लागते
आपली बहीण योजना च काय उद्देश होता काय माहिती????
किती पैसा ओतला या योजनेमध्ये
विधानसभा निवडणुकीसाठी मत प्रवाह घेण्यासाठी केलेली योजना वाटतेय.
आजच्या विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पाहीले मर्द कोण कोण आहेत ते बच्चु भाऊ.
निर्लज्ज ह्यांना चांगला तंबी दिली