Pudhari News | आम्ही आता पावसात कुठं जायचं, विशाळगडावरील पाटील काकींचा प्रश्न ।
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- #pudharinews #marathinews #vishalgad #kolhapur #kolhapurnews #shahumaharaj #sambhajirajechhatrapati #satejpatil #shivajimaharaj #maharashtrapolitics
Pudhari News | आम्ही आता पावसात कुठं जायचं, विशाळगडावरील पाटील काकींचा प्रश्न । #vishalgad
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
विशाल गडाचे पावित्र्य राखणे हे सर्व महाराष्ट्राचे कर्तव्य... विशाल गड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. लोकांचे पुनर्वसन करून समस्या सोडवा....
लोकसभा निवडणुकीत अनेक व्होट बँक गमावल्यानंतर ते पुन्हा मतदारांना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ही भाजपची स्पष्ट रणनीती आहे. ते क्षणभर थांबतात आणि त्यांची शक्ती गमावण्याच्या बेतात असताना ते संवेदनशील समस्यांचा पद्धतशीरपणे वापर करतात. मला म्हणायचे आहे, पण आजचा निर्णय 9 वर्षांपूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना (2014-2019) का घेतला गेला नाही. आता त्याच्यामुळेही एवढ्या वर्षांत जमिनीवर अतिक्रमण वाढले, चिकन-मटणाची दुकाने वाढली, लोकांचे स्थलांतर वाढले.
बरोबर प्रश्न धरमाचा नाही, अतिक्रमण आहे.
Atikraman 😂😂😂 he had konachya baapache naay ugeech gaadi bhetali tar tyachi ulat sulat vaapar karava , chhatrapati asate tar rayatecha vachaka ghetalya shivaay thambale nasate
Aata koni peshawyacha Raja haay jo peshwa jaast aahe
Visaralo mhanu parat lihit aahe
Agadi barobar bol laat tumhi gareebach nuksaan kaa, gareebavar Halla kon karat, jo karato tyaala kaay mhanaav
Aaj he Marathi kutumb kaay mahit hyachya purvajaane chatrapati shivaji maharajana seva dili asal hya kutumbaacha Aatma kaay mhanat asal, he koni atyachar kelay tyaanvar
Gaadichya naavavar basalel vasnhajach
तू जातो का घराबाहेर, भित्रा
योग्य ती जागा द्यावी.. हिंदू असो मुस्लिम.. फक्त गडावरील अतिक्रमण हटवा..
काय करायचं घराचा सातबारा नवावा आहे का
जागा देण्याची गरज नाही त्यांना फक्त 10 दिवस वेळ द्यावा आणि या 10 दिवसांत ज्याने त्याने आपले अतिक्रमण स्वतः काढण्यासाठी सांगणे अथवा 11व्या दिवशी सर्व अतिक्रमण जमिनदोस्त करावे आणि याला कोणताही जातीवाचक स्वरूप देऊ नये
jaga kashala deichiy
@@maheshkamble9235Dada Tujh ghar nahi gel na kdhi Tumhala nahi samjhnar he dukhh
@@SahilKhan-d3g7h landyay ho atikramn var ghar kashala bandhata. Jana tikada tumchya deshat , nigha ithun.
मॅडम 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होत्या,गावात ह्यांच्या पेक्षा मोठ घर कोणाचं नाहीय , कुठुंबात राजकीय पार्श्वभूमी ,मॅडम चे सासरे सरपंच आणि होते,घरात रेशन दुकान आहे 😂😂आणि सर्वात महत्त्वाचं ही मुलाखत पेड आहे कारण मॅडम चे सखे दिर शिक्षक आहेत आणि पत्रकारांशी चांगले संबंध आहेत शिकऊन दिलेली मुलाखत आहे,ह्यांची इमारत ही व्यावसायिक होती.
तुम्ही इथलेच दिसताय
@@siddheshmhapuskar391दादा तुम्ही गप्प बसा😂 घरात डबल नळी आहे कुठून बार निघणं समजणार बी नाय तुम्हाला
हेच आन हिच संपूर्ण माहिती शांती दुतांची पण काढली असती तर अजूनच चांगले वाटले असते 🙏🚩🙏
@@comedyking3213चूप बैठो नही तो कान काटून गा😂😂
0:39 @@comedyking3213
सात बाऱ्या वर नाव आहे का हे पाहावे ज्यांचं नाव नाही तो मुस्लिम असो हिंदू असो सगळयांना खाली आना
अतिक्रमण हटवायचे खरा मुद्दा हे आहे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या अतिक्रमण आहे पण गाजापुर आणि अतिक्रमण चा काय संबंध नाही मंग गाजापूरची मसजिद वर हल्ला केले लोकांचे घर जळाले मालमत्ता चा नुकसान केला हेच मागे कोण आहे याची चौकशी कराली पाहिजे आणि त्यांना काडक शिक्षा दिली पाहिजे
विशाळगडावर दहा जनांना कोनी मारले रे
गरीब च अतिक्रमण करतो
हा नियम लावलाय तर अर्धा ग्रामीण महाराष्ट्र उघडाच पडेल
भारत हा गरिबांचा देश आहे
अतिक्रमण आहे हटवलाच पाहिजे छत्रपती महाराजांच्या गड किल्ल्यावर कुणालाही घर ठेवू नका
dokyawar padlayas ka salya…😮
तू डोक्यावर पडला@@rajhusenmulla6330
त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्राभर उभारेली कुत्र्याच्या छत्रीसारखी मंदिरं आणि इतर धर्मस्थळे पण पाडली गेली पाहिजे !
हे त्यचा घरात ठेवणार आहे जा ह्याच कड़े
अतिक्रमण करण्या अगोदर हा विचार केला असता तर हे दिवस आले नसते कर्म तैसे फळ
जर अतिक्रमण होत तर ग्रामपंचायतने कर कसा घेतला ?....हा महत्वाचा मुद्दा नाही आहे का...
हिंदू असो की आणि कोण अतिक्रमण काढायलाच पाहिजे
Hinsaa kruunnn kanon hattatta gehunnn kaiii too padattt rahanaaarr na konte hi notice nh dilii kahiii nh masjid warrr hallaaa krunnn video baggaa aaheee fakttt hinsaa aahheee
अजून जागा दिली नाही अतिशय दुदैवी घटना आहे हे नंफुसक घटना बाह्य सरकार आहे
कोणताही समाज असो अतिक्रमण हटावायला पाहिजे
हुशार आहे बाबा अतिक्रमण कसं केलं ते सांगत आहे, खरंच खुप वाईट गोष्ट आहे.
तेथील ग्रामपंचायतींनी काकूची घरपट्टी 45 वर्षांपासून भरत आहे तर ग्रामपंचायत ने पट्टी वापस द्यावी व काकूला घरकुलासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती शासनाकडे
हा वाद धर्माचा नाही अतिक्रमणामुळे झाला
पण मुस्लिम लोकानी तो धर्मवाद म्हणून बघितले आणि Congress त्याला support करायला नेहमी उभी राहते
हा धर्म वादच कारण अतिक्रमण गडावर होते गाजापूर मध्ये नव्हते हा मुद्दा आताच का 2024 निवडणुका येत आहे हा विचार करा
@@altafshaikh9344 आगदोर गडावरून दगड खाली भिरकावली माहीती असु दया
@@altafshaikh9344 अबे कटव्या तुम्ही जास्त माजून गेले Congress चे खासदार का निवडून आले तुम्ही जास्त डोक्यावर बसु लागले
Pan landi kashala bombalalyta😂
अतिक्रमण हटाव कायदा संपूर्ण राज्यात राबविण्यात यावा अन्यथा या लोकांवर अन्याय आहे
संभाजी राजे राजवाड्यात बसून ,लोकांना भर पावसात रस्त्यावर आणलात .
स्वराज्य
आज जर छत्रपती शिवाजी महाराज आस्ते तर त्यांनी त्या तोड फोड करण्या ला शिक्षा केली असती
Aple raje aste tr atikraman ch zal nast..... 😂
आपले राजे असते तर तिथं लपवून ठेवलेला आतंकवादी च मुडक उडवल असत आणि लपवून ठेवणाऱ्याला पण उडवला असता
@@udayjagatap3443point ahe😂😂
Ha Ani tula 21 tofa chi salami dili Asti ny tr Sonya cha kasa dila asta tula banvun😂😂😂 yedzav ky pn boltay
He asle ghar bhadi asly vr landychi ky garaj ah
सरकारने कुठल्याही सरकारी किंवा प्रायव्हेट जागेवर अतिक्रमण करू दिले नाही पाहिजे यामुळे असे वादळ निर्माण होणार नाही
ह्यला जवाबदार सरकार आहे
जे असेल ते, पण सर्व अतिक्रमण हटविलेच पाहीजे.
ज्याचं घर जात त्यालाच कळत रे दंगल खोराना काय कळणार
Tumch bapachi jamin nahika
Tumchya gharat yaun rahilo tr
Chutiya ti kay boli te nit ek eka ghar varun 4 ghar bandhle ticha bapa chi jamin hoti ka teva
@@ajinkyashinde1525 tuzya baapachu haay , laaja vaatali paahije laaja, besharam kutale , chhatrapati chya naavane je rajkaran karataay naa tyana maharajaanch naav ghen hi be adbiche
छान कव्हरेज... पुढारी न्युज
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज हे भारत🇮🇳 देशाची आणि महाराष्ट्रा ची शान आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शुर पणाचा लढाई चा अभ्यास केला जातो. अशी अनमोल वास्तु अद्भुत विचारकरण्या पलीकडे बनविली आहे. तीचा सांभाळ जतन केले पाहिजे. आपल्या साठी भावि पिढी साठी. तेजस्वी ✨राजा॑ना. 🙏 जय जिजाऊ✨
मावशी अतिक्रमण पाडणे योग्य आहे कोणताही धर्म आसो.
अहो पत्रकार साहैब बातमीच्या सुरवातीलाच म्हणाले कि अतिक्रमण मधील पाटील महिला आपली अतिक्रमण कसे केले हे सांगते व म्हणतेही आमचें अतिक्रमण आहे मग अहो तुम्हीं तुमची सोय केली पाहिजे जर एखाद्या म्हणाला की गावात किंवा शहरात माझी राहण्याची सोय नाही ग्रामपंचायत खोलीत जाऊन राहु लागले किंवा तहसील कार्यालयत जाऊन राहू लागले तर चालेल का गडकिल्यावर अतिक्रमण चालणार नाही हिंदू असो मुस्लीम नाहीतर पाटील असो
गडावर कशाला अतिक्रमण करता जा तिकडं माळरानावर.खूप जागा आहे शासकीय पडीक.छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा आहे निशाण आहे स्वाभिमान आहे तिकडे अतिक्रमण करू नका.
असल्या भावनिक व्हिडिओ दाखवून लोकांना मूळ मुद्द्यावरून विचलित करू नका
हे बर आहे अतिक्रमण तुम्हीच करायचे नुकसानभरपाई बी द्यायची पुनर्वसन भी करायच वा छान आहे की
सर्व अतिक्रमणे काढून टाकली पाहिजे
एवढे वर्ष तुम्ही राहतात विशाळगडावर पण त्या गडाची काळजी जर तुम्ही घेतली असती तर ही वेळ आली नसती आता जातीचा मुद्दा नाही...मुद्दा फक्त अतिक्रमणाचा विशाळगड अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे
पर्यायी जागा ही देणे गरजेचे
सरकारला विनंती आहेस प्रत्येक गडाला सिक्युरिटी लावा
सगळं बरोबर आहे पण तुम्ही अतिक्रमण केलेला आहे हे सिद्ध होत आहे
पण गडावर अतिक्रमण करणे अयोग्य
Tumhi keva gela keva kila var mag samjal tula
इतर ठिकाणी पुनर्वसन करावे.
हळू हळू अतिक्रमण केल या आज्जी ने
पाटील काकी म्हणजे उंदराला मांजर साक्ष
अतिक्रमण. कशाला. करायचं. ती. जागा. नगरपालिकेची. किंवा. ग्रामपंचायत आहे. का. तो. महाराजांचा. गड. आहे
ज्या ठिकाणाहून आला होतात त्याच ठीकाणी जायच,
अतिक्रमण म्हणजे हक्क नाही
इतके वर्ष हफ्ते देऊनच रहात होते
ज्यां सरकारी अधिकारी नी कारवाई करायला दुर्लक्ष केलं त्याच्यावर पहिले निलंबनाची कारवाई करा
मीडिया नेहमी अतिक्रमण करनाऱ्याच उदात्तीकरण करते ते करण सोडून द्या..
भावनिक होऊन चालत नाही. या पुण्यात घर भाड्याने मिळते. काम धंदा मिळतो. भरपूर वर्षे फुकट राहिला. आता थोडे कष्ट करून भाडे भरून राहावे. अतिक्रमण ते अतिक्रमण ते कोणाची ही असो
गडाचा सातबारा माझ्या शिवरायाच्या नावावर आहे
मान्य करतेय करा बेघर कोणीही असो
अहो पण आपल्या राजाचा हा विशाळगड .आहे त्यावर अतिकमण करू नका
गडावरच कशासाठी घरं थाटतात ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे बकालिकरण करतात
अतिक्रमण करताना प्रशासनाला सांगून केलं असल्यासारखं तुम्हाला आगोदर सांगून अतिक्रमण काढायचं का ?
सर्व पंथा ची रंननिति नीवडनूक साठी
कोणी असो, हिंदू असो मुस्लिम असो, अतिक्रमण काढलंच पाहीजे
सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे
या विडिओ चे सत्य बाहेर काढले पाहिजे
ओन्ली धर्माच राजकारण आहे…
मरणारा आणि मारणारा गरीब आहे..
बाकी राजकारणी निवांत..
याचं पुनर्वसन केलं पाहिजे
कशाबद्द्ल
अति अतिक्रमण निघाले पाहिजे, पण जे कृत्य केले गेले ते निंदनिय आहे.
सर्वांनी ऐक माहिती देतो सर्वात जास्त अतिक्रमण मुंबई मधे आहे . याची माहिती न्यूज रिपोर्टर दाखवत नाही.
Grampanchayat ya la jababdar ahe
हे सरकार हटीलपाहीजे
अतिक्रमण काढण्याच्या अगोदर पुनर्वसन गरिबांची राहण्याची व्यवस्था सरकारी समाज करणे गरजेचे आहे पश् मला वाटतेज्ञ कोणतेही असो अतिक्रमण हे अतिक्रमण असतं ते हुई देता कामा नये
अतिक्रमाणापूर्वी विचार करायचा
Atikraman hatavle pahije yogya ahe .....pn atikraman houch dile naste tar lokanche prapanch tutle naste ....lok rastyavr aali nsti
ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रमाणे इतरांना लवकर न्याय मिळू देत 🙏
" Itake Varshe Ka Vichar Kela Nahi "
बरोबरच आहे
पेड बातमीदार😂
मगरीच आश्रु😂
सरकारने पुनर्वसन करावे 😂
गडावर अतिक्रमण ठेवू नये.कोणीही असो.हिंदू मुस्लिम कोणाची गय करू नये स्थानिक प्रशासन ची चूक आहे
अब्दुल, करीम खान सलीम अली शेख हे पण दाखवा कुठुन आले, त्यांच्या साठी मराठी माणसाला पुढे पुढे करता तुम्ही मिडिया वाले 😮😮
अतिक्रमण केले अन नुकसानभरपाई काय म्हणून द्यावी
त्याचा विचार अगोदर करायला पाहिजे की अवैध प्रकारे अतिक्रमण नको
कुणीही असो अतिक्रमण करता कशाला कमवा आणि विकत घ्या सगळं फुकट च पाहिजे का मानसिकता बदला बर एव्हडी वर्ष राहिले ना अतिक्रमण जागेवर मग मनाला कधी वाटले नाहि का की आता स्वतःची हक्काच्या मालकीची जागा घेवू आता रडण्यात्त काहीही अर्थ नाही 🙏🚩🙏
या मावशीने स्वतःचे अतिक्रमण स्वीकारले आहे यांची सरकार ने राहण्याची सोय करावी जशी शहरातील झोपडपट्टी तोडल्यावर SRA मध्ये घर देतात बाकी बांगलादेशी वाल्याना महाराष्ट्र बाहेर हाकला
उगाच कोन कुठेही श्रद्धा ठेवत नाही ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याची काठी बसणार न आवाज करता त्याला योगा योग म्हणू नका तो बघून घेईल त्याच्या भक्तांची काळजी.
Waaah kaki
हे वास्तव आहे! दोषींनावर देशद्रोहचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत
आनी दहशदवादी गडावर येउन ज्याच्या घरी राहतो त्याला काय भारतरन्त दायच का
@@RaghwMorehe tech jaychand ahet bhawa jyachya mule aaj gada vr ati kraman jalet😂😂😂
@@RaghwMore ज्यांनी आरोप केलेत ते गायब झालेत! सरकार ठरवेल भारतरत्न द्यायचा का आणखी काय?
@@Jay-8252 शिव शाहू चे वारसा हा नाही! धर्म जाती द्वेष पसरवयाचा! गरीब लोकांना मारायचा
@@HardRock-e8r बर कुठे गायप झालेत हे महाशय
मावशीला काश्मिरी पंडितांना बद्दल माहिती सांगा जरा
श्री किल्ले विशाळगड खाली करा बस संपला विषय
ghataki samajkantakanna atak houn kadak karvaai zhali pahije!
Gadh jinkle gele tya mavalyant sarv dharmiyancha samavesh hota ....koni yekame nahi jinkle gadh......
Right 👍👍👍👍
45 varsh rahnarya lokane sarkaren punarvasan kelach pahije je
विशालगड हि खाजगी प्रोपर्टी आहे का तुम्ही अतिक्रमण केले बे कायदेशीर राहिले आणि तुम्हाला मदत करणारे राजकारणी लोकांनी कायद्यात न बसणारे कागदपत्रे बनले
सरकार ने दंगल खौर लोकांना आटक केले पाहीजे
अतिक्रमण हे अतिक्रमण असते
सगळे कर भरले म्हणजे काय जागा लीगल होत नाही 🤣
हॉटेल मध्ये जेवायला गेले की पैसे दिल्यावर हॉटेल तुमच होत नाही
मुंबई पुण्यात अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टी नियमित होते,त्याना नवी घरे मिळतात.
पत्रकार महोदय या गोष्टीचा विचार करा
लाज वाटते
एक धरणग्रस्त आहेत
अतिक्रमण होईपर्यंत सरकार, लोकप्रतिनिधी सगळे बघत बसतात. अतिक्रमण होते तर सरकारने या कुटुंबाकडून महसूल कसा गोळा केला ? आणि भर पावसात त्यांच्यावर हल्ला करणे हे माणुसकीला धर्माला धरून आहे का ?
Lagengi aag to aayenge kayi Ghar jad m yaha akele hamara makan thodi he😢😢😢😢😢Jay Maharashtra Jay shivray ❤
आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा. पावसात काढायची गरजच नाही. संभाजीराजेंच चुकलच त्यांना जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारांचा डाव ओळखता आला नाही. शाहू महाराजांनी योग्य भूमिका घेतली आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशीच कारवाई सिंहगडावर करावी तिथे शेपूट घालतील संघटना नी सरकार
कायदेशीर करावाई चालू होती, तर कायदा हातात घेणारे हे कोन
आम्ही मराठे 🚩🚩🚩
अतिक्रमण असेल तर हटवलं पाहीजे
अरे गडावर नाही तुझी जागा तु कुठे पण जाऊन राहा पण गडावर नाही
शेवटी आज्जी नी मान्य केलं अतिक्रमण केलं
😢
मग तुम्हाला गड ताब्यात द्यायचा का
Nich lokanch kam
गडावर अतिक्रमण कशासाठी....???
हिंदू असो वा मुस्लिम अतिक्रमण हटवन गरजेचे आहे..... ज्यांना कळवळ आहे त्यांनी मदत करावी......या आगोदर कुठे राहत होता.......
घ्या हिंदुत्वाचा सरकार पाटील मॅडम ला त्रास
मी पण पाटील आहे कोल्हापूरचा, जर कोणीही अतिक्रमन असेल तर त्यांना हाकला...हिंदू मुस्लिम कोणालाही पाहू नका...