Ambani marriage: कोण म्हणतं पंतप्रधान मोदी मणिपूरला गेले नाहीत? हे `Money’पूरच तर आहे!
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला त्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहीले. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या काही प्रश्नांची चर्चा..
मणीपुरपेक्षा मनीपुरवठादार महत्वाचा आहे ! शासकीय कार्यक्रमच मुहुर्त बघुन लावला जातो !
Exactly!
खास करून ही आयडिया भाजपनेच सुरू केल्याचे लक्षात येते.
नक्कीच तुमचे विश्लेषण भारी आहे
What a coment ❤
राहुल गांधी हे बरोबर बोलले मोदी हे फक्त आनंदी वातावरण असेल तिथे जातात
फायदा असेल तिथेच जातात
जगाच्या इतिहासात एकमात्र फोटो मंत्री मिळालेला नमुना आहे (Photo Mantri :- P. M)
अगदी खरय भाऊ तुमचं
Pm mhanje prachar mantri
Pm mhanje paryatan mantri.
कसा माणूस बसवलाय pm पदी
असा पंतप्रधान मी कधीही बघितला नाही.. आपल्या च देशात तील लोकांना वर टिका करतात 140 कोटी लोकांना समान धरायला पाहिजे...
अंबानी अदानी नी मोदी लाच टेम्पो भरुन पैसा दिला
भारतातील प्रत्येक घडामोडीचे निर्धोक , बिनधास्त विश्लेषन...खुपच छान.
मतांसाठी म्हणजेच सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन खोटेपणाचा कळस करणारा बोलात बोल नसणारा नेता.
देशाला लबाड माणूस भेटला आहे.
😂😂
बाय द वे मिळाला आहे😂
भेटला नाही, मिळाला पण नाही तर आपल्या भारतीय जनतेनेच निवडून दिले आहे.
"आ बैल मुझे मार" असं झालं आहे.
भारतियांची सुखदु:खे जाणणेसाठी त्यांची मने सांधणेसाठी त्यांचेत मिसळून बोले तैसा चालणारा जनतेतील नेता राहूल गांधी.
शासकीय कार्यक्रम लग्नाचा मुहूर्त बघूनच केला होता. त्यामुळे लग्नाला सरकारी खर्चाने आले होते.
अंबानी पुत्राच्या लग्नाला हजर राहाणेसाठी महाराष्ट्रा वरील पुतना मावशीचे प्रेम उतू घालवणारा महाराष्ट्रा पुढे दिवास्वप्नांचं मृगजळ ठेवणारा महान नेता.
प्रशांत सर, कोणकोणा कडून उत्तर मागणार? सर्वच राजकीय व्यक्ती हे, निवडणुकीत, उद्योगपतींच्या वर अवलंबून असतात. आणि दुसरे म्हणजे, हे सर्व चूनावी जुमले आहेत असे हेच लोक नंतर म्हणणार.
जर टेंपो भरुन पैसा काॅंग्रेसला अंबानीने दिला असेल तर, सीबीआय, इडी, आयटी पाठवून चौकशी करायला मोदीना कुणी रोखले?
ज्यांची चौकशी चालू आहे ते बोंबलतात वरूण तुम्हीच सुड बुद्धी म्हणता काय तर्क लावता
ज्या भ्रष्टाचाऱ्यांवर मोदीजी भर सभेत आरोप करतात त्यांनाच आपल्या पक्षात घेतात, याचा तर्क कसा लावायचा.....
असेच ठळक विषय जनतेसमोर मांडा प्रशांत जी ❤
जियो चा रेट वाढवल्यामुळे सर्व जनतेकडूनच अंबानीच्या मुलाचे लग्न साजरी केल्या गेली
@@sanjaynaikwade9804 रेट वाढवल्यामुळे अंबनीला 100/30 शंभर रुपयाला प्रत्येक ग्राहका कडून 30रुपये एक्स्ट्रा घेतले तरी वर्षाला 15हजार करोड चा फायदा होणार आहे.
राहूल गांधी हे स्वभानी नेते आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींनी टीका केली हे हास्यास्पद आहे आणि अडाणी पणाचे आहे.
लग्नाला जाणे योग्य आहे. परंतु मोदी यांनी टीका केली हे हास्यास्पद आहे.
खुपच सुंदर विश्लेषण प्रशांत भाऊ
उद्घाटन जानून बुजून लग्नाच्या दिवसी तर नाही ठेवले होते ?
सरकारि पैशांनी चैन्या करणारा पंतप्रधान
प्रशांत आपल्या बेधडक बोलले बाबत आपले अभिनंदन
या व्यकीस अयोग्य ठरवण्यास या व्यक्तीस ने आणखी किती खालची पातळी वर यायला पाहिजे. ही व्यक्ती पंतप्रधान पदी असणे ही बाब आश्चर्यांची नाही त्यापेक्षा त्यास लोक मतदान करणारे लोक या देशात आहेत ही बाब आश्चर्यचयाची आहे.
Voting karnare pagal ahet
मणिपूर ने ट्रकभर पैसे मोदींना दिले तर मोदी मणिपूर ला भेट देतील
प्रशांत कदम सरजी आपण किती उत्तम विश्लेषण करता अगदी सत्य बाजूस मांडता अगदी खरोखर तुमच्यासारखे पत्रकार देशात गरज आहे सत्यमेव जयते
रिकामा टेंपो परत कराया गेले अन लग्न पण उरकुण आले 🤪😂😂
मा.राहुल सर झिंदाबाद, जय महाराष्ट्र
सर मुंबईत हे कार्यक्रम जाणून बुजून घेण्यात आले इकडे आलो म्हणून गेलो कारण ...
नरेंद्र मोदी जिथे आनंदी आनंद असेल तिथे पहिले जातात कारण अंबानी यांना पैसे पुरवतात ना मग तिथे जाणे भागच आहे.
असा व्यक्ती पंतप्रधान असेल तर भारताचा नॉर्थ कोरिया झाला असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.
बोल कि लब आजाद है मेरे ।
❤प्रशांत कदम
जय महाराष्ट्र साहेब
सलाम आहे सर तुमच्या पत्रकारितेला देशाला यूट्यूब चा माध्यमाने सत्यता पडताळून सांगता
अगदी बरोबर सांगितले 100%
टीकटाॅक व हॅलो हे चॅनल होते तेंव्हा त्यामध्ये एक काॅमेंट लिहून आली होती, त्यात लिहिले होते की ....
"जगात सर्व उद्योगपती आपल्या कामासाठी पी.ए. ठेवतात पण भारतात उद्योगपती आपल्या कामासाठी व करमणुकीसाठी पी.एम. ठेवतात."
याचे कारण आपले पीएम त्यावेळी देश विदेशात कोठेही गेले की तेथे ढोल, ड्रम बडवायचे, बाज्या, पिपाणी किंवा पाव्यासारखे वाद्य स्वतः घेऊन फुकायचे, त्यामुळे लोकांची करमणूक व्हायची.
गांधी घराने गरीबाचे विचार करणारे लोक सर्व सामान्य लोकांचे नेते
😂😂😂
😂😂😂😂
नवीन आहे हे.
अगदी बरोबर
लई च कॉमेडी करता राव
सेवकाच्या विकृत राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे . मवालीच आशी वापरतो . खुप खुप आभिनंदन प्रशांतजी .🎉
प्रशांत साहेब, तुम्ही केलेले विश्लेषण नेहमीच अचूक, अभ्यासपूर्ण व व्यवस्थित, मुद्देसूद व कायदेशीर असते.
बरीच नवीन माहिती मिळते. तसेच मुख्यत्वे व्हिडिओचे शीर्षक मुद्याला धरुनच किंवा विश्लेषणाला पूरक असते, त्यामुळे समाधान वाटते.
राहुल गांधी एक नवीन parameter सेट करत आहेत राजकारण्यांसाठी ✌🏻✌🏻✌🏻
भारत में मणिपूर की सब लाईन व्यस्त है... मोदींनी मणिपूर जाण्याची हिंमत दाखवावी.. तर अन् तरच आम्ही मानू की ५६ इंच...😂 शासकीय खर्चातून लग्नाला हजेरी... उगाच त्याच दिवशी काही उद्घाटने ठेऊन त्यांना मदत केली.. मणिपूर क्यो नही गये उसका जवाब दो देशको..
प्रशांत जी आपण केलेले विश्लेषण अगदी योग्य आहे. आपली निर्भिड पत्रकारिता अशीच चालू ठेवा...🙏
U r great Prashanji
राहुल जी पर अब पुरा भरोसा होगा 🎉🎉🎉
भारी विश्लेषण. तुमच्या पत्रकारितेला सलाम. बिनधास्त...
पण काय नियोजन केलं. शासकीय कार्यक्रम आणि अंबानीच्या घरचं लग्न. अगदी योगायोग वाटावं असं.😅
पैसे पोहाचवल्यानंतर टेम्पो खाली चालला होता मग विश्र्वागुरू त्यात बसून गेले त्यामुळे सरकारी खर्चाचा प्रश्न येत नाही
राहूल गांधी हे गरिबांची जन असणारे नेते आहेत .. ते निस्वार्थ पने देश सेवा करतात राजकारणातील कोणत्याही मिद्या पदाची त्यांना आशा नाही ... म्हणूनच मला फक्त आणि फक्त राहुल गांधी हेच जननायक म्हणून आवडतात ... आमचे खूप खूप आशीर्वाद राहुल गांधी साठी
Rahul is Right ❤❤❤
😂😂😂😂
परखड व बेधडक विश्लेषण कदम सर,खुपच छान.टेम्पो भर पैसा अंबानी,अदानी कडुन काँग्रेसला मिळाले आहे हे स्वतः पंतप्रधान सांगतात तर याची सखोल चौकशी ईडी,सीबीआय,आयकर कडून झाली पाहिजे
"गांधीत" दम आहे!
धन्यवाद पशांन्त सर अगदी बरोबर आहे खुप छान विश्लेषण केले आहे पंतप्रधान यांनी अशी भाषा वापरणं अशोभनीय आहे उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्ती ने राहुल गांधी हे एक व्यक्ती आहे शपथविधी च्या वाक्य विसरले आहेत भारतातील जनतेच दुर्भाग्य म्हणावं लागेल जनतेने काय अनुकरण करावे शिकावे
एक नंबर title दिलं आहे तुम्ही 😂
प्रशांत सर आपण निर्भीड पत्रकार आहात, यालाच स्वाभिमान म्हणतात शेळी होवून जगण्या पेक्षा वाघ होवून जगा. सत्य आणि असत्य देशा तील लोकांन पर्यंत पोहोचवणारे हेच खरे पत्रकार सलाम आपल्या निर्भीड पत्रकारितेला.
11:27
कोणीही राहुल गांधी यांचे कौतुक केले नाही . ही बाब त्यांचे मनोदर्य कमी करणारी आहे.
राहुल गांधी खरे जननायक आणि आपण निर्भिड खरे पत्रकार
सर्व प्रथम आपण ज्या धीटपणे हा विषय मांडला व अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केले त्याबद्दल खूप अभिनंदन. टेम्पो भरून पैसे घेतल्याचा आरोप मान पंतप्रधान यांनी अत्यंत जबाबदारीने केला असल्याने त्याची CBI चौकशी ची मागणी योग्य आहे, त्यातही अंबानी च्या मुलाच्या लग्नात स्वतः मान पंतप्रधान हजर झाल्याने चौकशी आवश्यक आहे. राहुल गांधी प्रतिपक्ष नेता लग्न सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने ते भारतीयांच्या रुहदयात गेले आहेत. राहुल सारख्या नेत्यांची देशाला गरज आहे. अन्य सर्व नेते झाडून पुसून हजर झाल्याने देशपातळीवर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणाऱ्या ४ राज्यातील निवडणुकात मतदार हम दो हामारे दो यांना त्यांची जागा दाखवतील. काँग्रेसला देखील वरातीचे घोडे आणि शर्यतीचे घोडे वेगळे काढावे लागतील. इंडिया आघाडीने संयम ठेवावा लागेल तरच हे शक्य आहे. आपले पुनश्च अभिनंदन.
डॉ दिनेश
लग्नाला गेलेले सगळे अंबानीचे गूलाम म्हणूनच गेले.
सर फक्त राहूल गांधींना प्रत्यक्ष मुकेश आंबानीनी जावून आमंत्रण दिले, बाकी सर्व अगदी पंतप्रधान यांना पण फोनवरून आमंत्रण दिले होते .
Mamata Bannerjeala hi pratyaksh bhetum Mukesh aani Neeta Ambaninni aamantran dile hote aani 'khup aagrah kela mhanun aapan hajar raahilo' ase Mamata mhanyalaayet !
बऱ्याच ठिकाणी स्वतः जोडीने अंबानी गेले होते आमंत्रण द्यायला.
टेम्पो भरून पैसे कोणाला मिळाले ते समजलं आता.😅
प्रशांत अतिशय मस्त शब्द वापरला
Money पूर ❤
निपक्ष विश्लेशन
कदम साहेब आपली प्रशंसा करावी तेवढी कमीच . खर खर् आपल्या वीडियो तुन ऐकायला मिळत. पंत प्रधान महोदयांचा वीडियो पाहून काही बोलणार नाही. त्यांच् ते नेहमीच च असत्. लोक सार जाणून असतात.
बैल बुद्धी पंतप्रधान😂
ह्या लग्नात जे पैशांचे हिडीस प्रदर्शन केल्या गेले, ज्याची सर्व सामान्य जनतेला किळस वाटत आहे.
सच्चे और ईमानदार महान पत्रकार हो आप आपको सॅल्युट
हे मनीपूर नव्हे हा 'मनी पूर'
ते Manipur ला गेले नाहीत, पण ते Moneypur ला मात्र गेले. जय महाराष्ट्र.
मुकेश अंबानी यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन फक्त सोनिया आणि राहुल गांधीजींनाचं आमंत्रण दिल होत अगदी दिल्लीत जवळच प्रधानमंत्री मोदीजीच निवास स्थान असून ही तिकडे गेले नाहीत तरी ही गांधी घराण्यातील कोणी ही आलं नाही की साधी भेट वस्तू ही पाठवली नाही हें करण्यासाठी खूप हिम्मत लागते
मोद्या नसता गेला, पण चमकोगिरी करण्याची पृथ्वीतलावरची अभूतपूर्व संधी वाया घालवेल तो भिकारचोट मोद्या कसला!!
🙏🙏
अप्रतिम विश्लेषण प्रशांत भाई❤❤🎉❤❤
सर्वच पक्षाचे राजकारणी व काँग्रेसचेहि काही मान्यवर नेते या विवाह समारंभांना हजर होते.
निवडणुकांचा खर्च इतका अफाट आहे कि उद्योगपतींकडून काही तरी मदत मिळाल्याशिवाय निवडणुकीचा खर्च करणे अशक्य आहे.
कदाचित गांधी घराण्याला हे पटत नसेल कि आपण कायम यांच्यावर टीका करतो तर आता सर्वासमक्ष तिथे कसे जायचे ?
Correct sir
कित्येक वर्षांपासून मराठा समाज ओ.बी.सी. मधून आरक्षण मागतोय,, लाखोंच्या संख्येने आंदोलन केले जात आहे,तिकडे मोदीच लक्ष का जात नाही,,खेद वाटतो असल्या पंतप्रधानाचा.
मागच्या 10 वर्षात मोदी सरकार हें करू शकली असती बीजेपीला पूर्ण बहुमत होत त्यातच त्यांनी संसदेत बरेच भयानक कायदे पास करून घेतले होते आरक्षणाचा कायदा अगदी सहज पास झाला आसता 50% आरक्षनाची मर्यादा काढून टाकायची होती सुप्रीम कोर्टा ही मोदीजीच्या निर्णय च्या मध्ये आला नसेल पण बीजेपी हें कधीच करणार नाही कारण ती आरक्षण विरोधी आहे
एखाद्या गरिबांचे लग्नाचं आमंत्रण दिल असत तर यांना?
अंबानी ने गरिबांना कोणी दिलंय का?
तसेच आपण स्वतः कधी जातो का हा पण बघावे.
प्रशांत साहेब, अतिशय छान अभ्यासपुर्ण व्हिडियो बनवला, आपल्याला जे प्रश्न पडला तोच प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला आहे. शंकराचार्य यांचे समोर मोदी जी जे झुकले तो दिखावा होता, जसे महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोदी झुकतात, पक्के बेरकी राजकारणी असल्याचे द्योतक आहेत. राहुल गांधी हे मोदी पेक्षा वरचढच ठरले. मोदीजी पुर्ण पने एक्सपोज झाले.
👌
उद्घाटन सरकारी खर्चाने निमित्त अदानीचं लग्न.यालाच म्हणतात दुस- यांच्या शेंड्यावर पंढरपुर करणे
कुणी वंदा, कुणी निंदा आमुचा स्वहिताचा धंदा.
He went marriage with two reasons are :01) To take a Return gift and 02) Tempos with full of money
मोदी आणी एकूणच सगळे राजकारणी अंबानींनी विकत घेतलं
ते उदघाटन चे सेटिंग केले लग्ना साठी, पब्लिक सब जाणती है
जे लाचार तेच सामील झालेले दिसतात....चलती तिथे वळती....
पंतप्रधान देश घातकी आहे....😂
Well done for catching tag line. Manipur and Moneypur 👍
Excellent Explanation of the Truth and nothing but the Truth, Outstanding Superb
तो टेम्पो मोदी कडे आला असेल म्हणून हजर झाले
Lala है वो 😂😂😂
राहुल गांधी जी ने एकदम खरं सांगितलं आहे. जर खरंच मोदीजी मध्ये हिम्मत असेल तर अंबानी /अदानी ची CBI चौकशी करावे
अंबानी चे लग्नाला शरद पवार उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले म्हणजे ते देखील अंबानी चे अंकित आहेत का?
राहुल गांधीं जे केले हे योग्य केले त्यांना मी सेल्युट करितो
राहुल गांधींनी मांडलेला जो मुद्दा , त्या शेअर मार्केट घोटाळा विषयी !! पण करा एखाद्या विडिओ
Very good analysis of Ambani wedding & political leaders .
Happy to see nice analysis in Marathi. I'm sorry for the comments in English.
I am a bit lazy, don't want to change the settings
Correct question raised .
Sir mobile recharge rate increase kele tyavar sudda video kara . Yavar pn aavaj uthva
प्रशांत कदम यांनी नी पक्ष पात पत्रकारी केली पाहिजे... लोकापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी पोचवल्या पाहिजे.... प्रशांत कदम फक्त निगेटिव्ह गोष्टी जास्त आणि positive गोष्टी कमी सांगतात.... त्यामुळे तुमचे चॅनल पाहायला निगेटिव्हटी निर्माण झाली आहे....
Content of your presentation is very informative and factual we need reporter’s like you
Nirlajj..
राहुल गांधींना देशातील गोर गरीब जनतेची खूप काळजी आहे. ते जनतेच्या दुःखात सहभागी होतात. प्रदर्शन करत नाहीत, कूट निती करत नाहीत. राजीव गांधी खोटं बोलत नाहीत.
Very correct Sirji
Thankyou for this New Prashant Great
THE GREAT RAHUL GANDHI ZINDABAD 👍 ❤❤❤❤
कटीनर भरून पयशे भेटले असतील म्हणून आले आणि म्हणूनच चवकशी होणार नाही
आता जनतेला पण समजलं आहे मोदी कसा आहे म्हणून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्याच लोकांना पक्षात घेतात.
Our PM don’t have dignity….because earlier his statements .