Ladaki Bahin Yojana च्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना कुठली आश्वासनं देण्यात आली होती? | Pune
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#LadakiBahinYojana #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde
लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या भागातून मोठ्याप्रमाणावर महिला आल्या होत्या. यावेळी काही महिलांना साडी, कुकर देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या महिलांशी मुंबई Tak चे प्रतिनिधी ओंकार वाबळे यांनी संवाद साधलाय.
#RPT0429
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मावशी ताई तूमचे खूप खूप अभिनंदन बेधडक
महिला एकदम बरोबर बोलली दारु कंपन्या पहीले बंद करा .हीच खरी ओवाळणी आणि खरी भेट.
मग 1500 रू कुठून येणार,टॅक्स ,
दारुमुळे तर सगळ्यात जास्त tax मिळतो सरकारला मग ही योजना बंद होईल पैसे कुटून आणायचे
राज्याचा कारभार हा दारु मुळे मिळणाऱ्या महसूला मुळे चालतो,इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन या गोष्टी ची बरोबरी करु शकणार नाही, अर्ध्या पेक्षा अधिक महसूल यातून मिळतो , म्हणूनच महाराष्ट्र राज्य आर्थिक दृष्ट्या अग्रेसर आहे.
Agdi barobar
No no
सत्य घटना बिनधास्तपणे दाखवल्या बदल धन्यवाद.. अशाच प्रकारे काम करत रहा
रिपोर्टर भाऊ... बेधडक रोखठोक...
Sarkar गोर गरिब जनतेचे chesta करत आहे Sarkar चा sufada साफ होणार
ताई गरिबी ही श्रीमंताची मेहुणी असते
पण आज तुमचे हसू पाहून तुम्ही खरोखर श्रीमंतांना लाजवलं
आणि न हसणाऱ्या ला हसवलं हाच खरा आनंद
हा रिपोर्टर चांगला आहे कधीपण सत्य परिस्तिथी दाखवतो
खरच अशी रिपोर्टर कमी आहेत
योजने पेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त झाला आहे सरकारचा 😜🤣😂
मुंबई तक चा सर्वात सच्चा रिपोर्टर आहे दादा.साहील सरना हा report पचनी पडेल ना दादा😂😂
देशात महाराष्ट्र श्रीमंत राज्य म्हणून नावलौकिक होता ते सध्याच्या सरकारने देशात नाही तर जगात भिकारी राज्य आहे हे यातून दाखवून दिले आहे. 10:20
खरे पैसे तर लाडक्या आईला द्यायला हवे होते ज्याचे वय वर्ष 60 च्या वर आहे ... लाडक्या बाबांना द्या जे कष्ट करू शकत नाही ...
हे सरकारी योजनेची कीती ती जाहीरातबाजी ! आणी कीती पैसा या कार्यक्रमांवर खरचं यालाच योजना म्हणतात का ?
Anchoring मस्त केली भावाने 👌👌👌👌 थेट पुण्याहून
हिम्मत नाही चाटू पत्रकार ला( "आधी च्या MVA सरकार ने 2.5 वर्ष काय दिले ")हा प्रश्न विचारायची.
कसा विचारेल ✉️ मिळणार नाही. 🙄😡
बालेवाडी येथे जाण्या येण्यासाठी पी एम् पी एल्, एस् टी बसेस यांचा वापर केला आहे. म्हणजे हा भुर्दंड कर भरणा करणारे सहन करणार.
खोटं बोलून च यांनी राजकारण केलं आहे आतापर्यंत...यांना जनतेने आता कायमच तडीपार केलं पाहिजे...राजकारणातून
असे हे मतदार पैसे साठी विकले जातात, पैसा पैसा,
भाऊ परस्थिती सगळे काही करायला भाग पडते असच वाटत आहे.
लोकांनी पण,,, तत्वनिष्ठा,,, विकुन टाकली हो,,
खरे चेहरे हेच आहेत या सरकारचे फसवाफसवी करन्यात माहीर आहेत हे तीनीही नेते आसच फसवून हे मोठे झालेत ज्या ठाकरे घरामूळे मोठे झाले त्याना फसवल जनतेच काय
पुण्यामध्ये फसवणूक करून झोपाड पट्टी मधून महिला सभेसाठी भरभरून महानगर पालिकेच्या बसेस मध्ये सभेसाठी आणल्या गेल्या बसेसलां नंबर दिले होते अश्या प्रकारे राजकीय पक्ष नेते फायदे घेत आहेत निवडणुकीसाठी महापालिकेच्या बसेस दाखविण्यात यावे टिविवर
हे दारु कंपन्या बंद नाही करणार ९० टक्के कंपनी राजकीय लोकांचे आहेत
पहा भावांचे प्रेम.
सांगा विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणी भावांवर किती प्रेम करतील
दारू बंद करा बरोबर बोलली ही महीला
बघा गर्दी जमविण्यासाठी काय काय उद्योग केलें जातात.
खूप खंत वाटतं महारष्ट्र सरकारचं काम बघून.
This reporter is best journalist of mumbai tak🔥🔥
किती छान सोय केली आहे लाडक्या बहिणींची चक्क रजगिर्याचे लाडू आणि पाण्याच्या बाटल्या. वरून त्रिदेवांच साक्षात दर्शन आणि १५०० ची दक्षिणा.. अजून काय पाहिजे.
त्रिदेवाच दर्शन नाही,तर ३ माकडाच तोंड बघायची वेळ आली या बायकांवर,
😂😂😂😂
😂😂
😂😂😂
भाचे कंपनी ला कायमस्वरूपी नोकरी दिली असती तर बरे झाले असते गॅस दर पेट्रोल दर कमी केले असते तर बंर असते
तुझी जाते नोकरी aata😅😅😅😅😅😅 . मस्त काम केलंस
अशा योजना निवडणुका आयोगाने बंद करायला पाहिजे कारण हयामुळे मतदारांना
आम्ही कशा प्रकारे झुकवितो हे सरकारची
मानसिकता झाली आहे
पत्रकार बंधुंनो हे खरे पण दाखवल्या बद्दल धन्यवाद
हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय
जनतेचा पैसा कसाही वाटतात. वास्तविक सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा द्यायला पाहिजे
काय चाललंय हे अवघड आहे 😂😂😂
संपुर्ण राज्यात वीज बिल 5 पटीने वाढवून बहिणीचे पैसे बहिणींना देऊन मस्त फसवलं आहे
देवेंद्र फडणवीस तुमचे दिवस भरले
पत्रकार उत्तम सत्य माहित घेत आहेत जय महाराष्ट्र
हे असले कार्यक्रम न्यायालयाने बंद करावेत व T V वर सर्व पक्षाना आपले विचार मांडन्याचे स्वतंत्र द्यावे.
हे काय चालंय अध्यक्ष महोदय.. लाडक्या बहीणी उपाशी आणि पैसे देतो म्हणून आण्यला 😂
तुमच्या घरात पाणी घुसले होते तेव्हा कोणी तुम्हाला साधे भेटण्यासाठी आले नव्हते मग ताई तुम्ही कशाला आले मग
1500 rs, देऊन पण ह्या सरकारला महिला गोळा करून ,खोटी आश्वासने देऊन आणावे लागते ,हे ह्या सरकारचे अपयश ,
शिंदे ला घरी पाठवा रिक्षा चालव म्हणा...
@@कृष्णकमळ उद्धव ला वडापाव चा वडा तळायला ठेवतील आता उबाठा ह्या election नंतर. आणि आदू पाव कापून देईल पपांना 🙄🤭🤣🤣🤣
भुलथाफा, राष्ट्रपती राजवट लागु करा ,सरकार बरोबर नाही ,
मुंबई तक यांची पत्रकारिता छान आहे , वाबळे भाऊ 👌
यांना पंगतीत बसवायला पाहिजे होत मतदार आहेत आपले सगळेच घेऊन मताच दान देणार
मावशांनो मतदान करायच्या वेळेस हे लक्षात ठेवा
सत्तेसाठी देवेंद्रनी महाराष्ट्राचा धुरळा,धुरळा केला या पत्रकाराला एक मानाचा मुजरा🙏🙏 सत्यता दाखवल्याबद्दल साहील सराना पचनी पडेल का आवडेल का
No bjp
मुंबईतक कितीवेळ कोणाची मुलाखत घ्यावी हे पण आपल्याला कळायला पाहिजे
लाडकी बहीण 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
मावशी चांगले बोलला खर बोलला
फक्त हा मतदानासाठी फंडा केलाय गोरगरिबांना जमा करायचं त्यांना जर एवढेच करायचं होतं तर या सगळ्या गरीब महिला कामगार महिला यांना खरंच गरज आहे योजना आणण्यापेक्षा समिती नेमून गरीब गरजू लोकांची पाणी करून आर्थिक परिस्थिती पाहून कायमस्वरूपी यांच्यासाठी खरं सरकारने योजना आणली पाहिजे लाडकी बहीण योजना फसलेली आहे असा गरिबांचा थट्टा करतात विचारी चार पैसे मिळतील म्हणून जिकडे बोलतात तिकडे ना आता हे बोलवणार पत्रकार भाऊ तुमचे धन्यवाद त्यांना असलेले बद्दल
खरंच महाराष्ट्र सरकारवर किती बिकट दिवस आलेले आहेत या सर्व गोष्टीला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहे
निर्लज्जपणा...!
काहीही बिकट नाही. मस्त चाललंय सरकार. छान development होतेय. सेनेक्स index बघितला नाहीस.
महाराष्ट्र न. 1 पुर्ण देशात तुन सर्व प्रगतीत.
फडतूस फक्त सामना, सकाळ वाचक असल्यावर असच अज्ञान पाजळणार.
@@SS-cz7njहो रे कांग्रेस ने ६० वर्ष मध्ये देशावर ५७ लाख कोटी कर्ज करून ठेवलं मोदी ने फक्त १० वर्ष मध्ये देशावर २१० लाख कोटी कर्ज करून ठेवलं
@@SS-cz7nj तू संध्यानंद वाचणारा आम्हाला शिकवणार आता 😂😂😂
माझं म्हणणे आहे की,,,ह्या गोष्टीला फडणवीस कारणीभूत आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय,,, गु,,,,,,खातो काय???
गोलमाल हे भाई सब
आता तिन हजार मिळाले तरी हाव सुटत नाही.
ह्या जगात कोण आहे जो एक भेटले आणि दुसऱ्याची वाट पाहत नाही 😂 असतील पण ते बोटावर मोजण्या इतके
दिलीप प्रभावळकर यांचं एक नाटक होतं...
हसवा फसवी😮
हे उलटं हे फसवा फसवी...😢😮😅
खरं बोलतो आहे गरीबांना पैसे दिले नाहीत 😢😢
अशेच लाडू लाडक्या बहिणींना दिवाळी नंतर भेटणार....😢
माणसाच्या अपेक्षा कधीच कमी होत नाहीत, वाढतात पण कमी होत नाहीत
पैसे द्याला लोकांना ग्राउंड वर भीक मागायला कशाला बोलावलं??? बहिणीला 1500 रुपये देतो म्हणून, दिवस भर भूक ठेवले.
गॅस चे दर कमी करा. महिलांना रोजगार द्या. त्यांचा मुलांना नोकरी द्या. फुकट देऊ नका फसवून आणले
राजकारण्यांच्या नादी लागून त्यांच्या मागे फिरून कोणाचाही भलं झालेलं नाही....
तुमचं मत अमूल्य आहे
या असल्या भूलथापांना बळी पडून स्वतःचा आत्मसन्मान घाण ठेवू नका. तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे...
मुलांना शिकवा मोठा करा...
राजकारण्यांना वेळ देण्यापेक्षा मुलांच्या अभ्यासावर वेळ द्या...
बंद करा बंद करा हि योजना बंद करा
खटाखट फटाफट सरकार कोसळणार
बयानों या भुलथापाना बळी पडू नका हाथ जोडून विनंती
सत्तेसाठी काय पण
महाराष्ट्र उध्वस्त😮 थोड्या दिवसांनी राम मंदिरासारख झाल नाही म्हणजे बर !
महाराष्ट्र तर बिहार झाला नाही ना??
आत्ता रं 😂
खालच्या पातळीचे घाणेरडे राजकारण फडणवीस विचार करू
हे असंच चालायचं
Bholi janta amchi Tari pan khush ahe 😅😅 Asudya pan ashi fasvnuk Naka karu❤
भाजप हटाव लोकशाही बचाव
मता साठी योजना आहे बहिणी हुशार आहे मतदान महाविकास आघाडी ला करणार
फुकट घेण्याच्या लोभाने जे जाणार त्यांची अशीच परिस्थिती राहील
धन्यवाद
👍nice
राजगिरा लाडू खाल्लं म्हणजे जेवण झालं आणि लाल साडी वाली मावशी हसू हसू बोलले मावशीचा हसणं बघून मला खूपच 😂😂😂😂
फक्त जंरागे पाटील
पत्रकार रिपोर्टर हा सत्य पत्रकारिता करणारा असेल तर तो तेच प्रश्न विचारणार जे सरकारचे खोटे आश्वासन दाखवुन देणार.
असंघटित कष्टकरी मजुरांनी अशा भामट्या कार्यकर्त्या व नेत्या पासुन सावध राहीले पाहिजे.
गोर गरीब जनतेचे थट्टा लावली का या सरकारने.
खरच हे सरकार घालवणे खूप गरजेचे आहे .
नदीच्या कडेची जागा फुकट बळकावतात,आणि पूर आला की सरकारच्या नावाने बोलतात
😂😂😂 बात तो साही पाकडे हे
रत्नागिरी गोलप गावातील लोकांना पण असच सांगितलं आणी सभेला घेऊन गेले
लय घाई यांना पैसे मिळत तील😂😂😂😂😂😂
जे इन्कम टॅक्स देतात त्यांनाच काही मिळत नाही 😢
किती बेशरम सरकार आहे गरीबाची थटा लावली गरीबी खुप वाईट आहे माज आला या सत्ता धाऱ्यांना आएका गरीबाचे बोल
सरकारने फुकट देऊन चूक केली
या ज्या बोलतात तेच लोक आहेत जे सर्व योजनांचे लाभ घेतात
फुकट म्हणजे नेमके काय मुख्यमंत्री पगारतून देतोय कि दोन्ही उप मुख्यमंत्री जनतेचा पैसा आहे माचीस च्या पेटी पासून ते चालणाऱ्या रस्त्या पर्यंत टॅक्स देतात सगळे बिना GST लावल्या शिवाय एक ही वस्तू मिळत नाही मग बिल घ्या किंवा नका घेऊ.फक्त एक समज करून घेतलंय आम्ही टॅक्स भरतो आणि ते फुकट खातात. बिस्कीट पण खायचे झाले ना तरी टॅक्स भरूनच खातो आपण तुम्हाला तर सगळे माहिती असताना असे बोलणे चुकीचे आहे.
Jay Maharashtra Tai
एकदम बरोबर आहे 😅😅
एक मराठा लाख मराठा
हे लोकं सरकारच्या जीवावरच जन्मलेले दिसतात
ह्यांची १ वडापाव खायची लायकी नाही चालल्या कुकर आणायला
अकाउंट ला पैसे आले तर रिटर्न करतील का हया
लाडक्या बहीणींना १५००/-रुपये देण्याऐवजी त्यांचे कुटुंबीयांतील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे.
Ek number tai 😂😂😂😂
हे अगदी खरं आहे की ladies ला साड्या, जेवण आणि Lucky draw ची संधी देतो बोलून बस भरून त्यांना घेऊन गेले... पण काहीच भेटला नाई... महिलांचा पूर्ण दिवस वाया गेला ह्यात... Br झालं आम्ही आमचा गटातल्या ladies ना पाठवलच नाई😂... नाई ते लई बोलण बसला असता😂
पैसे देऊन एवढा आनंद होणार नाही तेवढा आनंद रजगिऱ्याचे लाडू खाऊन आनंद झालय. आता लडू वरच भगवा....
ह्या गरीब महिलांचे अत्यंत दुःख यातना भोगल्या आहेत आणि हे सरकार सर्व समाज ची फसवी गिर करीत आहेत हे नुसतं मतदान मिळपुरत अशा प्रकारे फसवणूक करीत आहेत
गजब गजब न्यायालयाला हे दाखवा खरी परिस्थिती ऐकल तर ऐकल.
हे सरकारच नीच आहे
Well exposed
कष्ट न करता मिळणाऱ्या पैशा साठी रोजची कामे सोडुन इथे येऊन बसतात. बंद करा असले लाड. सकारात्मक कामे करा
@@seemapatil1762 Tu ghetle pan paise aani khalle pan bhi-kari
शेतकरी ला शेतावर मजुर मिळत नाही मजुर आळशी झालेत शेतावर आता भरमसाट तण वाढाले आहे पाऊस पडून काय फायदा नाही एकंदर महाराष्ट ची उत्पादकता कमी होतेय यास कारण लाडकी बहीण चे१५०० रुपये😂😂😂
गुड नेत्याची खोटं बोलण्याची काहीतरी सीमा असते आणि या सर्व सीमा पार केल्या आहेत या आजीबाई चे भाषण ऐकून
या व्हिडिओमध्ये ज्या महिलांची मुलाखत घेतलेली आहे त्या महिला मुख्यमंत्र्यांची लाडके बहीणी नसतील बहुतेक... 😜😁
हे सरकार फडणवीस आहेत आणि पैसा देवू ह्या आशा अत्यंत गरीब महिला ची फसवणूक करीत आहेत सर्व समाज बांधवांना विनंती आहे की ह्या सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान देवू नये धन्यवाद जी
मावशी ताई तुमचं खूप खूप अभिनंदन या खोटारड्या सरकारला नेत्याला उघडं पडल्याबद्दल ओरिजनल परिस्थिती
Picknik ter zali 😄😎