यात मुसलमानांचा दोष नाही...ते तर आधी पासून च काँग्रेस ची वोट बँक आहे. लाजा तर हिंदूंना वाटायला पाहिजे... जे मतदानाला तरफडले नाहीत. एक जुटीत मतदान केले नाही. मुसलमान मते एकाच पक्षाला मिळाले. हिंदु मतदान 10 पक्षात विभागले गेले.....
Fakt muslim nahi tar sc samjache lokann mule suddha bjp harli lavkarat lavkar supreme courtachya niyamancha palan karun rules ana nahitar tumcha kahich upyog nahi caa nrc pan maghech logu karaychi te pan nahi
Bhai Maharashtra madhe rahun jar apan puslim lokana tarau dila ki kon nivdun yenar tar mag nalayak ahot apan maratha mhanun. Aarakshan sodun voting sathi ekatrit ala pahije.
महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराच दुर्दैव कि आपल्या वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी काही सतरंज्या उचले नकारात्मक प्रचार करून महाराष्ट्राचं वाटोळे करण्यात धन्यता मानतात
जर DF ही व्यक्ती नसेल तर महाराष्ट्राची पुरती वाट लागणार आहे. विकास थांबेल, भ्रष्टाचार वाढेल. DF ने MVA नेत्यांच्या केसेस बाहेर काढल्या पाहिजेत लवकरात लवकर.
फडवणीस सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्र किमान १० वर्ष असायला पाहिजे......मध्ये त्यांनी जे राजकारण केले ते जरी मान्य नसले तरी त्या मागील कारण ही वेगळी आहेत जी त्यांनी त्यांच्या मुलाखती मधून सांगितली आहेत. पण आपला मिडिया ह्या बद्दल काही चर्चा करत नाही
सर वायनाड दुर्घटना वर VDO बनवा. त्या लोकांनी तेथे गाय कापली होती, हत्तीच्या तोंडात फनसा मध्ये स्फोटके चारली होती त्यांना त्यांच्या कर्मा ची शिक्षा मिळाली.
Typical ashikshit andhbhakt 😂 Maharashtra madhe suddha gai kaptat. Kaay hota. Sagla jag beef khato. Kay hota? Saglya beef export company Jain Hindu chya ahet. Kaay zata hota?
ससदेत जसे BJP चे अनुराग ठाकूर बोलले तस इथे एक जरी खणखणीत बोलला तरी बास होईल. देवेद्रजी इथे हवेतच अन्यथा महाराष्ट्रचा बिहार - बंगाल होईल हे नक्की लिहून ठेवा.
ऊद्धटाला कितीही आदळआपट करू देत. पण प्रगतीवर घेऊन जाणार त फक्त फडणवीसच . भले उद्धटाच्या मागे बजेपी तील हवालदिल नेते, कार्यकर्ते असूदे. राज्याला प्रगतीची दिशा देणार तो फक्त देवेंद्रच.
मला तर वाटतं की, अजित दादांना बरोबर घेण्याची लहानशी चूक, (काय भावनेनी केली किंवा झाली), ती आता मोठ्या प्रमाणांत भोवणार की काय असं जाणवायला लागलंय. जय श्रीराम!
प्रभाकरजी प्रणाम आता कीतीही ऊलता पालट झाली तरी ठाकरे याना पक्ष बांदनी करने सोप जानार नाही जी कीमत ठाकरे याना भाजप मधे होती ती कीमत विकास आघाडी मधे रहानार नाही
देवेंद्र एका सेवाव्रती प्रमाणे कार्यकरत आहेत.निस्वार्थी वृत्ती ठाई ठाई दिसून येते.त्यांचे कर्तृत्व अफाट आहे पण ते खूप लोकांना सहनही होत नाही.त्याना खूप यश मिळो ही परमेश्वराला प्रार्थना.
मा उद्धव सर लक्षात ठेवा की फक्त मा फडणवीस सरच आपले वडील मा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद म्हणूनच हे शांत आहेत असे कट्टर शिवसैनिक म्हणून वाटत आहे नका त्याची अवहेलना करु नका अजुन शांत आहेत कधीच कुणाचा अंत पाहू नका जय श्री राम जय शिवराय नको
तूम्ही सत्य बोलले पण भाजप मधे फक्तं देवेंद्र फडणवीस साहेब हे एकटेच भिडतात बाकीचे सर्व खासदार आमदार नगरसेवक सरपंच फक्त खुर्ची उबवतात लाज वाटली पाहिजे या लोकांना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता चे पाठी भक्कम उभे राहणार
Ghyaylach pahije navhe tyasathi Shiv Sena kay ahe he BJP la samjel. Chikki बाय la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ka tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali ahe 😂
@@MrSutar-hr5fqकाय कर्तत्व आहे tuzya उद्धवचे आनी tyanche एखादे जनतेच्या भल्यासाठी केलेले भाषण asel तर सांग।।। फक्त टोमनी मारली म्हणजे motha नेता झाला असे vatate का????
@@Alon-e5z खर आहे देवेंद्रफडणवीस केंद्रात गेले समजा पुढे...इथे तो कपटी उद्धव स्वतःला शहेनशाह समजेल... म्हणूनच तर त्याने बोलून दाखवले एकत्र फडणवीस राहील अथवा उद्धव राहील....😡😡😡🚩🚩🚩❤️❤️❤️DF 💯💯
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारख्या अभ्यासू व सुसंस्कृत नेत्याची गरज आहे . ते केंद्रात गेले तर इकडे महाराष्ट्राची वाट लागलीच म्हणून समजा. उरेल ती फक्त गुंडगिरी आणि महाराष्ट्राची अधोगती😢
महा विकास आघाडी ला. जर का घाबरून देवेंद फडणवीस साहेब यांना केंद्र सरकार मधे पाठवले तर विधान सभा मधे महायुती पराभूत होणार पुन्हा भाजप डोके वर काढू शकत नाही हे ध्यानात ठेवा
केंद्रात आता योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस च हवेत आणि हे ऊठाबा आणि बाळराजे तुरूंगातच गेले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्रीपदावर बसणार नसतील तर भाजपा चा पराभव नक्कीच
@@maheshjoshi4269 असे कोणते आणि किती उद्योग गुजरातला नेले त्याच्याबद्दल जरा लिस्ट द्या आणि पुरावे देऊन बोला .... आज काहीतरी ते महाविकास आघाडीचे संजय राऊत बडबडत असतात तसली बडबड नको
@@anupbhalerao2989😅😅😅 उद्धट आणि सुरमा भोपlली ने याला सांगितले असणार. आणि हा माणूस नक्कीच नाव बदलून,...खोट्या नावाने लिहितोय. जोशी नावाचा माणूस असं लिहिणार च नाही.
अहो हा काय बढाया मारतोय पडवळ सारखे हात उंचावून ९/ खासदार आलेत ते त्यांच्या कर्तृत्वाची जीवावर व१२/खासदार जे पडलें ते यांच्या कर्तृत्व शून्य पणा मुळेच 😂😂😂😂😂
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!! देवेंद्रजी हे खूप अति उच्च क्रमांकाचे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते आहेत, टांग खेचणे त्यांना जमत नाही... पण वाटेत आडवा आलेल्याला सोडत पण नाहीत.. हे अस्सल मावळ्यांचं लक्षण आहे.. #bjp पेक्षा अस्सल शिवसैनिक त्यांना खूप सपोर्ट करतात... देवेंद्रजी, मोदी योगी हिमांता.. विरोधी किती भितात लोकं तुम्हाला
देवेंद्रजीं दिल्लीत जातील अशी बातमी सोडून ऊभाटाची काय प्रतिक्रिया ही पाहून घेण्यासाठी ही बातमी असावी. देवेंद्रजीं सारखा हिरा बिजेपी ला महाराष्ट्रत सध्या तरी दुरापास्त. व बि जे पी तस होऊ देणार नाही कदाचित.
आपल्या राज्याला जर प्रगतीची दिशा दाखवली असेल तर फक्त देवेद्रजीं नी च. जर फडणविसांवर अन्याय झाला तर यात फडणवीस नाहि तर महाराष्ट्राचं भरुन न येणारं नुकसान होईल.
जर श्रेष्ठींनी देवेंद्र ना दिल्लीला पाठवलं, तर राज्यात भाजप दणदणीत हरणार, हे लिहून घ्या. कारण देवेंद्र सोडले तर बाकी राज्य भाजप कार्यकारिणी useless आहे.
सकाळी संजय राऊत.... मग दुपारी उद्धव ठाकरे.... नंतर सुषमा अंधारे... सकाळी रोहित पवार.... दुपारी जितेंद्र आव्हाड... संध्याकाळी जयंत पाटील... सकाळी नाना पटोले .... दुपारी नितीन राऊत .. संध्याकाळी सचिन सावंत... आणि दिवसभर एचएमव्ही पत्रकार.... प्रत्येकाचं टार्गेट एकच आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... तिन्ही पक्षांच्या सगळ्या फळ्यांतील नेत्यांनी आणि सोशल मीडियातील त्यांच्या चमच्यांनी हाच एक कलमी कार्यक्रम राबवलाय.. फडणवीसांचा कारखाना नाही. फडणवीसांची शिक्षण संस्था नाही. फडणवीसांचे व्यक्तिगत हितसंबंध नाहीत. चिमटीत पकडता येईल असा एकही मुद्दा त्यांच्या विरोधात नाही. ते फुटत नाहीत. आमिषांना बळी पडत नाहीत. पक्षाच्या विरोधात जात नाहीत. महाराष्ट्राचे हित हेच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य. तरीही ते जनतेत आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे फडणवीस राज्यात आहेत, तोपर्यंत समझोत्याचे आणि नात्यागोत्याचे राजकारण करता येणार नाही, हीच सर्वांची अडचण आहे. म्हणून त्यांच्या बदनामीचा खटाटोप सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने फक्त भाजपलाच नाही तर महाराष्ट्राला एक दूरदर्शी नेतृत्व मिळालंय. शेतकरी,महिला , तरुण, उद्योजक, पायाभूत सुविधा, सिंचन, गुंतवणूक,कायदा, तंत्रज्ञान अशी चौफेर झेप असलेला एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. नव्या युगात नव्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि हिम्मत देवेंद्रजी मध्ये आहे. आणि हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. म्हणून हे मूळच छाटून टाकायचे, यासाठी विरोधकांची धडपड सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे एकही ठळक काम सांगता येणार नाही. संजय राऊत आणि काम यांचा काहीही संबंध नाही. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावर ठळक कामाची नोंद नाही. "वडाची साल पिंपळाला" या पलीकडे नाना पटोले यांचे कर्तृत्व नाही. नितीन राऊत यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर कुणी ओळखत नाही. म्हणून एक सगळे दोन दोन मार्क मिळवणारे ५० विद्यार्थी १०० गुण मिळवणाऱ्याला संपवू पाहत आहेत. पण अख्खी भाजप आणि महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे हे भाजप आणि महाराष्ट्र दोघांनाही ठाऊक आहे. #DevendraFadnavis4Maha Devendra Fadnavis Samir Gurav
ह्याला आक्रमक भूमिका नाही म्हणत , ह्याला पळपुटे पणा म्हणतात , एकतर आपण लोकांतून निवडूण आलेलो नाही आणि आपण किती राजकारणात मुरलेलो आहोत , फक्त आणी फक्त लोकांची दिशभुल कराय चि एवढेच काम राहिले आहे .
फक्त मुस्लिम मतांमुळे लोकसभेला भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर गेली आहे. याबाबत थोडी जनजागृती करावी.
यात मुसलमानांचा दोष नाही...ते तर आधी पासून च काँग्रेस ची वोट बँक आहे.
लाजा तर हिंदूंना वाटायला पाहिजे... जे मतदानाला तरफडले नाहीत. एक जुटीत मतदान केले नाही.
मुसलमान मते एकाच पक्षाला मिळाले.
हिंदु मतदान 10 पक्षात विभागले गेले.....
Fakt muslim nahi tar sc samjache lokann mule suddha bjp harli lavkarat lavkar supreme courtachya niyamancha palan karun rules ana nahitar tumcha kahich upyog nahi caa nrc pan maghech logu karaychi te pan nahi
Agadi khare aahe. Tyachbarobar tamam Hindu matdan karayla baher padale nahit
हिंदू हिजडा बना दिया है तो
Bhai Maharashtra madhe rahun jar apan puslim lokana tarau dila ki kon nivdun yenar tar mag nalayak ahot apan maratha mhanun. Aarakshan sodun voting sathi ekatrit ala pahije.
देवेन्द्रजीचे महाराष्ट्रातून जाणै हे दुर्दैवी गोष्ट होईल.
Konasathi? Gunaratna Sadavarte sathi?😂😂😂😂
विधानसभा इलेक्शन होईपर्यंत भाजपला मिडिया बॅकफूटवरच ठेवणार.
अतृप्त आत्मा उद्धव ठाकरे आहेत
प्रभाकर सर
महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराच दुर्दैव कि आपल्या वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी काही सतरंज्या उचले नकारात्मक प्रचार करून महाराष्ट्राचं वाटोळे करण्यात धन्यता मानतात
Only Devendra Bhau ❤
विरोधक देवेंद्रजींना पाण्यात पाहताहेत हे उघडच आहे.पण भाजपने हा हिरा ओळखून त्याचा मान वाढवला तर ही रांगोळी नक्कीच आकर्षक होईल !
पण घरातच (पक्षातच) भेदी आहेत असं दिसतंय आता, खच्चीकरण करताहेत
एका जातीचा दुःस्वास का?..
यांनी तर अटकेपार झेंडे लावलेत..
या नकली हिऱ्याने स्व पक्षीय लोकांना कस संपवलं ते पण माहीत असेल😅😅
😅😅😅
हा लब्बाड पत्रकार जेव्हा भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला होता तेव्हा त्याच्या तोंडाला गुजरात गु भरला होता
जर DF ही व्यक्ती नसेल तर महाराष्ट्राची पुरती वाट लागणार आहे. विकास थांबेल, भ्रष्टाचार वाढेल. DF ने MVA नेत्यांच्या केसेस बाहेर काढल्या पाहिजेत लवकरात लवकर.
Chikki walya bai la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ka tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali 😂😂😂
उद्धट देवेंद्र जी च्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे. 🙏🙏🙏🙏
उध्दव ठाकरे आणि लग्नात रूसलेली वरमाई एकसारखे.वरमाईला राग यायला कारण लागत नाही तसं उध्दव ठाकरेला सुध्दा.
😂😂😂😂
😁😁😁😁😁
😅😅😅 म्हणजे हा माणूस खरोखर च जेव्हा पेगविंन चे लग्न होईल,तेव्हा किती ड्रामा करेल😅
रूसून कोपऱ्यात बसेल...नाहीतर धडाधड टोमणे मारत सुटेल😅
@@environmentalhealthsafetye104 वरमाई ला,रोज रोज दाग दागीने, हूंडा, पैठणी द्या ! आणी मोलकरीण काढून सुनेला कामाला लावा.
भाजपची गुर्मी उतरवली उद्धव ठाकरे यांनी 😂
फडवणीस सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्र किमान १० वर्ष असायला पाहिजे......मध्ये त्यांनी जे राजकारण केले ते जरी मान्य नसले तरी त्या मागील कारण ही वेगळी आहेत जी त्यांनी त्यांच्या मुलाखती मधून सांगितली आहेत. पण आपला मिडिया ह्या बद्दल काही चर्चा करत नाही
फडणवीसांना संपवण्याची सुपारी घेतलीय मराठी माध्यमांनी.
Perfect, फडणविस सारखे नेते हवेत सध्या राज्याला...
Pawaranni tumcha paksha fodla tar fayda Pawar yanna honar. Pan tumhi Pawar yancha paksha fodla tar...tevha suddha fayda Pawar yannach honar 😂
सर वायनाड दुर्घटना वर VDO बनवा. त्या लोकांनी तेथे गाय कापली होती, हत्तीच्या तोंडात फनसा मध्ये स्फोटके चारली होती त्यांना त्यांच्या कर्मा ची शिक्षा मिळाली.
Jya waynaadni rahul gandhi sarkhyala nivdun dile tyanna tyanchya papache phal bhogave lagat ahe.devachi kathi ashich vajte bhale ushira vajte pan vajnar nakki.ata aplya maharashtrat tar bhali mothi line ahe ashya papi lokanchi.baghu konakonache number lagtat te.
नीच कर्माचे फळ.
Typical ashikshit andhbhakt 😂 Maharashtra madhe suddha gai kaptat. Kaay hota. Sagla jag beef khato. Kay hota? Saglya beef export company Jain Hindu chya ahet. Kaay zata hota?
@@ShaunakDeo-gs2prlwdya abhyas kar Ani bol.Beef Ani gomans yat farak ahe .Ani fodrichya Jain dharmachi badnami Karu nako tuzya aaila ghoda lawin
देवेंद्रजी यांनी केंद्रात मंत्री म्हणून काम करावे कारण त्यांची योग्यता तिच आहे. त्यांच्या सारख्या नेतृत्वाची भारतासारख्या देशाला आवश्यकता आहे.
ससदेत जसे BJP चे अनुराग ठाकूर बोलले तस इथे एक जरी खणखणीत बोलला तरी बास होईल.
देवेद्रजी इथे हवेतच अन्यथा महाराष्ट्रचा बिहार - बंगाल होईल हे नक्की लिहून ठेवा.
ऊद्धटाला कितीही आदळआपट करू देत. पण प्रगतीवर घेऊन जाणार त फक्त फडणवीसच . भले उद्धटाच्या मागे बजेपी तील हवालदिल नेते, कार्यकर्ते असूदे. राज्याला प्रगतीची दिशा देणार तो फक्त देवेंद्रच.
जनाब ठाकरे झालेत आता..
Well Said 👌👌
@@nitabhosale3512 होय . तो त्रोटक झाला आहे.
स्व पक्षीय लोकांना संपवणारा दिशा देणार अरे वा😅😅
@@nitabhosale3512 उद्धव ठाकरे चा एक फोटो दाखव.. मि #अनाजी पंत आणि मोदीच ओरिजनल फोटो दाखवितो टोपी घातल्याला 😂
सामना दैनिक घरचेच लोक वाचत असावेत.
हाच सामना तुमचा बाजार उठवणार
Tissue paper Samna
ठाकऱ्या ज्या दिवशी देशद्रोही काँग्रेस पवार बरोबर सरकार बनवले त्या दिवसापासून सामना फुकट सुद्धा वाचत नाहीं.
सर्वात जास्त महाराष्ट्र मध्ये सामना पेपर वाचला जातो
जास्त बोच पुसायला वापरले जातो.😂😂😂
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात असा कोणताही नेता नाही जो विधानसभा निवडणुकीत भाजपला यश देऊ शकेल.
मला तर वाटतं की, अजित दादांना बरोबर घेण्याची लहानशी चूक, (काय भावनेनी केली किंवा झाली), ती आता मोठ्या प्रमाणांत भोवणार की काय असं जाणवायला लागलंय. जय श्रीराम!
हाच अती शहाणपणा नडतो.
Ajit पवारला घेतला तिथेच bjp. फसली.
बरोबर आहे
Pawaranni tumcha paksha fodla tar fayda Pawar yanna honar. Pan tumhi Pawar yancha paksha fodla tar...tevha suddha fayda Pawar yannach honar 😂
Pawar ahet te. Ase kittel zatoorli nana fadnisi aulad dhuvun walat ghatli tyani 😂
प्रभाकरजी प्रणाम आता कीतीही ऊलता पालट झाली तरी ठाकरे याना पक्ष बांदनी
करने सोप जानार नाही जी कीमत ठाकरे याना भाजप मधे होती ती कीमत विकास आघाडी मधे रहानार नाही
देवेंद्रजी पाहिजेत महाराष्ट्रात.
देवेंद्र एका सेवाव्रती प्रमाणे कार्यकरत आहेत.निस्वार्थी वृत्ती ठाई ठाई दिसून येते.त्यांचे कर्तृत्व अफाट आहे पण ते खूप लोकांना सहनही होत नाही.त्याना खूप यश मिळो ही परमेश्वराला प्रार्थना.
देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत पण त्यांनी त्याच्या विरोधात होणार प्रचार थांबवता आली नाही. विशेष म्हणजे सदावर्ते ह्याच्या जास्त बदनाम झाले
मा उद्धव सर लक्षात ठेवा की फक्त मा फडणवीस सरच आपले वडील मा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद म्हणूनच हे शांत आहेत असे कट्टर शिवसैनिक म्हणून वाटत आहे नका त्याची अवहेलना करु नका अजुन शांत आहेत कधीच कुणाचा अंत पाहू नका
जय श्री राम जय शिवराय नको
Chikki walya bai la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ki tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali ahe 😂
देवेन्द्र इथून जाण म्हणजे महाराष्ट्र 10वर्ष मागे जाण आणि भाजप ला 10 वर्ष न सावरता येन कारण तेच आहेत जे सत्तेला इथं टिकवू शकतात ।
आपल्या च पायांवर धोंडा मारुन घेणे आहे.
🎯
Yes.
Tumhi adhogami mage baghat asata.
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला अतिशय गरज आहे.😮😮@@ShaunakDeo-gs2pr
महाराष्ट्राला देवेंद्रजी सारखं नेतृत्व पाहिजे
दिवसेंदिवस राजकारण हे खालच्या पातळींवर जाऊ लागलेलं आहे . आता ह्या सगळ्याचाच वीट येऊ लागला आहे . 😔😡
तूम्ही सत्य बोलले पण भाजप मधे फक्तं देवेंद्र फडणवीस साहेब हे एकटेच भिडतात बाकीचे सर्व खासदार आमदार नगरसेवक सरपंच फक्त खुर्ची उबवतात लाज वाटली पाहिजे या लोकांना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता चे पाठी भक्कम उभे राहणार
😮#प्रमाणिक 😂😂 पंकजा मुंडेना पाडले तो का
@@MrSutar-hr5fqप्रामाणिक??🤔🤔🤔
चिक्की घोटाळा आणि प्रामाणिक हे समान अर्थी शब्द कधी पासून झालेत?😅😅😅
म्हणजे पंकजाचं स्वतःची स्वतःच्या पारंपारिक भूमीत सुध्दा निवडून येण्याची पात्रता नाही का?
Mag ka ghetla tya Chikki walya bai la MLC madhe? BJP chi fatli ki tarbujya chi fatli?
@@ShaunakDeo-gs2pr #टरबुझ्याची फटली 🤣🤣
उ बा टा आणि बीजेपी च्या भांडनात शरद पवार आणि कांग्रेस फायदा घेणार आणि घेत आहे
Ghyaylach pahije navhe tyasathi Shiv Sena kay ahe he BJP la samjel. Chikki बाय la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ka tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali ahe 😂
उद्दवला देवेन्द्रजी नी कमी लेखले. उद्धव सारख्या सामान्य वकुबीचा परंतु पाताळयंत्री आणि डूख धरणाऱ्या माणसाला केव्हाच ठेचून काढायला पाहिजे होते.
ज्यावेळी ह्यांनी राज साहेबांचा काटा काढला त्याच वेळा पासून आम्ही त्यांना ओळखुन आहोत.
सर खूप चांगलं विश्लेषण..🙏
राज्यातील स्थिती गढूळ करून जातीय सलोखा संपविनाऱ्या काही नेत्यांचे ढगात जाणे आता खुप गरजेचे आहे.
Jatiya dange mandir masjid koni kele suru 😂
ऊध्दव ठाकरे ची भाषा योग्य नाही. ते कृतघ्न आहेत.😊
आजही उबाठाला देवेंद्र ची भीती आहे. सुशात राजपूत प्रकरणात नक्की ठाकरे गुथला आहे
शरद पवार आणि काँग्रेस चीं मजा आहे ठाकरे bjp वर हल्ला करणार आणि फायदा त्याना होणार
बोका... संधिसाधू!
हे तरपहिल्यापासून ठरलं होतं
.. काकाला मोठं करायचं
मंजे मान्य केल उद्धव ठाकरे साथिला नाहीत तर काय होत... जय महाराष्ट्र 🚩
@@MrSutar-hr5fqहो मान्य. उद्धट आता त्यांचा सतरंज्या उचल्या होणार. केव्हढी अभिमानास्पद गोष्ट आहे ना?😅
@@MrSutar-hr5fqकाय कर्तत्व आहे tuzya उद्धवचे आनी tyanche एखादे जनतेच्या भल्यासाठी केलेले भाषण asel तर सांग।।।
फक्त टोमनी मारली म्हणजे motha नेता झाला असे vatate का????
फडणवीस साहेब केंद्रात गेले तर इथे भाजपला कुणी विचारणार नाही.
अगदी बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणूका झाल्याशिवाय माननीय देवेंद्रजी केंद्रात जाणार नाहीत.
@@Alon-e5z खर आहे देवेंद्रफडणवीस केंद्रात गेले समजा पुढे...इथे तो कपटी उद्धव स्वतःला शहेनशाह समजेल... म्हणूनच तर त्याने बोलून दाखवले एकत्र फडणवीस राहील अथवा उद्धव राहील....😡😡😡🚩🚩🚩❤️❤️❤️DF 💯💯
श्री.देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्राची ठिपक्यांची रांगोळी पार विस्कटून जाईल हे मात्र नक्की.
उदध्वस्त हे महाराष्ट्र राज्याला लागलेला मोठा काळा ठिपका आहे. आता महाराष्ट्राचा विकास खुंटणार हे नक्की.
Fadtus, kalank, tarbujya, fekender, fasavnis 😂😂😂😂
Sadavarte cha lover 😂
घरी येऊन मारून गेला वाटते,म्हणून इतका राग आला.😂😂
Devendra ji brahman ahet yevadach tyancha dosh
बहुतेक पेंग्विनचा नंबर लागला वाटतं सीबीआय चौकशीत.. त्यामुळे हा घरकोंबडा बोंबलत आहे...
😂😂😂😂
घरकोंबडा नाही, घरकोंबडी!☺️😊😊😊😂😂
अरे वा एकदम परफेक्ट 💯 टक्के योग्य
दुरुस्ती😂@@pravinkalbande3396
आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात
@@pravinkalbande3396आपल्या विचारातून आपल्या वर झालेले संस्कार दिसून येतात
देवेंद्र फडणवीस ह्या रांगोळीतले महत्त्वाचे रंग आहेत,त्यांच्याशिवाय महाराष्ट्राची रांगोळी बेरंग होईल.खुप वाईट वाटेल ते केंद्रात गेले तर.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारख्या अभ्यासू व सुसंस्कृत नेत्याची गरज आहे . ते केंद्रात गेले तर इकडे महाराष्ट्राची वाट लागलीच म्हणून समजा. उरेल ती फक्त गुंडगिरी आणि महाराष्ट्राची अधोगती😢
ऊ बा ठा तूला तूतारी संपवणार
Bjp Ney कुठल्याही परिस्थितीत उबाठा सोबत जावू नये कधीच
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहतील हे नक्की
कशाला हाकला त्याला....अन् तावडे ला आणा तरच भल होईल BJP च
@@Rajans-y9ibut tarbuj knowledgeable ahe.
@@prasadmankar7650आणि बोंबील? वाळक्या बोंबील च काय? टोमणे बहादुर.
@@Rajans-y9iतुलाच हाकला
आपण काय डोळ्यावर झापड लावली आहे काय? फडणवीस साहेब ग्रेट आहेत@@Rajans-y9i
उबाठानी महाराष्ट्राचे वाटोळे केले व गलीच्छ राजकारण सुरू झाले.
महाराष्ट्राला नंबर वन राज्य बनवणारा महाराष्ट्रात एकच नेता फक्त फडणवीस साहेब
उबाठा ची झोप उडाली. त्याचा पक्ष ही संपत आला. मुलगा तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ते मनोरुग्ण झालेले आहेत.
It is scary!!
Devendraji is the greatest leader of Maharashtra 😊
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
And Amroo mami is the greatest singer of Maharashtra 😂🍉🍉💃🏻💃🏻💃🏻
1 no. विश्लेषण
महा विकास आघाडी ला. जर का घाबरून देवेंद फडणवीस साहेब यांना केंद्र सरकार मधे पाठवले तर विधान सभा मधे महायुती पराभूत होणार पुन्हा भाजप डोके वर काढू शकत नाही हे ध्यानात ठेवा
Dhanyawad-Namaskaar
वेळेवर उत्तर न देणं, हीच भाजपा चूक करते नि किंमत मोजतेय,,
Bjp ne ya uddav la tond band kara yala have
Uddav khan
केंद्रात आता योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस च हवेत आणि हे ऊठाबा आणि बाळराजे तुरूंगातच गेले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्रीपदावर बसणार नसतील तर भाजपा चा पराभव नक्कीच
*केंद्रात योगी आदित्यनाथ नकोत* ......*केंद्रात *फक्त आदरणीय सन्माननीय अमित शहा हवेत*
Chikki walya bai la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ka tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali ahe. Pal mhana leka tarbujya naaskya 😂😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस यांवर टीका करणे एवढे राजकारण तरी कळतं का ??
त्यांच्या एवढं काम करायला जमेल का ???
घरी येऊन फाडून गेले आहे, नक्कीच. म्हणून तर इतके फडफडत आहे.
महाराष्ट्रात फक्त देवेंद्र फडणवीस जी च राज्य करु शकतात,पडवळ उगाच वळवळ करतोय
महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरात ला देऊन
@@maheshjoshi4269कोणी सांगितलं उद्धवने 😂😂
@@maheshjoshi4269 असे कोणते आणि किती उद्योग गुजरातला नेले त्याच्याबद्दल जरा लिस्ट द्या आणि पुरावे देऊन बोला ....
आज काहीतरी ते महाविकास आघाडीचे संजय राऊत बडबडत असतात तसली बडबड नको
@@anupbhalerao2989😅😅😅 उद्धट आणि सुरमा भोपlली ने याला सांगितले असणार. आणि हा माणूस नक्कीच नाव बदलून,...खोट्या नावाने लिहितोय. जोशी नावाचा माणूस असं लिहिणार च नाही.
Chikki walya bai la MLC madhe ghetla tevhach lakshat aala ki tadfadanvis chi shevtchi fadfad suru zali ahe 😂😂😂🍉🍉🍉💃🏻
चौकशी सुरू झाली
नीलेश राणे एकटे बोलत आहे .बाकी बी .जे.पी .
नीलेश राणे नाही नितेश राणे.
नारायण राणे यांना मुख्यमंत्री करावे ही श्री ची ईच्छा
महाराष्ट्राला देवेंद्रची गरज आहे.
खूप छान सर
भाजपच्या पीछेहाटीचे एक मुख्य कारण मराठी मीडिया आहे.
सर शिव्या देण अपशब्द बोलणं म्हणजे आक्रमकता नव्हे हे तुम्हाला समजत नाही हे आश्चर्य आहे
जरांगेनंतर शप आता उठामार्फत बोलत आहेत.
खरचं फार दूरदर्शी आहात प्रभाकर जी आपण
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
अमित भाईंनी देवेंद्रजी च्या रस्त्यात काटे टाकणे बंद केले तरच महाराष्ट्र भाजपला किंमत राहील तसेच टीम देवेंद्र ही ऍक्टिव्ह करावी लागेल🙏
अहो हा काय बढाया मारतोय पडवळ सारखे हात उंचावून
९/ खासदार आलेत ते त्यांच्या कर्तृत्वाची जीवावर
व१२/खासदार जे पडलें ते यांच्या कर्तृत्व शून्य पणा मुळेच
😂😂😂😂😂
😂😂😢😢😅😅
वाळके हात उचलून काखा दाखवतो लोकांना😅😅
Pan tya 6kkya feku sarkhi fekafeki tar karat nahi 😂
उत्कृष्ट विश्लेषण
Devendra ji is very powerful leader in Maharashtra 💪💯
उबाठा जे ही काही अस्तित्व आहे ते म्हणजे वडिलांची पुण्याई.
याला कारण की जेव्हा आपण आपल्या पक्षीय मुख्य ध्येयधोरणे सोडून दिल की असच होणार च
कोणी कितीही आव आणला तरी जात विसरणे अवघड असते हेच खरे.
सर्वांचे आयुष्य मधे उतार काळ येतोच, तसं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडत आहे.पण सप्टेंबर नंतर सुधारणा होईल.
Joshi buwa ni panchang kadhle 😂
साहेब एक नंबर खरंच असं अंदाज सुद्धा मांडला नव्हता great 👍
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!!
देवेंद्रजी हे खूप अति उच्च क्रमांकाचे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते आहेत, टांग खेचणे त्यांना जमत नाही... पण वाटेत आडवा आलेल्याला सोडत पण नाहीत.. हे अस्सल मावळ्यांचं लक्षण आहे..
#bjp पेक्षा अस्सल शिवसैनिक त्यांना खूप सपोर्ट करतात... देवेंद्रजी, मोदी योगी हिमांता.. विरोधी किती भितात लोकं तुम्हाला
उध्दव ठाकरे नीच पणात शरद पवार च्या ही पुढे गेला आहे.
Devendraji Maharashtrat rahane jaruri aahe.
Udhav Thackeray mhanja majura Ani matlibi haivan aha
देवेंद्र जी केंद्रात गेले,तर त्यांची प्रगती होईल.पण महाराष्ट्राची कमनशिबी होईल.
भाषणात कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केल ते परमेश्वराला माहीत
कोणी विशलेशकही यांचा उल्लेख करत नाहीत
Aani aikanarya samuhala 😂
मोदीजी ने मुसलमान भाई बहनों और बच्चों के लिए अच्छा ही किया है उन्होंने भुलना नही चाहिऐ
कोणीतरी मोठी व्यक्तीची अटकेची पूर्ण तयारी झाली आहे. आश्चर्य वाटून घेऊ नका ती उद्धव ठाकरे असू शकतात....
देवेंद्रजीं दिल्लीत जातील अशी बातमी सोडून ऊभाटाची काय प्रतिक्रिया ही पाहून घेण्यासाठी ही बातमी असावी. देवेंद्रजीं सारखा हिरा बिजेपी ला महाराष्ट्रत सध्या तरी दुरापास्त.
व बि जे पी तस होऊ देणार नाही कदाचित.
Uddhav Balasaheb Thackeray Zindabad
All HMV Marathi media 🙏 🎉💵💰.
Super duper exaplition very well done jai hind vande mataram fadnavis saheb super hero 😊😊
आपल्या राज्याला जर प्रगतीची दिशा दाखवली असेल तर फक्त देवेद्रजीं नी च. जर फडणविसांवर अन्याय झाला तर यात फडणवीस नाहि तर महाराष्ट्राचं भरुन न येणारं नुकसान होईल.
प्भाकरजी ,असं कांहीही होणार नाही.
देवेंद्र.च.मुख्यमंत्री
पाहिजे
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
VERY GOOD POINTS
खुप छान विश्लेषण👍
💯 right prediction
जर श्रेष्ठींनी देवेंद्र ना दिल्लीला पाठवलं, तर राज्यात भाजप दणदणीत हरणार, हे लिहून घ्या. कारण देवेंद्र सोडले तर बाकी राज्य भाजप कार्यकारिणी useless आहे.
सकाळी संजय राऊत.... मग दुपारी उद्धव ठाकरे.... नंतर सुषमा अंधारे... सकाळी रोहित पवार.... दुपारी जितेंद्र आव्हाड... संध्याकाळी जयंत पाटील... सकाळी नाना पटोले .... दुपारी नितीन राऊत .. संध्याकाळी सचिन सावंत... आणि दिवसभर एचएमव्ही पत्रकार.... प्रत्येकाचं टार्गेट एकच आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... तिन्ही पक्षांच्या सगळ्या फळ्यांतील नेत्यांनी आणि सोशल मीडियातील त्यांच्या चमच्यांनी हाच एक कलमी कार्यक्रम राबवलाय..
फडणवीसांचा कारखाना नाही. फडणवीसांची शिक्षण संस्था नाही. फडणवीसांचे व्यक्तिगत हितसंबंध नाहीत. चिमटीत पकडता येईल असा एकही मुद्दा त्यांच्या विरोधात नाही. ते फुटत नाहीत. आमिषांना बळी पडत नाहीत. पक्षाच्या विरोधात जात नाहीत. महाराष्ट्राचे हित हेच त्यांचे सर्वोच्च प्राधान्य. तरीही ते जनतेत आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे फडणवीस राज्यात आहेत, तोपर्यंत समझोत्याचे आणि नात्यागोत्याचे राजकारण करता येणार नाही, हीच सर्वांची अडचण आहे. म्हणून त्यांच्या बदनामीचा खटाटोप सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने फक्त भाजपलाच नाही तर महाराष्ट्राला एक दूरदर्शी नेतृत्व मिळालंय. शेतकरी,महिला , तरुण, उद्योजक, पायाभूत सुविधा, सिंचन, गुंतवणूक,कायदा, तंत्रज्ञान अशी चौफेर झेप असलेला एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. नव्या युगात नव्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि हिम्मत देवेंद्रजी मध्ये आहे. आणि हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. म्हणून हे मूळच छाटून टाकायचे, यासाठी विरोधकांची धडपड सुरु आहे.
उद्धव ठाकरे यांचे एकही ठळक काम सांगता येणार नाही. संजय राऊत आणि काम यांचा काहीही संबंध नाही. सुप्रिया सुळे यांच्या खात्यावर ठळक कामाची नोंद नाही. "वडाची साल पिंपळाला" या पलीकडे नाना पटोले यांचे कर्तृत्व नाही. नितीन राऊत यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर कुणी ओळखत नाही. म्हणून एक सगळे दोन दोन मार्क मिळवणारे ५० विद्यार्थी १०० गुण मिळवणाऱ्याला संपवू पाहत आहेत. पण अख्खी भाजप आणि महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे हे भाजप आणि महाराष्ट्र दोघांनाही ठाऊक आहे.
#DevendraFadnavis4Maha
Devendra Fadnavis
Samir Gurav
या ना त्या बहाण्याने उद्धवसाहेबच, त्यांच्या शिवाय विडिओ कोणी बघणारच नाही
बरोबर आहे
सर हे सर्व आम्हाला माहीत आहेत, आता तुम्ही जे हिंदू मतदान करायला बाहेर पडले नाहीत त्यांना कृपया बाहेर काढून मतदान वाढवा
अहो शरद पवार - सुप्रिया सुळे -सदानंद सुळे- बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे हे सर्व एकच कुटुंब आहे. त्यामुळे फडवीस हे त्याचे वैरी राहाणार हे उघड आहे
आजचे स्टेटमेंट वेगळेच आहे, मी भाजपपक्षा बद्दल बोललो
ह्याला आक्रमक भूमिका नाही म्हणत , ह्याला पळपुटे पणा म्हणतात , एकतर आपण लोकांतून निवडूण आलेलो नाही आणि आपण किती राजकारणात मुरलेलो आहोत , फक्त आणी फक्त लोकांची दिशभुल कराय चि एवढेच काम राहिले आहे .
अगदी बरोबर ओळखल आहे.