शेणखत हे जिवाणूंचे खाद्यच नाही | दीपक जोशी | खोल नांगरणीमुळे बदलते जमिनीची कण रचना | Shivar News 24
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- शेणखत हे जिवाणूंचे खाद्यच नाही | दीपक जोशी | खोल नांगरणीमुळे बदलते जमिनीची कण रचना | Shivar News 24
विना नांगरणी तंत्राने शेती करणारे देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी कमी खर्चात जादा उत्पन्न घेण्याचे गणित अवगत केले आहे. शेतकरी मशागतीवर मोठा खर्च करतो. मात्र, उत्पन्न हाती येताना पदरी निराशा पडते. खतांबाबतही शेतकऱ्यांच्या अनेक भावना आहेत. यासंदर्भात शिवार न्यूज 24 ने दीपक जोशी यांच्या शेतात भेट दिली. या वेळी अनाैपचारिक झालेल्या गप्पांमधून शेतकऱ्यांना फायदाचा सल्ला जरूर मिळेल.
#kharifseason
#deepakjoshidevgaon
#rabiseason
#rainyseason
#शेणखत
#विनानांगरणीशेतीतंत्र
#दीपकजोशीदेवगाव
#shivarnews24
साहेब त्या पेक्षा दोन्ही तासाच्या मधी उडीद मुंग पेरा आणि सेंगा तोडून झालं की त्याला तिथेच सडू द्या उत्पन्न पण होते आणि जमीन भुसभुशीत पण होते
अभ्यास आहे का आपला
कामाचा कंटाळा आल्यावर असली बुद्धी येते 😀
Tumhi jhola
Kharch Karu Karu marata ka mg pikala kharch Karun bhav tevadha milto ka he barobar sangatat kharch Kami hoto aani utpan jast hote
हे धुर्यावरील शेतकरी आहेत ,यांचा उदरनिर्वाह शेतीवर नाही ,त्यामुळे हे ज्ञान पाजळत आहेत
करावे निंदण
तेव्हा हाती येईल धन
संत तुकाराम महाराज
मी हे पद्धत गेल्या पाच वर्ष झाले करत आहे आणि रासायनिक खत बंध केले तरी मला एकरी 8-10कापूस होतो आणि मी तेवढ्या उत्पन्नात समाधानी आहे.
जुन्या काळा मधे शेण खत ताकत होते ते वेडे होते तर अरे काय बोलतोय हा माणूस
जुन्या काळाचा मोबाईल आता पण वापरता का ? आपण शेतीत सुधारणा करत नाही म्हणून शेतकरी मागे आहे
@@pipagro shenkhat cha jast upyog nahi mhantoy kat bolaw ata
पुर्वी जे शेणखत टाकत होते ते मुरलेले व कुजलेले राहत होते आणि हे शेणखत म्रुगछाया पडल्यानंतरच म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर टाकत होते। उन्हाळ्यात टाकलेले शेणखत बेअसर होते। मी बाविस वर्षापासुन शेणखत टाकले नाही आणि रासायनिक सुद्धा एकरी एकच पोते टाकतो तरी उत्पन्न चांगले घेतो। फक्त जिवानुंचा वापर नेहमी करतो
आमच्या इकडे शेतात गवत झाले कि ते द्ररिदरी पणाचे लक्षण म्हणतात गवतात कधीच पिक नीट येत नाही
ही चुकीची पद्धत आहे शेतीची नांगरठी झालीच पाहिजे आणि शेतीमध्ये गवत येऊन दिलं नाही पाहिजे आणि शेणखत हे महत्त्वाचा आहे अशी चुकीची माहिती सांगत जाऊ नये
SRT तंत्रज्ञानात पंचवीस वर्ष शेतात नांगर व रोटर फिरवत नाही तरीदेखील पीक जोमाने येते काही अर्थी हे काका जे सांगत आहेत ते बरोबर देखील आहे एस आर टी तंत्रज्ञान बद्दल थोडीशी माहिती घ्या म्हणजे समजेल आपला शेतकरी खूप कष्ट करतो व त्याच्या पदरी काहीच पडत नाही त्याच कारण शेतीवर केला जाणारा अवाढव्य खर्च हेच आहे
शुन्य मशागत तंत्राच्या शेतीचे व्हिडीयो पहा, उत्तर सापडेल
नमस्कार, छान पध्दत आहे ह्या मध्ये SRT पध्दतीने बेड करावे . जमल्यास पिक्याच्या बुडाचे कापलेले गवत पिकाच्या बुडाला टाकावे एक विचार अभ्यासातील. आणी महत्त्वाचे जीवाणु कल्चर वापरावे . सर्वात चांगले व स्वस्त वेस्ट डिकंम्पोजर ओल असतानी दोन तिन वेळा वापरावे . धन्यवाद
जो शेतकरी नांगरणी करत नाही,त्याला बैलांची गरज नाही.म्हणजेच अति शहाणा त्याचा बैल रिकामा!
आपला अभ्यास नाही सर...
@@pipagro बळीराजा च्या खांद्यावर (पुराण काळापासून) नेहमी नांगर असतो! ते कसं!?
एकरी 5kg कापसासाठी उत्तम पद्धत आहे
तुमच्या पद्धतीने शेती करायची म्हंटल्यावर वावर विकावा लागतेल
😂😂
हे म्हातार पागल झालंय गप पोरांना शेती करून द्यायची तर बहुतेक पोरांना शिव्या देत असलं
😂
तुम्ही एक एकर करून पहा अनुभव घा नंतर सांगा
दादा एकदा, प्रताप चिपळूणकर साहेबांचं विना नांगरट करण्याचे विडिओ पहा...मी सुद्धा गेली 3 वर्ष SRT पद्धतीने विना नांगरट करता शेती करत आहे...आता भाता नंतर वाल लागवड केली आहे...ह्यामुळे तुमचा खर्च अगदी कमी होतो ...शेती विकण्यापेक्षा आपल्या पारंपरिक शेती पध्दतीत बद्दल करा 🙏
नक्की ऐकावं कोणाचं, पाळेकरांची झिरो बजेट नैसर्गिक शेती की जोशी काकांची विनानांगरटिची शेती कि चालू आधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेली शेती,वेडा होईल शेतकरी
Barobar bhava
कोणतेच तंत्रज्ञान परिपूर्ण नाही.सर्वांचे ज्ञान घ्यावे परंतु शेती आपल्या डोक्याने अनुभवाने करावी.
हे सगळे मिळून शेतकर्यांना वेड्यात काढतायत zero बगेट झाल आता हे नालायक आल
हे म्हातारड पागल झालं आहे गप घाल म्हातारी बरोबर म्हणावं आणि पोरांना शेती करू दे म्हणावं वय झाल्यामुळे काही पण खळूया वाणी बोलतंय
या आधुनिक शेतीने शेतकऱ्यांना मातीत घातले तंत्रज्ञाणाच्या तंत्रज्ञान पुरविणारे गब्बर झाले शेतकरी हवालदिल झाले यावर एकच उपाय म्हणजे शेतमालाला योग्य तो भाव जसा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अमुक तमुक दिले जाते तसं तशी शेतकऱ्यांना भावात वाढ करून द्यावी
शिवाजी महाराज सोडले तर कुण्याही राज्यशासनाने शेतकरी संपन्न होईल असे केले नाही. असे जर झाले तर एक मोठा वर्ग कुणाच्याही ढूंगणाला फटाके लाऊ शकेल म्हणून खबरदारी.
काका बरोबर सांगत आहे पण एवढ्या छोट्या विडिओ त त्यांनच म्हणणं समजून घेता येऊ शकत नाही,
तरी त्यांच्यावर एक सावितर पूर्ण विडिओ बनवा.
जोशी साहेब , जंगलातील झाडांना कोणत्याही मशागतीची गरज नसते . फक्त मानव निर्मित जेवढे बियाणे आहेत , त्यांनाच खत , फवारणी व इतर मशागतीची गरज असते. तुमचं तत्वज्ञान दुनियेच्या वेगळं आहे. ते ईतरावर लादू नका.
आगाऊ तन्त्रज्ञान सांगतात ते 😂😂
नांगरणी ही पूर्वी पासून आहे. न शेणखत शिवाय शेती नाहीच केली पाहिजे.
ऐकायल छान वाटत, पण practical चूक आहे, तन पण कुठून अन्न घेता जामिनितुनच ना, मग तुमचे पिक काय खानार, तुम्ही फक्त उत्पादन दाखवा किती आले ते बस
आरे दादा शेनखत हे पिकासाठी आम्रुत आहे काही सांगु नका तुम्ही ऐका ऐकरमध्ये दहा कपाशीच्या ओळीला शेनखत टाका बाकीचे तसेच राहुद्या मग बघा त्या दहा ओळी बाकीच्या कपाशी पेक्षा वाढेल आसेल आणि बोंडे सुद्धा भरपुर आसेल शेवटी शेनखत हे पिकासाठी आम्रुत आहे
तुम्हाला जर तुमची शेती नीट करायची असेल तर
१) सरकारी अनुदान अपेक्षा.
सोसायटी कर्ज.
इतर उद्योगधंदे बंद
२) शेतीचा पैसा शेतीसाठीच व आपल्या प्रपंचाकरिता वापरा
३) फार विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या मागे लागू नका किंवा त्यांच्या डोक्याने चालू नका.
सरकारकडून फार अपेक्षा ठेवू नका.
व आपल्या डोक्याने काम करा.
४)जसा प्रसंग येईल तसा निर्णय घ्या.शेजारचा काय करतो ते करा.
फार पैशाची हाव धरू नका
५) थोडेफार शेणखत तसेच थोडेफार रासायनिक दोघांची गरज आहे.
६) शेवटची आणि महत्त्वाचे... युट्युब वरील शेती संदर्भातील व्हिडिओ कमी बघा.
जय श्रीराम
गवत पाहिजे तर कपाशीच्या सरितल का काढल
शेणखत हे जीवाणुचे वा पिकाचे खाद्य नाही परंतु शेणखतामुळे जीवाणूची संख्या वाढवते, आणि जीवाणू जमिनीतील खनिजे, अन्न पाणी हे पिकाला पुरवते,
पण जिवाणुंना खायला काय लागतं माहीती आहे का तुला माहिती नसेल तर टिप्पणी करु नये
@@sudarshanchaudhari4503😁😁😁😁
बुढा सटीया गया है
लोकांना उल्लू बनवू नका कमीत कमी चांगली माहिती द्या.
काका ना मस्त पगार आहे किवा 2 no. चा पैसा आहे.
उतपन्न आल नाही आले तरी आरामात जगतील.
यांना न्या एकदा शेतात काम करायला तेव्हा कळून जाईल.
बोलेले बरोबर आहे पण त्याची दुसरी बाजू सुधा मांडायला हवी. हा विषय खूप ड्डीप मधला आहे.
याचा मी पण अभ्यास करतोय.
येड पेरल न खुळ उगवल , मन शेण खत मेलेलय .😂
🤣🤣🤣
अगदी बरोबर
😂😂😂
कृपया दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकू नका ...
आपण ज्या विषयात तज्ञ आहोत तितकेच बोलावे!
काका अगोदर एकरी उत्पादन किती घेता ते सांगा
जंगलातील पीके व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण मुद्दामहून वाढवत नाही मात्र आपण शेती करीत असताना पिकांचे उत्पादन व्यावसायिक उद्देश ठेवून घेत असतो त्यामुळे जंगलातील पीके कशी काहीच उपाययोजना न करता चांगली येतात हे उदाहरण अत्यंत चुकीचे आहे
व्यावसायिक दृष्टिकोनातून पिकांची लागवड व संगोपन करताना जमिनीची मशागत, पिकांचे किडरोगापासुन संरक्षण, पोषण या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळानुरूप हळूहळू विकसित होत गेल्या आहेत त्या सर्व बाबी एकदमच चुकीच्या आहेत असे नाही
शेतीच खरं दुखणं आहे पिकांचा वाढता उत्पादन खर्च व कमी नफा
उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून उत्पादन तंत्रात सुधारणा किंवा बदल करण्याचे प्रयत्न अनेक प्रयोगशील शेतकरी करत आहेत परंतु उत्पादन तंत्रातील बदल हे प्रचलित पद्धतीला ठोस पर्याय देणारे असतील तर शेतकरी नक्कीच त्यांचा स्वीकार करतात हे देखील शेतीच्या गेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीतुन आपल्याला दिसते त्यासाठी शेतकर्यांनी प्रयोगशील वृत्ती मात्र ठेवलीच पाहिजे व अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील झाला पाहिजे कारण समाजात बदल घडवणारी हीच मंडळी असते बाकीचे सर्व फक्त अनूकरण करनारी असतात
शेती भरपूर पिकते परंतू व्यापारी व सरकारी धोरण धान्याला भाव मिळू देत नाहित अन् मग बोंब होते शेती परवडत नाही आंधळ दळत अन् कुत्र पीठ खात शेतकरी धान्य पिकवतो अन् सगळा समाज लुटून अन्न खातो
संपादक महोदय आपण चांगल काम करता य परंतु हे असे जर तंत्रज्ञान वापरलं तर सर्वाना शेतं नक्कीच विकावी लागणारं म्हणून अशा लोकांना व हे करत असलेल्या शेती बुडवणाऱ्या कामांना प्रसिद्धी देणे टाळणे बरे राहील असे वाटते!शेवटी आपले चॅनल आहे, आपण ठरवा काय करायच ते!धन्यवाद🙏
😂😂
Asha setit ghatach nahi only profit kharch kami .tar utpadan kami tase aaplya hati hay tari kay fakt jast kaharch karne awdhech income aaplya hati nahi sarw dusryachya hati manun setkryale koni porgi detnahi
चश्मा वाले शेतकरी खुप कमी उरलेत 😂😂
दवाखाना कुठे आहे रे 🤕😇🤯
काका बोलतात ते खरं आहे तण देही धन
धन्यवाद जोशी मास्तरांनी सांगितले आहे. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वागा.
हे प्रवाहा विरुद्ध जाताहेत म्हणून जास्त शहाणे नाहीत.
यांची पद्धत बेभरवशाची आहे. शास्त्रीय आधार नाही.
फक्त आधुनिक केमिकलच्या मार्याची पद्धत नको. पण यांची पद्धत पारंपरिक शेतकऱ्याची पण नाही.
जसा देश , काल, परिस्थिती, ऋतू बघून आपण आपले वागणे ठरवतो , तशीच शेती पण करावी. स्वतःचे डोके वापरावे. यांना फारसा फायदा होत नसणार. यांनी आपल्या गरजा कमी केल्या असतील म्हणून भागते आहे.
त्यांच्या मुळे इतर शेतकऱ्यांनी आपली पद्धत बदलू नये.
यांची मुलाखत घेतलीच कशाला आळशी शेतकरी यांच्याकडून काय आदर्श घ्यावा 🙈🙉🙊
शेठजी कृषी विद्यापीटानी सांगितलं आहे,त्यानी संशोधन केला आहे शेणखताचा फायदे संगितले आहे ,
तुम्हाला गवत काढचा खर्च करू वाटत नाही वाटते आणि अशा घाण गवताच्या शेतात फिरता कसे साप विंचू किडे भीती वाटत नाही का
शेणखला पर्याय नाही साहेब
तण देई धन, तणांचे मुळे आणि पाला यापासून जमिनीस खरे खत मिळत असते. प्रत्येकाने प्रयोग करून जरूर पहावा
Aamchi pan hich padhat 10 varsha pasun 50 acre madhe
दिपक जोशी साहेबांचा मोबाईल नं.पाठवा
नांगरट करून गवत कमी पडते
टाईम पास माणूस
सरजी च्या शेतात सार गवतच हे
वेड लागलेले दिसते आहे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही .
Mi मागच्या वर्षी या प्रमाणे शेती केली आणि मी शेती वन विभागाला दिली
काका चुकीची माहिती देऊ नका तुम्ही नीट काम न केल्यामळें तुमची कपाशी एकदम छोटी आहे जुन्या काळात लोकांना फक्त खाण्या इतकेच मालं होत होता
तुमच्या कपाशी एव्हडी लोकांच्या कपाशीच्या फांद्या आहे या कधी पाहायला
संशोधीत गोष्टीच्या विरोधात व्हिडिओ बनवना -यास च शिक्षा दीली पाहीजे. मूर्ख कुठले? कशाचेही व्हिडीओ बनवतात नालायक.
फक्त आम्ही जे सांगतो तेच खरं हे सामान्य लोकांमध्ये बिंबयायचे असाच प्रकार दिसतोय
गणित सोडवत असाल तर उत्तराला प्राधान्य दिले. शेती करत असाल तर उत्तपनाला प्राधान्य दिले, तुमचं काय आहे--- नुसत्या गप्पा वॉचटाईम भरण्यासाठी.
Joshi kaka Aata sheti vibhagtun
Lokana Marg detil. (Aati shahana
Tyacha bail rikama).
ज्याच्या वावरात शेण खत त्याचीच बाजारात पत
Right bhau. Mazya vadil pan mala hech sangtat
Kaput pikwat aheat ka gavat,kahi Samjung nahi rahila Rao....
आमच्या शेतात कपाशी च्या वर गवत होईल काका कापूस कसा वेचायचा
पेऊन आलं का रे हे बेवडं याला काय माहित शेणखताचा पावर कसा आहे
काय पावर आहे भाऊ जे बोलते ते सत्य आहे माझ्याकडे 25 ट्रॅक्टर शेणखत यावर्षी दोन वर्षे जुने जेसीबी ट्रॅक्टर न भेटल्यामुळे टाकू शकलो नाही पण गांडूळ खताचे पाच बेड मागवले भरले दोन महिन्यात मस्त गांडूळ खत तयार झाले आता ते फेकू शकतो मी मध्ये तर ते माणूस आजपासून नाही बऱ्याच दिवसापासून जोशी सर या प्रकारे शेती करता आणि सात ते आठ हजार नांगरता चे पाळीचे कोळपणी चे वखद खुरपणी चे 20 हजार पर्यंत एकरी वाचवतात दरवर्षी विचार करा
भाऊ जेथे गवत जास्त तेथे अळी, चे प्रमाण जास्त असते हे खरे आहे का
Ye gap yedya
When farmers will keep their doors of minds open progress will occur.
This is really good concept.
No doubt it will take time.
In tdays world conveincing truth is very difficult.
Agriculture will be successful only if farmer posses capacity to read soil and talk to plants.
Joshijee keep going.
All the Best.
हा सूर्य हा जयद्रथ 💯👍🙏
जमिनीला कसदार बनवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब असणे फार आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र🚩🚩
Kaka vede zale ka ?
@@dilawarshaikh6069 are murkha sendriy karb mhtwacha he Tula mahit Nahi Ka...
मी मागील दहा वर्षे कपाशीची कुट्टी करून जमीनीतच नांगरणी करून गाडतोय त्यामुळे माझ्या जमीनीचा फायदा होईल की नुकसान
दहा वर्षांत काय अनुभव आहे आपला
रसायन खते देण्याचे प्रमाण अर्धे झाले आहे
Amachya gavat asla manus hota. Ata tyane sheti vikali😂
Junya kalat Lok upashi Marat hote khayela Dane navhte sir
खुळ्यांचा बाजार मांडलाय राव तुम्ही ,यात तांत्रिक काहीही नाही
Purvi mazya shetar khup gavat asaych tari mala soyabin harabhara tur pikayach
जुनी विचारधारा सोडून द्या आता
खूप छान माहिती दिली आपल्या चॅनल ने,दादा तुम्ही चॅनल वर मस्त प्रबोधन करता,आपणास शुभेच्छा.
काका डोक्यावर पडली ती काय कानू😂
Ha manus sheti padik padalya shiway raht nahi
True. I am following this method. No plugh.
Agriculture colleges should be given lectures of yours Pl
A new knowledge a revolution
हे कधीही अर्ध सत्य सांगणार माहिती
zelina vega
आशा पद्धतिने शेती विकावीलागन महणता . तर मग तुम्ही कर्ज काढून पिकवा आणि मग तुम्ही द्या लोकांना बे भाव , औषधीचे पैसे,खतांचे पैसे.आणी घ्या मग शेती विकत.चांगला सल्ला कोणालाही पटत नाही.,,,,, खर्च कमी करा म्हणजे आपले उत्पन्न वाढवा.
धन्यवाद,
Dhokha sadal ka rav
यांना "कृषीभुषण"मिळालाच पाहिजे
😅😅🤣🤣
थोडे दिवस थांबा साऱ्या शेतात गवत दिसेल, ताण काढले पाहिजे
Kapashi kashala babhul lav ki janglatli setat
व्हिडिओ बघून तर असं म्हणावं लागेल
आता माझी सटकली
पडसाला पाने ३ असे म्हणतो ना आपण पण कधी कधी ४आणि ५ पाने सापडतात
याचा अर्थ पडसाला ४,५ असतात म्हणू शकत नाही.
दर वेळेस यांचा कपाशी चांगला राहील असं होऊ शकणार नाही हे खात्रीने सांगतो.
बोलन्या कडे लक्ष द्या तर्क करा .
देश उपाशी पोटी राहील
ह्यो 7/12 वरचा मालक आहे, बांधावरचा पण नाही, शेतामधील तर नाहीच नाही
शेणखत शिवाय शेती पिकत नाही
Wrong Gobar madhee jivanu astaat, subhash Palekar zero cost models aahet.....Gobar hee Gandul khaadya aahee ...varim compost is best for Farmer....
शेणखत जमिनीला सुपीक करते कोणतही प्राणीजन्य पदार्थ जिवाणू च खाद्य असते शेणखताला पर्याय नाही
Aar aaba tu kay dokyavar padla hota ki kay
नांगरट करावी ती तन आणि वाळवी नियंत्रणासाठी. आणि पिकांच्या मुळ्या खोलवर जाण्यासाठी. जमिनीत पाणी जास्त साठून राहण्यासाठी
आलस पनाच लकशान
😂😂😂😂😂😂😅
आरे आधीच काही शेतकरी, शेतात काम करत नाही, आणि त्यांनी जर असं पाहिलं तर ते मेहनती शेतकऱ्यांना नावं ठेवतील.. साहेब तुम्ही अनेक चांगले माहितीचे व्हिडिओ टाकत असता, त्यासाठी आपले आभार🙏💕 पण अशा उन्हाने बुध्दी भ्रष्ट झालेल्यांचे व्हिडिओ टाकून, शेतकऱ्यांचा आणि आपला वेळ वाया घालवू नका.. हि गेलेली केस आहे..
हयांना नोबेल पुरस्कार द्या 😝
Round up खूप घातक आहे आणि तुमच्या कडे तुमच्या आवडीचे तण दिसत आहे
जिवाणु काय दगड खातात मग माती सोबत
😂 no they use Zomato service
जगातला महा........ मानुस .
ताण खाई धन हे जोशींना माहीत नाही काय? ह्या भोंदूवर विश्वास ठेवू नका.
पूर्ण चुकीचं आहे काका
मला तु चुस्ती वाटतो
काही पण बोलतो
काकाची कपाशी काही जमीन सोडाणा पण🤣
शेणखताचा फायदा काय आहे फक्त येऊन बघा अत्यंत कमी रासायनिक खतांचा वापर करुन पिक उत्पादन चांगले मिळते
जोशी सरांचे जीवामृत बद्दल काय मत आहे
म्हाताऱ्याला आता काय काम नसेल पोर असतील कामधंद्याला हे आपलं करायचं म्हणून करतय शेती