घंटा घे तुझा शिंदे पक्ष चिन्ह घेऊन सुद्धा संपला जे सात खासदार आलेत ते फक्त पैसा आणि bjp च्या मदती मुळे उद्धव ठाकरे यांच्या कडे काही नसताना 10 खासदार निवडून आणले
अक्कल गहाण ठेवली की असेच होणार. Zp च्या वेळी आलेला अनुभव गाठीशी असताना बारामती आपले बारा वाजवणार याची कल्पना येऊ नये एवढे मूर्ख झालेले नेतृत्व आहे शेकाप चे. धंदेवाईक झालेत. याना ना शेतकऱ्यांशी देणे घेणे आहे ना कामगारांशी. बघा फक्त यांच्याच घरातील माणसे आमदार आणि खासदार होतात. सर्वसामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष झालेला बघितला नाहीये. आमदार खासदार लांबच.
@@Hare_krishna6424 स्वतः ची घराणेशाही कधी संपवणार घराणेशाहीची लाईनच लावून ठेवली आहे स्वतः काका अजित दादा सुप्रिया सुळे रोहित पवार युजवेंद पवार पार्थ अजित पवार जय अजित पवार नंतर सुप्रीया सुळेची मुलगी रेवती सुप्रिया सुळेचा मुलगा नंतर रोहित पवार चा मुलगा रोहित पवार ची मुलगी
मी तर वाटच पाहून असतो प्रभाकर जी सुर्यवंशी सर कधी व्हिडिओ अपलोड करतेत !!! सर मला आपल्या विश्लेषणचं एक प्रकारे व्यसन लागलंय! मला आपले व्हिडिओ पाहिल्या शिवाय करमत नाही.तसा मी एक सामान्य शेतकरी आहे. शेतीची कामे करताना मी आपले व्हिडिओ पाहतो!!! मला तुम्हाला एकदा भेटायची खूप इच्छा आहे पण परमेश्वर कधी भेट घडवून आणू शकतो ते परमेश्वरालाच माहिती!!!
खरंय, एकेकाळी 4/5खासदार,18आमदार असणारा पक्ष....... यांनी जवळपास मृतप्राय केला आहे! केशवराव धोंडगे, दि बा पाटील, उद्धवराव पाटील, गणपतराव पाटील असे नेते विधानसभा असो कि लोकसभा सरकारला हैराण करून सोडत, आता फक्त आठवणी?
या माणसावर खरं सांगायचं तर कोणीही विश्वास ठेवू नये......!! आश्चर्य वाटते ते एकाच गोष्टीचे की आज 85 व्या वर्षी देखील या माणसाला सारासार विवेक बुध्दि कशी काय नाही .....?? आपण आपल्यावर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच्याच पाठीत खंजीर खुपसतोय याचे काही वाटत नाही .....!! आपण महाराष्ट्राचे सामाजिक जीवन हे उध्वस्थ करतोय हे या माणसाला 85 व्या वर्षी कळत नसेल ....?? किती खालच्या विचारांचा माणूस आहे हा ....!!
काकांचा डाव लक्षात घ्या. एका दगडात अनेक पक्षी!!! काका पुतणे अजूनही एकत्रच आहेत. दादांचे हट्ट देवेंद्र फडणवीस पुरवणार असतील तर भाजपला महाराष्ट्रात कोणी वाचवू शकणार नाही. वेळीच खेळी समजून घ्या आणि विधानसभा वाचवता येते का पहा
दादा अप्रतिम विश्लेषण धन्यवाद ज्यांना कोणाला चोवीस तासांत वाटोळे करून घ्यायचे असेल तर ते आदरणीय मोठे पवार साहेब यांच्याशी संपर्क साधावा बिना मानधन न घेता काम पूर्ण होईल
खर तर शेकाप चे जयंत पाटील यांनी गेल्या २४वर्षा पासून वि.परिषद चे सदस्य असूनही त्यांची हौस मिटली नाही. अखेर नाचक्की करून घेतली. अति झाले अन्.....................!
याच जयंत पाटलाने कोल्हापूर येथील 1 खासगी साखर कारखाना रोहित पवार ला विकला आहे (खरा मालक रोहित पवार आहे पण इथ वेगळा दाखवला जातोय) या व्यवहारा पासून हा जयंत पाटील पवारांच्या नादी लागला होता आणि आता संपला.
मोरचूद काका, Bucket List 👌👌 कोल्हापुरातसुध्दा शेकाप एन.डी.पाटील यांच्या रुपाने बर्यापैकी आस्तित्वात होते. पण पहिल्यांदा काॅन्गेसने व नंतर काकांनी शेकाप संपवला.
कै त्र्यंबक सिताराम कारखानीस कोल्हापूर व कै.उद्धवराव पाटील धाराशिव ह्या दोन्ही शेकापच्या लढवय्या आमदारांनी विधानसभेत उत्तम कामगिरी बजावली होती. यांची नांवे आपणाकडून अनवधानाने उच्चारायची राहून गेली असावीत.
अगदी बरोबर, शेकाप (संजयनेच ) गद्दारी करून संपवला, पण संजयला व संजयच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यालाही शेकाप एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा.
प्रभाकर साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला... पवार साहेब आता स्वतः बुडाले..सोबत शेकाप संपला, आता नंबर ऊबाठा निश्चित आहे... तरच काका चा अतृप्त आत्मा ला श्रद्धांजली मिळेल नाही तर भटकेल 😢😢😂❤
अनंत गिते विषयीच आपलं विवेचन अर्धवट ज्ञानावर आधारित आहे २०१९ साली गिते छत्तिस हजार मतांनी पडले त्यावेळी शेकाप तटकरे सोबत होता. आता ब्याऐशी हजाराने आता शेकाप गिते सोबत
झाकली मूठ सव्वा लाखाची गोष्ट आज उघडकीस आली 😅😅 अमरावती विधानसभा मविआ करीता आता एकदम सोपी आहे, दाढी आणि टरबूज व दादा पादा घरीच बसून टाळ मृदंग वाजवत बसणार 😅😅
BJP अजून फोडाफोडीचे राजकारण करत आहे..आणि शरद पवार यांना पण हेच पाहिजे होते...करण ही निवडणूक जनतेमधून नव्हती... आणि लोकांना फोडाफोडीचे रजकारण पटत नाही हे लोकसभेत दिसून आले आहे... त्यामुळे हा विजय जनतेच्या दरबारात काय perception तयार होईल हे वेगळं सांगायची गरज नाही
Next Target शिल्लक सेना!
पूर्वी च काका पवार यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला आहे
उद्धव ला लोक माझे सांगाती या पुस्तकात काका पवार यांनी पुसटशी कल्पना दिली होती 😂😂
घंटा घे तुझा शिंदे पक्ष चिन्ह घेऊन सुद्धा संपला जे सात खासदार आलेत ते फक्त पैसा आणि bjp च्या मदती मुळे उद्धव ठाकरे यांच्या कडे काही नसताना 10 खासदार निवडून आणले
Motoshri chya Shiv Dene la Samvayla 10 janm lagtil BJP 2 Vidhan Parirshde chya Marathi chya Mata var jikun BJP la Dhul charun
@@yogeshpol3253एकदम बरोबर😅😅
@@yogeshpol325310 nahi 😅 9 Ani te pan hirvya ladya chya jiva var Ani fake narrative var ale ahe
शिवसेना (उबाठा) संपवण्याची काकांची इच्छा केव्हा पूर्ण होणार 😀
आता जी शिल्लक राहिली आहे त्याचे श्रेय काकांनाच जाते. वाट बघा अजून खूप रात्री आहेत.
आम्ही पण वाट बघतोय
उबाठा पवारांसाठी शेरास सव्वाशेर निघाला.
May be seen very soon ! Wait for while!
झाली आहे
करामती काकांची करामत
आता जयंत पाटील यांनी पण अनुभवली
तरी पण ते मावा आघाड़ीत रहlणlर mhanatat
असे कितीही कोणालाही अनुभव आले तरीही ते बोध घेत नाहीत म्हणूनच मोरचूद काकाचे फावते
सुंदर विश्लेषण
अक्कल गहाण ठेवली की असेच होणार. Zp च्या वेळी आलेला अनुभव गाठीशी असताना बारामती आपले बारा वाजवणार याची कल्पना येऊ नये एवढे मूर्ख झालेले नेतृत्व आहे शेकाप चे. धंदेवाईक झालेत. याना ना शेतकऱ्यांशी देणे घेणे आहे ना कामगारांशी. बघा फक्त यांच्याच घरातील माणसे आमदार आणि खासदार होतात. सर्वसामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष झालेला बघितला नाहीये. आमदार खासदार लांबच.
हा भस्मासूर स्वतःवर हात ठेवेल
ठेवलाच आता काय राहिलं?
जो शरदावरी विसंबला ... त्याचा कार्यभाग बुडाला.
उबाठा
@@mohan1795qqqqqqq
Right💯😂
अखेर पवारांच्या हातून च शेकापला मूठ माती दिली गेली.
रायगड मधील पाटील घराणेशाही चा अंत काकांनी केलाच.
Changle zale
@@Hare_krishna6424
स्वतः ची घराणेशाही कधी संपवणार
घराणेशाहीची लाईनच लावून ठेवली आहे
स्वतः काका
अजित दादा
सुप्रिया सुळे
रोहित पवार
युजवेंद पवार
पार्थ अजित पवार
जय अजित पवार
नंतर सुप्रीया सुळेची मुलगी रेवती
सुप्रिया सुळेचा मुलगा
नंतर रोहित पवार चा मुलगा
रोहित पवार ची मुलगी
त्यांचा अंत झालाय हे त्यांना स्वतःला तरी समजलंय कि नाही देव जाणे
बरोबर❤
प्रभाकरराव, तुमचे विश्लेषण एकदम मस्त. आतापासून नीट तयारी केली आणि सावध राहिल्यास महायुतीचे सरकार होणार हे निश्चित.
ठेवा थोडा फार धीर आणि विश्वास विधान सभे पर्यंत 😅😅
अशी असूरी माणसं कधी संपणार देवच जाणे. राजकारणाचं विक्रुत स्वरूप
देव सुद्धा त्याला आपल्याकडे न्यायला घाबरतो
Alien ahe to
तो दिवस म्हणजे महाराष्ट्राची दिवाळी असणारं आहे.....
Nakkich
Nakkich
विकृत*
😂😂
शे का प आधी पवार साहेब यानी मागे संपवला 😂
आता ऊदधवची 😅😅
अभिनंदन काका शेकाप शेटासकट पचवल्याबद्दल, आता उबाठाचा घास केंव्हा घशाखाली घालणार ? उबाठाचा रगडापैटीस करण्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
9:39 9:39
😂
आता संपवण्यासाठी उ बा ठा चा नंबर पुढे आला. संपवा काका नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण करणारया उ बा ठा ला संपवा.
उबाठा ही काय शेकाप नाही ....आणि तुम्हाला यातला फरक शेवट पर्यंत कळणार नाही
😂😂😂😂😂😂😂
मिंधे नक्किच संपनार करण दुसर्यच ज्यात दिवस पचत नाही
@@sanketgadge5202एकदम बरोबर कोण सांगणार यांना😅
@@PrathameshChavan-p3vहोना तेरा चे सात झालेत तरी म्हणता खरी शिवसेना😂😂
काकांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्यात आता आमची इच्छा पूर्ण करा स्वतः ला नामशेष करा संपवा स्वतःला, कधी तर दुसऱ्याचा विचार करा 🤣🤣🤣🤣
स्वताच्या डोक्यावर हात ठेवला की झाले....भस्मासुर
आता रायगड जिल्ह्यात ऊबाठा चा एक ही आमदार निवडून येणार नाही.
निवडणूक लागल्या कि काका पवार
कोणाला पाडायचे हे आधी ठरवितात
😅😅
पुढचा नंबर तुझा
Right💯😂😂
किती वाईट वाटल असेल जयंतजीना , सदाभाऊ जिकतात पण आपण 👎🏿
आतां नंबर शरद पवार कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष संपला
किडका कुटील काका संपेल तेंव्हाच महाराष्ट्र मुक्ती दिन साजरा होईल.
मी तर वाटच पाहून असतो प्रभाकर जी सुर्यवंशी सर कधी व्हिडिओ अपलोड करतेत !!! सर मला आपल्या विश्लेषणचं एक प्रकारे व्यसन लागलंय! मला आपले व्हिडिओ पाहिल्या शिवाय करमत नाही.तसा मी एक सामान्य शेतकरी आहे. शेतीची कामे करताना मी आपले व्हिडिओ पाहतो!!! मला तुम्हाला एकदा भेटायची खूप इच्छा आहे पण परमेश्वर कधी भेट घडवून आणू शकतो ते परमेश्वरालाच माहिती!!!
P sanap ❤❤❤❤
Ek vicharayche aahe. Tumhi shetkari aahat.
Tar source of income kay aahe.
Aani to income var manage hote ki difficulties yetat
धन्यवाद सुर्यवंशी सर 🙏
पवारांचा नाद जिंदगी बर्बाद
खरंय, एकेकाळी 4/5खासदार,18आमदार असणारा पक्ष....... यांनी जवळपास मृतप्राय केला आहे!
केशवराव धोंडगे, दि बा पाटील, उद्धवराव पाटील, गणपतराव पाटील असे नेते विधानसभा असो कि लोकसभा सरकारला हैराण करून सोडत, आता फक्त आठवणी?
गोव्याचा महाराष्ट्र गोमंकत पक्ष आठवतोय ना😅😅😅
या माणसावर खरं सांगायचं तर कोणीही विश्वास ठेवू नये......!! आश्चर्य वाटते ते एकाच गोष्टीचे की आज 85 व्या वर्षी देखील या माणसाला सारासार विवेक बुध्दि कशी काय नाही .....?? आपण आपल्यावर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीच्याच पाठीत खंजीर खुपसतोय याचे काही वाटत नाही .....!! आपण महाराष्ट्राचे सामाजिक जीवन हे उध्वस्थ करतोय हे या माणसाला 85 व्या वर्षी कळत नसेल ....?? किती खालच्या विचारांचा माणूस आहे हा ....!!
जयंत पाटील पडले म्हणून फार दु:ख करायचं कारण नाही. पक्ष स्वतः पुरताच राहिला होता.
@@anjalisharangpani9139 खरे आहे.
अगदीच बरोबर बोललात सर
आधारवड आनखी किती लोकांना संपवणार. एखाद्याच चांगले केरय अस मी पाहिले नाही. देवा उचल एकदा......!
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
विधानसभेत तर नक्कीच युती जिंकणार कारणं दूसरी कडे मीया भाई नां पण कळलय की त्यांचा उपयोग करून घेतला पण एकही तीकीट नाही दिलं.
काकांचा डाव लक्षात घ्या. एका दगडात अनेक पक्षी!!! काका पुतणे अजूनही एकत्रच आहेत. दादांचे हट्ट देवेंद्र फडणवीस पुरवणार असतील तर भाजपला महाराष्ट्रात कोणी वाचवू शकणार नाही. वेळीच खेळी समजून घ्या आणि विधानसभा वाचवता येते का पहा
आता काकाचे लक्ष एकच राहिलेला सोबतचा प्रादेशिक पक्ष
प्रभाकरजी खुपच सुरेख विश्लेषण, अचुक सांगितले,यावर कालच आम्ही चर्चा करत होतो की शेकाप संपवला .
हे जयंत पाटील पडले ते अत्यंत चांगले झाले.
शेकाप पवारांनी सम प व ला तसेच स्वाभिमानी राजू शेट्टी यांना सुद्धा सम प व ला
जो नेता शरद पवारांच्या संपर्कात येतो त्याचा निरोध होतो. वापरा आणि फेकून दया असच म्हणावं लागेल.😂
मग उबाठा चा नंबर कधी? 😜
😂😂😂😂😂😂
@@Hare_krishna64248:10 😂 भोकाच भगदाड झाल्यावर तोपर्यंत मागेपुढे करु दे म्हातार्यास
@@Hare_krishna6424तेरा चे सात झालेत ते बघ मग कळेल कोण संपत आल
दादा अप्रतिम विश्लेषण धन्यवाद ज्यांना कोणाला चोवीस तासांत वाटोळे करून घ्यायचे असेल तर ते आदरणीय मोठे पवार साहेब यांच्याशी संपर्क साधावा बिना मानधन न घेता काम पूर्ण होईल
महायुतीला नक्कीच नवसंजीवनी मिळाली आहे
Do it once dear.
पवारांनी आपल्या स्वार्थासाठी सगळ्यांनाच संपवून टाकले उद्धव बाबा सावध व्हा
अलिबाग चे आमदार महेंद्र शेठ दळवी खरे कींगमेकर ठरले.
या विडिओ ची वाटच पहात होतो. शेवटी मोरचुदाने जीव घेतलाच. आता बोळ्याने दूध पिणारं उ .बाळ कीती तग धरेल ते येत्या विधान सभेत समजेलच. धन्यवाद.
अखेरची की अखेर?
0:28 काकाचे हे धोरण निश्चितच दुष्ट कृत्य निंदनीय आहे.
खर तर शेकाप चे जयंत पाटील यांनी गेल्या २४वर्षा पासून वि.परिषद चे सदस्य असूनही त्यांची हौस मिटली नाही. अखेर नाचक्की करून घेतली.
अति झाले अन्.....................!
अतिशय परखड विश्लेषण आहे.
वसंत दादाच्या विरोधात पाठिंबा दिलेला त्याचा हिशेब पूर्ण झाला
याच जयंत पाटलाने कोल्हापूर येथील 1 खासगी साखर कारखाना रोहित पवार ला विकला आहे
(खरा मालक रोहित पवार आहे पण इथ वेगळा दाखवला जातोय) या व्यवहारा पासून हा जयंत पाटील पवारांच्या नादी लागला होता आणि आता संपला.
मोरचूद काका, Bucket List 👌👌
कोल्हापुरातसुध्दा शेकाप एन.डी.पाटील यांच्या रुपाने बर्यापैकी आस्तित्वात होते. पण पहिल्यांदा काॅन्गेसने व नंतर काकांनी शेकाप संपवला.
अगदी शंभर टक्के बरोबर गोड बोलून काटा काढला
शेकाप सुनील ताटकरे यांनी संपवला. अलिबाग मध्ये तटकरे याना अधिकची मते मिळाली
आता जिताड हा चविष्ट मासा खायला मिळणार नाही!
आता आघाडी ने लोकसभा विसरावी
आहो साहेब शेकाप पवारांनी संपवलं मग स्वाभिमानी कोणी संपवलं ते तरी सांगा पण नाही सांगणार तुम्ही कारण जो पर्यंत खिसा गरम तो पर्यंत भाषा नरम
अप्रतिम विचार मांडले श्री प्रभाकर सुर्यवंशी फार छान👏✊👍 जय महाराष्ट्र
नार्वेकर ला उभेच केले होते त्यासाठी काका व उबाठानी
महाराष्ट्रातुन विधानसभेला सांगोल्यातुन पहिला गुलाल डॉ.अनिकेत (भैया) देशमुख विजयी होणार
तरी पण पाटील म्हणतlत मि आघाड़ी सोबत 😂😂
रायगड़ ला जाग केव्हा येनार????
अहो मरवण्याच व्यसन लागलय जयंत पाटलास,आता मागे फिरणे नाही, भोकाच भगदाड झालं तरी
@@yuvrajjadhav628 विलासरावांच्या सरकारचा पाठिंबा काढला तेव्हाच झोपला आहे. 😂
कीव येते ह्या भाईंची,,एवढी वर्ष राजकारणात राहून पन ,राजकीय अनुभव वापरता येत नाही,,
@@santoshkolte6308 पैशाने विकत घेता येते या भ्रमात राहिले
शरद पवार जबाबदार आहेतच पण शेकाप वाल्यांना सुद्धा अक्कल नाहीये हे सिद्ध झाले.
ते धनाजी वाकडे सगळ्यांना संपवायलाच बसलेत हे त्या जयंत पाटलांना समजमलं नाही त्यांना वाटलं हा म्हतारा कायतरी करेल पण त्याना फक्त लेक दिसते
रायगड मध्ये सर्व महायुतीचे आमदार निवडून येणार 100%
एका पक्षाची बुडवल्याची इच्छा पूर्ण झाली पण दुसरा पक्ष बुडवण्याची इच्छा कधी पूर्ण होईल
Hindutw Must Win In Next Coming Election. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
भाऊ तोरसेकर यांनी एका व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की जे काकांच्या जवळ जे पक्ष गेले ते संपले.
उबाठा संपला.
सुंदर विश्लेषण
शेकाप ची आगरी लोक काय आहेत हे विधानसभेला यांना कळेल ❤😊
🧐Bjp ni aamdar phodle mhanun shekap padla , ani pawar ni ulat ticket dil
🎉Ulta chor kotwal ko date
नाही कळणार!
Vidhan sabhela bhakas honar bhadi bighadanar !
आगर्यांना लुटलं फेकापंनी. शहाबाजच्या शेतीला खारबंदिस्ती का होत नाही?
पहीला पक्ष संपवला होता जनता दल 😡
लोकसभेला मावीआला उध्दव ठाकरे. शरद पवारांन. विशयी काही साहानूभूती वगैरे नव्हती शेतकरी माराठा यांची सरकार बद्दल असलेली नाराजी भोवली
एक शे संपवला एक शि उबाठा- बाकी आहे.
ऊबाठा चे पण तेच होणार
सर असाच मी श्रीकांत जोशी चा व्हिडीओ ऐक ला त्यांनी अगदी रोख ठोक अधिवेशन चे सांगितले सर
गीते साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज ही वेळ आली नसती..... जैसी करणी वैसी भरणी...
कै त्र्यंबक सिताराम कारखानीस कोल्हापूर व कै.उद्धवराव पाटील धाराशिव ह्या दोन्ही शेकापच्या लढवय्या आमदारांनी विधानसभेत उत्तम कामगिरी बजावली होती. यांची नांवे आपणाकडून अनवधानाने उच्चारायची राहून गेली असावीत.
उबाठा असाच आहे , ज्या थाळीत खाल्ले त्याच थाळीत... करणारा.
Atishay Chan aani mahitipurna vishleshan
Ab agla no. Ubt senecha
असच मागील दराने जाणार अजून एक
पराभूत होईल कस...😢😅😂
मेरे कदम जहाँ पडे.......
अगदी बरोबर, शेकाप (संजयनेच ) गद्दारी करून संपवला, पण संजयला व संजयच्या खांद्यावर बंदूक ठेवणा-यालाही शेकाप एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा.
रायगड मध्ये शेकाप नक्की भरारी घेणार आहे.
जबरदस्त विश्लेषण 🙏🏻
महायुतीने सावध राहावे. कोणालाही underestimate करू नये . All the best wishes for Dear Devendraji!!
आली रे आली .आता कुणाची बारी.उध्दवा सावध रहा.एकदम भारी विश्लेषण साहेब.
'काका मला वाचवा' हा ड्रामा होणार वि.स.च्या तिकिट वाटपात.
पण काका वाचणार नाहीत. इतिहासात ही काकाने वाचवले नव्हतेच नारायण पेशवे ना....
प्रभाकर साहेब नमस्कार अन सॅलुट तुम्हाला... पवार साहेब आता स्वतः बुडाले..सोबत शेकाप संपला, आता नंबर ऊबाठा निश्चित आहे...
तरच काका चा अतृप्त आत्मा ला श्रद्धांजली मिळेल नाही तर भटकेल 😢😢😂❤
🙏🙏🚩
पवार साहेबांचं कुटील कारस्थान राजकारण संपल्याशिवय महाराष्ट्राची प्रगती अशक्य आहे
अनंत गिते विषयीच आपलं विवेचन अर्धवट ज्ञानावर आधारित आहे २०१९ साली गिते छत्तिस हजार मतांनी पडले त्यावेळी शेकाप तटकरे सोबत होता. आता ब्याऐशी हजाराने आता शेकाप गिते सोबत
Prabhakarjee very nice analysis and explanations thanx for sharing
करामती काकाचा अजून एक टारगेट बाकी आहे. ते पुर्ण केल्या शिवाय नर..त जाणार नाही 😂 😁😛😎
very good analysis. Thank you.
Good vishleshan sir 🙏
झाकली मूठ सव्वा लाखाची गोष्ट आज उघडकीस आली 😅😅 अमरावती विधानसभा मविआ करीता आता एकदम सोपी आहे, दाढी आणि टरबूज व दादा पादा घरीच बसून टाळ मृदंग वाजवत बसणार 😅😅
BJP अजून फोडाफोडीचे राजकारण करत आहे..आणि शरद पवार यांना पण हेच पाहिजे होते...करण ही निवडणूक जनतेमधून नव्हती... आणि लोकांना फोडाफोडीचे रजकारण पटत नाही हे लोकसभेत दिसून आले आहे...
त्यामुळे हा विजय जनतेच्या दरबारात काय perception तयार होईल हे वेगळं सांगायची गरज नाही
अगदी योग्य आणि एकदम बरोबर बोललात प्रभाकर जी ! बारामतीच्या करामती करमचंद चां गेल्या पाच दशकाचा अनुभव आणि हातखंडा आहे दुसऱ्यांचे पक्ष नामशेष करण्यात !
यानंतर शिल्लक सेना
ज्याच्या पाठीशी काका तो गेला
हा कलियुगातला राक्षस आहे.
उबाठा पण त्यांनी च संपवायच शिस्तबद्ध काम केले आहे पण अजुन एडयाना समजत नाही,घया उरावर आणखी
हा माणूस किती दिवस दुसऱ्यांना संपवत राहणार आहे
पूर्ण माहिती घ्या साहेब, मीनाक्षी ताई कधीही विधानपरिषद मध्ये नव्हत्या आणि शहाजी बापू यांनी अनिकेत देशमुख यांचा पराभव केला गणपतराव देशमुख यांचा नाही!!
सदर व्हिडिओ पाहून माननीय उध्दव ठाकरे साहेबांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे.
We Alibagkars know sea contracts 😢
saheb kup kadak
आता टारगेट शरद पावरां चे शिवसेना उभाठा
एकदम सत्य..... काका ने बरेच पक्ष संपवून राष्ट्रवादी वाढविली. ईतिहास गवाह है..