BJP ने 2014 ला दिलेली वागणूक आठवते ना की नाही😅...आणि पहाटेची शपथ आठवत असेलच...त्याला म्हणता विश्वास घात....एकीकडे शब्द वापरायचे आपद धर्म शाश्वत धर्म....बिन लग्नाचा राहिला....आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत शपथ घ्यायची😅😅😅
@@Justfewminutes1 BJP बरोबर सरकारमध्ये असताना सतत खिशात राजीनामे ठेवून blackmail करत होते . आणि आपल्या साथीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात येताच BJP ला सोडून दुसर्या पक्षांबरोबर गेले , हे तुम्हीच विसरलात .
@@sushamanaik9997 2014 मधे राष्ट्र वादी चा प्रफुल्ल पटेल ची एक conference आणि शिवसेना ला भाव न देता शपथ .....आठवा जरा 6 महिने विरोधात कोणी बसवलेलं......132 होते तेव्हा तर असे दाखवत होते शिवसेनेची गरज नाही....105 वर आले तर मग मित्र पक्ष आठवायला लागले
विधनसभेला हिंदुत्व काय आहे ते हिंदु दाखवेल. सुठ्ठीच्या दिवशी लोकसभेच मतदान झाले. हिंदू भावावर विसंबून मज्या करत राहिला. % घसरला तो विधानसभेला भरुन काढनारच.
BJP has already lost the assembly election. It is impossible to divide INDI votes. And next to impossible to consolidate Hindu votes. Another aspect is that Maharashtra has always been a land of socialism and liberal culture..
अहो पत्रकार महोदय सूर्यवंशी साहेब जो भाजपा पहाटेचा शपथविधी कुणाबरोबर केला जो विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्ष समवेत राज्यपाल महोदयांनी रात्री बारा ते तीन या वेळेत काय दरवाजे उघडले आणि शपथ विधी झाला ठाऊक नाही का एकीकडे पहाटे शपथ विधी घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की आमच्या समवेत निवडणुका लढवल्या आणि गद्दारी केली तिकडे शपथविधी चालतो नंतर म्हणायचे बिना पक्षाचा बिना चिन्हाचा पक्ष बाळासाहेबांच्या कर्तृत्वावर घर कोंबडा म्हणायचे अरे यानेच कुणाला कुणाला घाम फोडला रस्त्यावर आणलं हे ठाऊक नाही का पत्रकारिता करायची तर ती पारदर्शी करावी वनवे नको त्यांचा पक्ष त्यांचे अधिकार
ते काही सुधारणारे नाहीत ते जेत्याच्या मस्तीत आहेत ते जावू द्या पण आज आत्ता हा व्हीडिओ पाहताना, ऐकताना मला तुमचा शिण गेलाय व पुन्हा जोमाने बोलताय असं वाटलं जिते रहिये प्रभाकरजी 🚩👌🏻👌🏻👌🏻
उद्धवजी म्हणजे ग्रामीण भाषेत फुल्याबित्तू असल्याने आणि याची जाणीव राऊत व पवार साहेबांना आहे म्हणून ते त्यांच्याकडून अनेक कार्य करवून घेतात .यांना मात्र असे वाटते की ,मला मान ,सन्मान देतात .
सूर्यवंशी सर, मी तुमचा पेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण माविआ चा हलचलींकडे पाहता व ग्राउंड रिॲलिटी पाहता लक्षात येतंय की मविआ कठीण जाणार. मग हे तुमचाही लक्षात नक्कीच येत असणार. पण तरीही तुमचा बातम्यांमधून असं जाणवतं की तुम्ही जाणीपूर्वक माविआ ला कमी समजता किंवा नगण्य समजता. हे सगळं आमची दिशा भूल करण्यासाठी तर नाही ना?? तस असेल तर थोड थांबा. तुम्ही एक चांगले पत्रकार जे राजकारणातली सध्याची खरी परिस्थिती लोकांसमोर मांडतात अशा नजरेने आम्ही तुमच्याकडे पाहतो. कृपया याची नोंद घ्यावी आणि लोकांना अभासापासून दूर ठेवावं ही अपेक्षा.
जरांगे हे प्यादे तर होतेच, पण उध्दव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना, हे त्यापेक्षा मोठे प्यादे होते. काँग्रेस आणि शरद पवारांनी शिल्लक सेनेचा वापर करून स्वत:च्या जागा दुपटी तिपटीने वाढवल्या , पण शिल्लक सेनेने तेवीस जागा लढवल्या आणि त्यापैकी जिंकल्या फक्त नऊ. एवढं साधं गणित उधोजी यांच्या अजूनही लक्षात येत नाहीय्ये? की येत्या विधानसभा निवडणुकीत शिल्लक सेना पूर्ण नामशेष झाल्यावरच यांचे डोळे उघडणार आहेत?
अजित पवार ला शरद पवारला राजकारणातून उठवण्यासाठी घेतले आहे निवडणूक जिंकण्यासाठी नाही. कारण शरद पवारने मोदीला दिलेला शब्द मोडला, अमित शहा ने सहकारिता मंत्रालय उगीच नवीन तयार नाही केले.
मी यावेळेला खास करून गुजराती समाजाला सांगितले होते महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 जागा आणि महायुतीच्या 18 जागा येणार आहे .निकाल लागल्यानंतर त्यांनी माझी वाहवा केली❤❤
काँग्रेस १२० पेक्षा कमी जागा घेतल्या तर ते मूर्ख ठरतील. जर भाजपचे सरकार आले नाही तर अजित किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता. परिणामांना आताच तयार रहा, हुशार मतदार हो.
सर आपणास राजकारण किती समजत मला माहित नाही पण एक गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत पण आहे आणि विरोधी पक्षात पण आहे मग सर्वांत मोठा पक्ष भाजप पुर्ण पणे सत्तेत पण नाही आणि विरोधी पक्षात तर नाहीच ❓
Wake Up Hindus Wake Up. Always & Forever Stay With Modi, BJP, RSS, Bajrag Dal, VHP & All Other Hindu Organisations Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
माननीय फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या महायुतीत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्यामुळे लोकसभेला महायुतीला अपयश आले त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाले.
घेतलंय की.घातलाय हे समजलं नाय काय अजून.. अहो bjp ला पार येड केलंय किंवा ते झाले चा फायदा अन्य घेत आहेत हे समजून येत नय अजून bjp ला मगरुरी न माज अशे अजून bjp चा.😂😂😂😂
Sharad Babu was good friend of Bal Thackeray, Only Marathi Manus got fooled by this duo,Still it is going on.Prabhakarji don't underestimate this Matoshree tactics & glorify this Vasant sena
सूर्यवंशी, ह्यांना , म्हणजे mva. इतकं हल्क्यात घेऊ नका, ते तिघे नाहीत,त्यांच्यासोबत चाय बिस्कीट वाले पत्रकार आहेत, म्हणजे चार झाले, ह्या लोकसभा निवडणुकीत त्यांनीच बाजी मारली आहे, अन्यथा bjp ला इतक्या कमी जागा नसत्या मिळाल्या.
काॅग्रेसला बाकी दोघं कच्चा लिंबू म्हणत होते त्याच काॅग्रेसनं या दोघांना मागे फेकलं .ते अपघाती असलं तरी त्यामूळे काॅग्रेस भलतीच फार्मात आहे आणी आता महाराष्ट्रात एकट लढायची तयारी करत आहे त्यामूळेच बाकी दोघं पण एकटं लढायची भाषा करत आहेत..😂😂
ज्यांनी विश्वासघात करून भाजपाला आपले रंग दाखवून दिले , त्यांना आता काँग्रेस आपले रंग दाखवून देईल.
BJP ने 2014 ला दिलेली वागणूक आठवते ना की नाही😅...आणि पहाटेची शपथ आठवत असेलच...त्याला म्हणता विश्वास घात....एकीकडे शब्द वापरायचे आपद धर्म शाश्वत धर्म....बिन लग्नाचा राहिला....आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत शपथ घ्यायची😅😅😅
मुस्लिम reservation च समर्थन करणाऱ्या चंद्राबाबू नायडू च्या पाठिंब्याने हे हिंदुत्वाच सरकार भक्कम उभ आहे😂😂😂
@@Justfewminutes1 BJP बरोबर सरकारमध्ये असताना सतत खिशात राजीनामे ठेवून blackmail करत होते . आणि आपल्या साथीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात येताच BJP ला सोडून दुसर्या पक्षांबरोबर गेले , हे तुम्हीच विसरलात .
@@sushamanaik9997 2014 मधे राष्ट्र वादी चा प्रफुल्ल पटेल ची एक conference आणि शिवसेना ला भाव न देता शपथ .....आठवा जरा 6 महिने विरोधात कोणी बसवलेलं......132 होते तेव्हा तर असे दाखवत होते शिवसेनेची गरज नाही....105 वर आले तर मग मित्र पक्ष आठवायला लागले
आता काँग्रेस काय आहे हे कळेल लवकरच ......
मुस्लिम हृदय सम्राट, उधोजी....
Bjp ne स्वतंत्र लढावे
ज्यांनी खोलीतून बाहेर जायला सांगून अपमान केला त्यांच्या विरोधात चकार शब्द काढला नाही . उलट आज्ञा शिरसावंद्य मानत होत जोडत मागे फिरले .....
😂😂
तुम्ही तुमच्या खोलीत थांबा, तुम्हाला परत एकदा मविआचा मुख्यमंत्री व्हायचे आहे ना 😅 तर
हो हो तुम्ही म्हणाल तसेच मी बाहेर थांबतो
😂😂
हो एकदम बरोबर त्यावेळी उध्वस्त ठाकरे निमूटपणे हो मी बाहेर थांबतो म्हणाला स्वाभिमान अभिमान भगवा सोडून हिरवं पकडलं तेव्हाच सोडला.
आता कदाचित कळले असेल की ...घाघरी एवढे झाले तरी खालीच लटकणार, आंत जायला मिळणार नाही
लाचारासारखे
माकडाने कितीही माणूस बनण्याचा प्रयत्न केला तरी माकड ते माकडचं रहाते.😅😂
बरोबर मोदी माकड😂😂
म्हणजे उबाठा का?
@@Narendra-z6p नाही तू माकड🤣🤣
@@Narendra-z6p भाजप आणि शिंदे बद्दल बोलतात ते
@@babasahebgund413 बरोबर🤣🤣
कोणी काही टिप्प्णी करू द्या सत्य पत्रकारी अशीच मांडत चला . धन्यवाद सर
Super !!!sir...
😂😂😂😂mamu😅😅 नवाब ठाकरे😅😅😅नमाज पठण करण्यासाठी मशिदी मध्ये जातात 😂😂😂त्यावरही बोला😢😢😮
अंधभक्त 😂
@@Unicorndash555लं.भक्त
तुला फोटो दाखवू का फडणवीस चे मग मशीद मधले 😂😂
मुस्लिम reservation च बोलणाऱ्या चंद्राबाबू च्या सर्मथनाने हे तुमचं बेगडी हिंदुत्वाच सरकर कणखर उभ आहे😂😂😂...
कोण अंध भक्त ?
Great
कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षांनी स्वबळावरच सर्व निवडणुका लढविल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीचा अनुभव निश्चित कामाला येईल
आणि प्रादेशिक पक्ष संपवला पाहिजे, जे भविष्यात फार गरजेचे आहे.
मस्त विश्लेषण सर. व्हीडिओ वर अजितदादा यांना घेतल्याबद्दल नाराजीच्या भरपूर कॉमेंट्स दिसतात. त्याचे काय.
काँग्रेस ला उद्धव साहेब ठाकरे आणि पवार साहेब यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे महविकास आघाडी टिकेल आणि पुन्हा एकदा यश मिळवेल...
हे मोठे पक्ष लोकांच्या मनात काय आहे ते त्यांच्या प्रतिक्रिया पाहूनही ओळखू शकत नाहीत. फडणवीसांनी तरी ओळखायला हवं आहे.बुद्धिमान आहेत ते.
Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤ Right ❤
मविआ मध्ये धुसफूस आहे असे दाखवतात व त्यावर महायुतीवाले समाधान मानून गाफील राहतात. हा कात्रजचा घाट आहे
वेळीच ओळखा
महायुती सुद्धा अभेद्य राहिल.. विधानसभा निवडणुकीत 😊
नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांचा महायुती ला खंबीर पाठिंबा आहे.
हो महायुती ने सावध रहावे .शरद पवार कोणती कट कारस्थान करतील याचा नेम नाही
विधनसभेला हिंदुत्व काय आहे ते हिंदु दाखवेल. सुठ्ठीच्या दिवशी लोकसभेच मतदान झाले. हिंदू भावावर विसंबून मज्या करत राहिला. % घसरला तो विधानसभेला भरुन काढनारच.
न बोलता करून दाखवू
हिंदू मतदार संघटित नाही हे सत्य नाकारता येत नाही.
खेडोपाडी मराठा, शेतकरी,दलित यांनी महा विकास आघाडी ला भरघोस मतांनी विजयी केले.
@@rahulphapale407 nakkicg
BJP has already lost the assembly election. It is impossible to divide INDI votes. And next to impossible to consolidate Hindu votes. Another aspect is that Maharashtra has always been a land of socialism and liberal culture..
तो फोन आता लाल राहिला नसून फक्त "हिरवा आवाज" ऐकणारा हिरवट झाला आहे.
Right💯😂
Ky andbhkat ajit sobat namaj padale nistish chndrababu sobat namaj padnaryani hindutwa war bolu naye😂😂
अहो पत्रकार महोदय सूर्यवंशी साहेब जो भाजपा पहाटेचा शपथविधी कुणाबरोबर केला जो विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्ष समवेत राज्यपाल महोदयांनी रात्री बारा ते तीन या वेळेत काय दरवाजे उघडले आणि शपथ विधी झाला ठाऊक नाही का एकीकडे पहाटे शपथ विधी घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की आमच्या समवेत निवडणुका लढवल्या आणि गद्दारी केली तिकडे शपथविधी चालतो नंतर म्हणायचे बिना पक्षाचा बिना चिन्हाचा पक्ष बाळासाहेबांच्या कर्तृत्वावर घर कोंबडा म्हणायचे अरे यानेच कुणाला कुणाला घाम फोडला रस्त्यावर आणलं हे ठाऊक नाही का पत्रकारिता करायची तर ती पारदर्शी करावी वनवे नको त्यांचा पक्ष त्यांचे अधिकार
ते काही सुधारणारे नाहीत ते जेत्याच्या मस्तीत आहेत ते जावू द्या पण आज आत्ता हा व्हीडिओ पाहताना, ऐकताना मला तुमचा शिण गेलाय व पुन्हा जोमाने बोलताय असं वाटलं जिते रहिये प्रभाकरजी 🚩👌🏻👌🏻👌🏻
या सर्वांनी १० पिढ्यांना पुरेल एवढी तरतूद करुन ठेवली आहे, त्यामुळे चर्चा करण्याशिवाय व एकण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. 😡
Sushama Naik ji you said it
शरद पवार हयात आहेत तोवर महाराष्ट्रातील राजकारण निरोगी होण्याची सुतराम शक्यता नाही.एकमेकांवर कुरघोडी एवढेच करत रहाणार.
खरं आहे मला असं नेहमी वाटतं 🙏
दोघी ही घरचा संसार बघा
उंटाच्या डांगीचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नका
पुडणवीस खुप गंगे सारख करतात का राजकारण
Ani maharastr shant ani vikasabhimukh honar nahi
अजून थोडे दिवस थांबा उद्धव ठाकरे काय चीज आहे हे तुम्हाला कळेल नाही हे काय त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही याच क्षणाची वाट पहा
उद्धवजी म्हणजे ग्रामीण भाषेत फुल्याबित्तू असल्याने आणि याची जाणीव राऊत व पवार साहेबांना आहे म्हणून ते त्यांच्याकडून अनेक कार्य करवून घेतात .यांना मात्र असे वाटते की ,मला मान ,सन्मान देतात .
😊😊😊😊
बावळट उध्दव
सूर्यवंशी सर, मी तुमचा पेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण माविआ चा हलचलींकडे पाहता व ग्राउंड रिॲलिटी पाहता लक्षात येतंय की मविआ कठीण जाणार. मग हे तुमचाही लक्षात नक्कीच येत असणार. पण तरीही तुमचा बातम्यांमधून असं जाणवतं की तुम्ही जाणीपूर्वक माविआ ला कमी समजता किंवा नगण्य समजता. हे सगळं आमची दिशा भूल करण्यासाठी तर नाही ना?? तस असेल तर थोड थांबा. तुम्ही एक चांगले पत्रकार जे राजकारणातली सध्याची खरी परिस्थिती लोकांसमोर मांडतात अशा नजरेने आम्ही तुमच्याकडे पाहतो. कृपया याची नोंद घ्यावी आणि लोकांना अभासापासून दूर ठेवावं ही अपेक्षा.
प्रभाकर जी महत्त्वाचे म्हणजे काका पवार यांनी जरांगे नावाचा प्यादे वापरून
८०/-टक्के यश मविआ चे सगळे उमेदवार निवडून येण्यासाठी वापरले
जरांगे हे प्यादे तर होतेच, पण उध्दव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना, हे त्यापेक्षा मोठे प्यादे होते. काँग्रेस आणि शरद पवारांनी शिल्लक सेनेचा वापर करून स्वत:च्या जागा दुपटी तिपटीने वाढवल्या , पण शिल्लक सेनेने तेवीस जागा लढवल्या आणि त्यापैकी जिंकल्या फक्त नऊ. एवढं साधं गणित उधोजी यांच्या अजूनही लक्षात येत नाहीय्ये? की येत्या विधानसभा निवडणुकीत शिल्लक सेना पूर्ण नामशेष झाल्यावरच यांचे डोळे उघडणार आहेत?
Right💯
Very nice and perfect analysis of ubatha
Dhanyawad-Namaskaar
एवढे हाणतात होय?उधोजीला
🙏🙏🙏
Khup chan mitra
विधान सभा निवडणुका होऊन निकाल लागतील तो पर्यंत यांना तयारच होऊ द्या.
शनिवार, सोमवारला मतदान नकोच.
भिडे नां मामु विरुद्ध लढाईत देवाभाऊ ने मदत केली नाही त्यांना एकटे पाडले
अगदी खरं!
फडणवीस यांना त्याची किंमत मोजावी लागली.
कोण भिडे??? फेसबुक वर बरेच अभय बिडे दाखवत आहे
मामु तयार आहे. विधानसभा साठी!
Tumche silent comedy solid ahe😂😂
जय श्रीराम सर
सुर्यवंशी साहेब त्या नानाला विच्यारा पोस्टमध्ये खठाखठ खठाखठ पैसे कधी मिळणार
बढ़िया जानकारी
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
Pappu Nana Patole Is Rahul Gandhi Of Maharashtra
Mahavikas आघाडीतील तिढा सुटला.
ना नाची टांग!!!!!!!!!
बरोबर आहे
Really great👏❤🎉 sir ji
Chan विश्लेषण
Jay Shree Ram *183*
Bhari perfect Prabhakarji
घ्या नानाची डांग
Wa prabhakar ji , you are back 😊
याच ठिकाणी जर शरद पवारांनी फोन केला असता तर उद्धव ठाकरेंनी पळु पळू फोन घेतला असता त्यावर आपलं मत काय
अजित दादा ना सोबत घ्यायला नको होतं.... भाजप ने.
त्यामुळे जनतेचा राजकारणातला रस निघून गेला. हे असेच चालू राहणार.
100% सहमत!
💯💯💯💯
Right💯
अजित पवार ला शरद पवारला राजकारणातून उठवण्यासाठी घेतले आहे निवडणूक जिंकण्यासाठी नाही. कारण शरद पवारने मोदीला दिलेला शब्द मोडला, अमित शहा ने सहकारिता मंत्रालय उगीच नवीन तयार नाही केले.
आपल्या सख्या बापाला मानलं नाही पण ह्या राजकीय बापाला घाबरावच लागेल.
18 जागा होत्या तेव्हा दिवे लावू शकले नाहीत तर 9 जागांवर कसल्या मशाली पेटवणार
मी यावेळेला खास करून गुजराती समाजाला सांगितले होते महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 जागा आणि महायुतीच्या 18 जागा येणार आहे .निकाल लागल्यानंतर त्यांनी माझी वाहवा केली❤❤
Special Vote Bankechya lokani tumhala sangital asel
तुमचा तर सत्कार करायला हवा जनतेने 😂
अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेत
काँग्रेस १२० पेक्षा कमी जागा घेतल्या तर ते मूर्ख ठरतील. जर भाजपचे सरकार आले नाही तर अजित किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता.
परिणामांना आताच तयार रहा, हुशार मतदार हो.
BJP आणि सेनेने तरुण कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला हवे. विधान सभेत मिश्र सरकारच येईल. यात कमी उमेवारवाले पक्ष जास्त पॉवरफुल ठरतात.
UBT Sena😅😅😅😅 Savayee Pramane Vagtay
सर आपणास राजकारण किती समजत मला माहित नाही पण एक गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेत पण आहे आणि विरोधी पक्षात पण आहे मग सर्वांत मोठा पक्ष भाजप पुर्ण पणे सत्तेत पण नाही आणि विरोधी पक्षात तर नाहीच ❓
👍👌👌👌
राधा राधा राधा 🎉
आत्मविश्वास नव्हे हे अर्ध्याहळकुंडाने. पिवळं होणार म्हणतात
आपली पत्रकारिता भलतिच निःपक्ष निर्भिड वाटते
या धाब्यावरच कारस्थानी विश्लेषक फलतुगिरी करसतोय अक्कल समझली. 😂😂😂😂😂😂
👌👌
Only ❤❤❤
त्यांना वारसदार कै बाळासाहेब यांनी नेमलं , ही त्यांची चूक होती
Wake Up Hindus Wake Up. Always & Forever Stay With Modi, BJP, RSS, Bajrag Dal, VHP & All Other Hindu Organisations Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
Mamu😂😂😂 epic
नाना पटोले यांनी हे आपलं गरान माध्यमातून बोलून दाखवल सुशील कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ बनवला आहे
Kdk❤
Uddhav khan aa rahe hai 😂😂😂😂😂😂
चिऊताई चिऊताई फोन उचल... थांब माझ्या बाळाला पाउडर लाऊ दे... 😂😂😂
भाऊ सही आहे रे. आपलीच बांडगुळ
काॅंग्रेसने स्वतंत्रच लढावे.
माननीय फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या महायुतीत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्यामुळे लोकसभेला महायुतीला अपयश आले त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाले.
नाराज असले तरी मतदान त्यांनाच केले.
घेतलंय की.घातलाय हे समजलं नाय काय अजून..
अहो bjp ला पार येड केलंय किंवा ते झाले चा फायदा अन्य घेत आहेत हे समजून येत नय अजून bjp ला
मगरुरी न माज अशे अजून bjp चा.😂😂😂😂
सहमत .
त्यांचे मतदान कोणाला झाले असेल?
Right💯
साहेब गिरणी कामगारांच्या न्याय हक्काचे बोला कारण संघर्ष समिती सचिन अहिर आणि ऊबाठा या चोरांचे लालुल चांगुलपणा करत आहेत
Uddavdin Thakre Zindabad Aala Hu Akbar Aala Hu Akbar.
छान आतील गोटातील माहिती बाहेर आणली.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
A
Hare Krishna ❤❤
Usman mamu
प्रभाकरजी अजित पवार गट भाजप बरोबर प्रामाणिक आहे काय? शंका वाटली म्हणून विचारले
सुर्यवंशी ji UT la ji kashala ugach bolata
👍🏻👍🏻👍🏻🎉🎉🎉🚩🚩🚩🚩
Sharad Babu was good friend of Bal Thackeray, Only Marathi Manus got fooled by this duo,Still it is going on.Prabhakarji don't underestimate this Matoshree tactics & glorify this Vasant sena
कोण आहे अभय भिडे??? फेसबुक वर बरेच अभय भिडे दाखवत आहे
Sanjay raut yana sutti var pathva 🙏🏼
फडणवीसांनी अजितदादा संघ सेवकांवर का लादले यावर एक व्हिडिओ तयार करावा
खरंय.
Right💯
ऊधोजी बायकोचा बैल 😂
Phone kela Tay Vales Namaj Padat Hoote.
Bjp should not go with uddav or Ajit pawar .
Udhavacha hirava rang vidhansabhet fikat honar he nakkich karan khatà khat kahi milal nahi.
सूर्यवंशी, ह्यांना , म्हणजे mva. इतकं हल्क्यात घेऊ नका, ते तिघे नाहीत,त्यांच्यासोबत चाय बिस्कीट वाले पत्रकार आहेत, म्हणजे चार झाले, ह्या लोकसभा निवडणुकीत त्यांनीच बाजी मारली आहे, अन्यथा bjp ला इतक्या कमी जागा नसत्या मिळाल्या.
उठा,हा नवीन जयचनदोजी,,
काॅग्रेसला बाकी दोघं कच्चा लिंबू म्हणत होते त्याच काॅग्रेसनं या दोघांना मागे फेकलं .ते अपघाती असलं तरी त्यामूळे काॅग्रेस भलतीच फार्मात आहे आणी आता महाराष्ट्रात एकट लढायची तयारी करत आहे त्यामूळेच बाकी दोघं पण एकटं लढायची भाषा करत आहेत..😂😂
He kharach ahe
खटाखट पप्पु चा चमत्कार... पंजा जिंकला...