आस्तिक नास्तिक यांची व्याख्या माहीत आहे का? जो वेदप्रामाण्य मानतो तो आस्तिक आणि जो वेदप्रामाण्य नाकारतो तो नास्तिक. हा अर्थ वैदिक ब्राह्मणांना अभिप्रेत आहे.
अत्यंत वाईट वाटत आहे...आज सर आपल्यातून निघून गेले...अशा प्रतिभावंत लेखक ,एक कवी एक स्त्रीरोग तज्ञ अकाळी निघून जाणं अजूनही मनाला पटत नाही...भावपूर्ण आदरांजली डॉ शंतनु अभ्यंकर सर 😢
RIP Dr Abhyankar. वाई मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रि नंतर बुद्धीप्रामाण्य जपणारा आणि वाढवणारा माणूस. Dr रुपाली यांनी तो वारसा जपावा आणि तसाच पुढे चालवावा
शंतनु अभ्यंकर आपल्यात नाहीत.... सकाळ मधील लेख सगळ्यांनी वाचलाच आसेल.... कर्करोगा विरूद्ध त्यांचा लढा आणि विवेकवाद वाखाणण्याजोगा आहे....अशी हुशार आणि सर्जनशील व्यक्तीना भावपूर्ण श्रद्धांजली.🥀🌹🌼💐
गीता वाचलीत का? धर्म ग्रंथ वाचला व समजून घेतला का? जर नाही, तर देव धर्म या vishayat अक्कल कशाला पाजळता? डॉक्टर आहात, मेडिसिन च बोला, ज्याची माहिती नाही अशा गोष्टीत तोंड खुपसून स्वतः सोबत जगाचा बुद्धिभेद का करता?
जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला.... बोलावे तेवढ कमी सर माहिती झाले think bank channal मुळे आणि sir ची पुस्तके, website follow karya la चालू केलेली. आणि आज सर आपल्यामध्ये नाही. भाव पूर्ण श्रद्धांजली सर आपणास. हा podcast shoot असताना सुधा सर नक्की च आजाराने ग्रासलेले असणार तरी सुधा सर कुठलाच कसूर नाही ठेवला माहिती देण्यात. वाहवा सलाम आपल्या कामास सर. आपण आमच्या सोबत सदैव जिवंत आहात आपल्या विचारानी, आपल्या पुस्तकां मधुन.
@@nikhilbamane3197 बोली भाषेत वापरला जाणारा दादा. मला माहिती आहे ते सुधा नास्तिक होते आणि मी सुधा. पण बोलता बोलता निघते आता लहानपणी पासून थोडी पडलेला शब्द
विनायकजी, शंतनूसरांनी त्यांच्या नास्तिक असण्याचा त्यांना व इतरांनाही त्रास झाला नाही हे त्यांचे म्हणणे, तसेच ज्याला जे करावेसे / वागावेसे वाटते ते तसे त्याने जरूर वागावे हा मनाचा , विचारांचा मोकळेपणा हे दोन्ही मुद्दे सहजगत्या सांगितले. ते खूप आवडले. मनास पटेल ते वागण्याची मुभा, चार्वाक दर्शनाला संमती असण्याची मुभा फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहे. हे ही त्यांनी सहजगत्या सांगितले. एकूञच विचांरांची स्पष्टता व त्यातील सहिष्णुता त्यांच्या स्वत्वातच दिसते आहे. त्यांच्या स्मृतीस सादर नमन🙏
माझा प्रश्न होमिओपॅथी विषयी आहे. तोंडात गोळ्या ठेवल्याने जास्तीत जास्त औषध absorb होते आणि त्याला बक्कल एरिया म्हणतात. म्हणूनच concentration जे लागत ते अगदी कमी लागत not in miligrams but micrograms. आणि बरे झालेली लोक आहेत ह्याला कारण काय???
Marathi Think Bank चे अभिनंदन. सदैव चालू राजकारणाचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा अशा मुलाखती दाखवा. विषय खूप मोठा आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर एक वैज्ञानिक लेखक स्टिव्हन वाइनबर्ग यांची काही quotations विचारार्थ मांडत आहे:"The more the universe seems comprehensible, the more it also seems pointless". "Science doesn't make it impossible to believe in God, it just makes it possible not to believe in God." हे विश्व इतके अफाट आहे व त्या तुलनेने आपली सूर्यमाला व त्यातील पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व इतके क्षुल्लक आहे की या विश्वाचा निर्माता आहे का, त्याचे नक्की नियम व हेतू काय आहे हे आकलन होणे मानवी बुध्दीच्या बाहेर आहे. तसेच सर्वकाही म्हणजे आपली सूर्यमाला, मानव वंश नाशवंत आहे. तेव्हा धर्म व आस्तिक विरुध्द नास्तिक वाद निरर्थक आहे. ही हेतूशून्यता व निरर्थकता कशी पचवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नास्तिक असो या आस्तिक तरी ही समृध्द हिंदू आसू शकतो म्हणून जगात विवेकी समृध्द हिंदू धर्म आहे,,,धर्म चिकिस्क आसने हे देखील धर्माला सुदृढ बनवत आसते,,,जय शिवराय जय जिजाऊ जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,,
मी सागर पाटील परंतु नमो बुद्धाय. आस्तिक होण जितकं सोपा आहे त्याच्या 100 पट कठीण नास्तिक होऊन आहे वयाच्या सोळा वर्षापासून आम्ही नास्तिक आहोत जय नास्तिक जिंदाबाद
मी नास्तिक आहे. वेद, ईश्वर, आत्मा, देवता असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. मी कोणतेही पुस्तक, धर्मग्रंथ ( उदा. भगवद्गीता) यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन ही संस्था पूर्ण डाव्या विचार सरणीची आहे. धार्मिक लोक विज्ञान व बुद्धिवादी नसतात अस समजण चुकीचा आहे. A P J Abdul kalam यांना ही भगवद गीतेतून प्रेरणा घेतली. ISRO चे वैज्ञानिक सुद्धा एखाद्या लाँच चा आधी पूजा करतात.
देव नाकारणे आणि जगण्याचा उद्देश असणे ह्या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. उलट नास्तिक माणूस जास्त आवडीचे जीवन जगू शकतो. कारण पूजा, कर्मकांड, व्रत वैकल्ये इत्यादी कंटाळवाण्या गोष्टींत वाया जाणारा वेळ स्वतःचे आवडीचे छंद जोपासण्यासाठी वापरता येतो.
खरे म्हणजे अस्तिक नास्तिक याःची वैचारिक क्षमता किंवा एखाद्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ही त्या व्यक्तिच्या मानसिक सुदृढतेवर आवलंबून आहे ना की त्याच्या अस्तिक नास्तिकतेवर अललंबून आहे. एखादे वेळी डोळस अस्तिक हा एखाद्या नास्तिक व्यक्ति पेक्षाजास्त बौधिक व माणसिक दृष्ट्या सरस असू शकतात.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की विज्ञान या विषयाच्या काही limitations आहेत...निसर्गाने मानवाला जे ज्ञानेद्रिय दिलेली आहेत त्याचेही limitations आहेत... फक्त आस्तिक किंवा नास्तिक असं म्हणून सध्या निष्कर्ष काढणे योग्य वाटत नाही...सध्या आपण प्रयोग करत राहणे आणि विश्वाला अधिकाधिक जाणून घेणे महत्वाचे आहे...
थोडक्यात काय तर ज्याची जितकी समज तितका तो नास्तिक आणि अडला की आस्तिक, किंवा जे सोईचे तिथे आस्तिक नाहीतर नास्तिक,पण डॉक्टर साहेब, ही सवलत फक्त हिंदू धर्मात आहे म्हणूनच चारवाकाच महात्म्य सांगू शकता अन्यत्र चरवाक्याला कधीच देहदंड झाला असता.
पाश्चात्य देशांतही शास्त्रज्ञांनाही धर्मांध लोकांचा त्रास सहन करावा लागला आहे.तत्कालीन समाजात आपल्याकडे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत.धर्मापलीकडे आपली दुनियाच नव्हती.
He is totally brainwashed by ANS, Dabholkar, Aani Unique Artificial Human.....Secondly This subject is of Serious Nature, but this man is laughing every now and then. He may be very good Person, Scientist, Doctor or whatever, however he should learn to live within limits. PERIOD.
आपल्याकडे लहान पणा पासून हे शिकवले जाते कि कुठेतरी श्रद्धा पाहिजे. ह्या देवावर त्या देवावर किंवा कुठल्यातरी महाराजांवर . त्यामुळे काही गोष्टी पटत नसताना त्या नाकारण्याचे धैर्य होत नाही.
मी निरीश्वरवादी आहे एथिस्ट नाही. कारण हे अब्राहमिक पंथ आणि त्यांच्या श्रद्धा ह्या फक्त त्यांच्या देवांवरच टिकून असतात. आणि अब्राहमिक एथिस्ट हे त्यांच्या देवांना मानत नाहीत त्यामुळे आपोआपच त्यांची पुस्तके ही नाकारली जातात कारण त्यांची पुस्तके शब्दशः देवांच्या तोंडातून निघालेली वाक्यं असल्यामुळे एथिस्ट ते पुस्तक ही मानत नाहीत. आपल्याकडे हिंदू दर्शन शास्त्रांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार असतात जे की निरीश्वरवादी असू शकतात उदा.सहा दर्शनां पैकी सांख्यदर्शन हे आस्तिक आहे आणि तरीही निरीश्वरवादी आहे. हे वेदांना मानतात. आणि जैन,बौद्ध,आजीविक,चार्वाक हे नास्तिक निरीश्वरवादी दर्शन आहेत हे वेदांना मानत नाहीत. ईश्वराला मानावं कि नाही मानावं तरीही आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु इकडे इस्लाम आणि क्रिश्चियानिटी मात्र माझेच खरे म्हणुन एका दुसर्याचा जीव घेतात. शिवाय धर्मत्याग केलेल्यांना मारणे हे पुण्य आहे असे समजतात.आपल्याकडे चार्वाक उघड पणे धर्म निंदा करत असताना त्याला कुणी हात ही लावला नाही. मूर्तिपूजकांना तर ही मंडळी मनुष्यच मानत नाही पण आपल्यात मानतात की सगळ्यात इश्वर आहे.
लोक अपल्याला नास्तिक म्हनतिल याची एक भीति तुम्हाला आहे, यातून तुम्ही वेगवेगल्या युक्ति वापरत आहात, जसे जसे तुम्ही rational बुद्धि वापरून पूढ़े जाल तेंवा अस्य लेबल बद्दल कालजी नाही करनार
As per Bharatiya Traditional Belief , there r two Universes Sushma ( Micro ) and Sthul ( Macro) . We live in Macro Universe . Micro Universe rules Macro Universe. And some people believe Dev rules Micro Universe. Yog is bridge between two Universes and therefore, Yogi can become part of Micro Universe and do miracles because Science of Macro Universe does not apply to Micro Universe. Science of Macro Universe is Jad Vidnyan. It is not mandatory to believe in Dev as per above tradition.
वेगवेगळे धर्म कसे व का निर्माण झाले असावेत ? माणूस जन्माला आल्या नंतर सुरवातीला फारसे काही समजत नसते . पण जसे समजायला लागते तसे प्रश्न पडायला लागतात . त्यातील मुख्य प्रश्न म्हणजे १) हे सर्व कसे निर्माण झाले ? २) हे सर्व कधी निर्माण झाले ? ३) हे सर्व कोणी निर्माण केले ? ४) हे सर्व कोण नियंत्रित करत आहे ? ह्या प्रश्नांच्या उत्तरांची कल्पना करणे त्यावेळी सहज शक्य नसते . ह्या प्रश्रांची उत्तरे स्वतः शोधणे पण सहज शक्य नसते . अशा वेळी सहज सोप्या भाषेत उत्तरे उपलब्ध करून देणे हा धर्माचा आधार आहे . त्यामध्ये कुराण व बायबल मध्ये अल्ला व गॉड ( देव ) ह्या सोप्या कल्पना वापरुन सोपे उत्तर देऊन टाकले आहे. त्यामानाने ह्या प्रश्नांची खरी उत्तरे क्लिष्ट आहेत. त्या क्लिष्ट उत्तरांवर आधारित भारतात उगम झालेले धर्म ( वैदिक [ हिंदू ]/ बौद्ध / जैन / शिख ) आहेत . बायबल - युरोप - पश्चिम कुराण - सौदी अरेबिया - मध्य पूर्व एकच पुस्तक नसलेले - भारत - पूर्व पश्चिम - मध्य पूर्व - पूर्व भागांचा संपर्क नसण्याच्या काळात अनेक वर्षे कल्पना घट्ट होत गेल्या असाव्यात . सोप्या कल्पनेवर आधारित धर्म सहज पणे टिकू व वाढू शकतो तर क्लिष्ट संकल्पनांवर आधारित धर्म टिकवणे व वाढवणे कष्टप्रद असते . तुम्हाला काय वाटते ❓
भगवद्गीता हे एकच पुस्तक आहे हिंदू धर्माची शिकवण जाणून घेण्यासाठी. शोकांतिका हिच आहे की हिंदू धर्मियांनाच आपल्या धर्मा विषयी पुर्ण माहिती नाही किंवा सत्य माहीत नाही.
छान मुलाखत आहे. महिलांना तर आस्तिक बनवल, जगवल जाते. लग्ना पर्यंत शालेय शिक्षण दिले जाते. पण लग्नाच्या आधी पेक्षा नंतर तर फक्त स्त्रियांना आध्यात्मिक गुरु करुन दिले जातात. हे शिक्षण दिले जाते. स्वतः भूक लागली तरीही जेवायचं नाही. आधी देवपूजा मग पोटपूजा हेच घरातील लहान लेकरांना, अंथरुणात पडलेल्या रुग्णास नियम लागू होतात. नवसाने, आशीर्वादाने लग्न, अपत्य होतात हेच पटत नसले तरीही सासरी, समाजात, जातीत, धर्माच जगणे भाग पडते.
हिंदू धर्म आणि दैवते तुम्हा सर्वांच्या आधी पासून आहेत. या विषयातले तुम्ही आम्ही तज्ञ नाही. कृपया त्या त्या विषयातील तज्ञांच्य मुलाखती घ्या. अशा चर्चामध्ये केवळ वेळ वाया जातो. कृपया तज्ञ विचारवंत यांच्या मुलाखती दाखवा.
यांना हा प्रश्न विचारा की आज ना उद्या या तुमच्या नवीन संशोधनामुळे हळूहळू हे जग विनाशाच्या दिशेने चालले आहे आणि याचे अंदाज तुमच्या नवीन शोधामुळे वैज्ञानीकांना येतील.आणि तत्पुर्वी मानवी स्वभावाप्रमाणे तो नवीन जागेचा शोध घेण्यासाठी व स्वतः ला वाचवण्यासाठी तो सुरक्षित जागा शोधणार.त़ो पर्यंत त्याने एखादा नवीन ग्रह शोधला असेल.तेथील परिस्थिती नुसार जीवसृष्टीला जे आवश्यक असे वातावरण तो हळूहळू तयार करेल आणि मग मानवाला तिथे जन्माला घालेल इतर प्राणी वनस्पती पाणी हे आधीच तो तिथे टप्प्याटप्प्याने निर्माण करेल..आणि हळूहळू त्याला डेवलफ करेल.अलिकडच्या काळात खुप दुरवरून एकमेकांशी संपर्क साधणे सोपं झालं आहे.त्यात आणखी प्रगती होईल.नंतर त्या नवीन ग्रहावर तिथे आपली काही प्रगत माणसं तिथे पाठवून दोन्ही ग्रहावरून एकमेकांशी संवाद साधत राहिल.आता तेथील सुरूवातीच्या काळात मेंदूत काहीच प्रगती नसलेल्या मानवाला ते सगळं बघून चमत्कार वाटणार नाही का ?..मग या येथील वैज्ञानीकाला त्या ग्रहावरचा अज्ञानी मानव निर्माता म्हणणार नाही का?कोण देव म्हणेल, कोण अल्ला म्हणेल,कोण पाद्री म्हणेल.हे स्वतः डॉक्टर आहेत.पण फक्त देव व त्यातून होणारी फसवणूक असं तुंम्ही म्हणता पण डॉक्टर सुध्दा लुटालूट व फसवणूक करतात या विषयावर पण बोलायला हवं..
नवीन ग्रह शोधणं जाऊ द्या .. आहे हा ग्रह अजुन हजार वर्षं टिकला तरी खूप होईल . म्हणजे ग्रहाला काही होणार नाही पण माणसं कोणत्या परिस्थितीत जगत असतील ? अन्न वस्त्र निवारा , प्यायला पाणी , श्वास घ्यायला शुद्ध हवा , राहायला स्वच्छ जागा ह्या गोष्टी शिल्लक असतील का हा प्रश्न आहे ... बाकीच्या निसर्गाची काय अवस्था झाली असेल , झाडं शिल्लक असतील का .. तलाव नद्या यांची काय अवस्था असेल ..
Great interview. An important question to ask him: Is religion important and necessary to raise kids with morals? Put another way - is it possible to teach good values to kids without religion, particularly in an Indian setting?
Yes absolutely... First came man I then came religion thousands year later... Do other living beings on earth have their God , then why humans? Human is just part of species on earth who has made his way life complex due to false belief caste, religion, race , language Division.... Worship only our mother earth and our parents who raised us.. And love all living beings and protect mother earth...
पाचलग साहेब, मी आपल्या चॅनल चे सर्व व्हिडिओ बघत असतो आणि त्याविषयीचे माझे एक निरीक्षण नोंदवू इच्छितो. मी असं अनेक वेळा बघितल आहे की आपण कार्यक्रम चालू असताना जोरात ढेकर देता. ते एक तर जरा unprofessional वाटतच पण ते पचन संस्थेतील विकारांच, विशेष करून hyper acidity च, लक्षण आहे. जर आपण काही उपाय चालू केले असतील तर उत्तम अन्यथा एखाद्या तज्ञांना दाखवून घ्या ही विनंती.
I would like to meet you some day Dr. Abhyankar, to commonalities. It has been predicted that a rituals based religious way of life will become less and less relevant in a couple of decades. Our next generations will need good fair transparent simple guidance 🙏
नको.. असे लोक धार्मिक पुस्तके वाचून त्याची तोडमोड करुन अजूनच काही तरी वेगळे तर्क काढून फक्त तेच प्रसिद्ध करतील. त्यापेक्षा ते "त्यांच्या दृष्टीने" नास्तिक आहेत तेच बरं आहे.
हिंदू धर्मात कुठेच असं म्हटलेलं नाही की प्रश्न विचारु नका. सांगितलेलं निमूटपणे ऐका. उलट अथातो ब्रह्मजिज्ञासा याप्रमाणे अजून प्रश्न विचारायला म्हणजेच पर्यायाने विचार करायला प्रवृत्त केले जाते. परंतु तरीही लोकशाही पद्धतीप्रमाणे मी आपल्या मताचा आदर करतो.
You say.. "We respect the individual's choice." what do you mean, respect for religion or the person? But if the core ideology of a religion is to destroy non-believers, how will that person or his religion be welcomed?
आपल्या देशात शुद्ध नास्तिक खूप कमी आहेत. जे डाव्या विचारांचे किडे आहेत त्यांची नास्तिकता फक्त एकाच धर्माचा आणि त्यातही एकच जातीचा द्वेष करण्यापूर्ती मर्यादित आहे.
प्रश्न विचारू नका? अर्जुनाने प्रश्न विचारले आणि जगाला भगवदगीता मिळाली. प्रांजल पणे विचारलेले प्रामाणिक प्रश्न आणि त्यांना अधिकारी व्यक्तीने मनोभावे दिलेली उत्तरे असेच आपल्या कित्येक पवित्र ग्रंथांचे स्वरूप आहे.
👍👌✔️✔️✔️चांगले मार्गदर्शन,,, निर्गुण निराकार ईश्वरावर भरोसा,,, ही सुद्धा नास्तिकताच असते,, कारण त्यात स्वत:वर आधी भरोसा ठेवावा लागतो आणि कर्मफल भोगायला तयार असावे लागते
अभ्यंकर हिंदु धर्म यांवर बोलताना जरा इतर धर्म पण देशात आहेत व त्यांच्यात पण भरपूर अंधश्रद्धा आहेत जर***मध्ये दम असेल तर तू हिंमत दाखवून त्या मुलाखत घेणाऱ्या यएडपट पाचलग बोलाव
Buy some stock ...pray to god for it to go up.... Do this 50 times Short a stock and pray to devil it hoes down.... Do this 50 times..... Ypu will become an Athiest ....and Bankrupt....
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. पंचमहाभूतांचा आदर करून मर्यादा पुरुषोत्तम जीवनापासून दूर गेलेले विज्ञान आणी धर्म आणी हा केमिकल लोच्या
जरा धर्म म्हणजे काय याचा पण अभ्यास करावा.... नास्तिकपणा ची भांपाक उदाहरणे देतो हा माणूस..... एवढी पण मूर्ख नाहीत माणसे आत्ताची... हा मोठा हुशार याच्या हसण्यावरून असच वाटतं...
खूपच छान विश्लेषण करुन सोप्या भाषेत डॉ.नी त्यांचे विचार सहजपणे सांगितले..यावर आणखी डॉ चे विचार ऐकायला आवडतील..डॉ व पाचलग सर व थिंक बँक चे खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👌
खरा वैज्ञानिक हा नास्तिक ही नसतो व आस्तिक ही नसतो. तो सत्यशोधक असतो.
आस्तिक नास्तिक यांची व्याख्या माहीत आहे का? जो वेदप्रामाण्य मानतो तो आस्तिक आणि जो वेदप्रामाण्य नाकारतो तो नास्तिक. हा अर्थ वैदिक ब्राह्मणांना अभिप्रेत आहे.
अत्यंत वाईट वाटत आहे...आज सर आपल्यातून निघून गेले...अशा प्रतिभावंत लेखक ,एक कवी एक स्त्रीरोग तज्ञ अकाळी निघून जाणं अजूनही मनाला पटत नाही...भावपूर्ण आदरांजली डॉ शंतनु अभ्यंकर सर 😢
Kai zhal. Hot nakki tyana
Lung Cancer
@@amitkumartadake5250 आता देवाच्या नावाने शंख केल्यावर कॅन्सर होणार नाहीतर काय होणार
😢😢😢🥺🥺RL
RIP Dr Abhyankar. वाई मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रि नंतर बुद्धीप्रामाण्य जपणारा आणि वाढवणारा माणूस. Dr रुपाली यांनी तो वारसा जपावा आणि तसाच पुढे चालवावा
शंतनु अभ्यंकर आपल्यात नाहीत.... सकाळ मधील लेख सगळ्यांनी वाचलाच आसेल.... कर्करोगा विरूद्ध त्यांचा लढा आणि विवेकवाद वाखाणण्याजोगा आहे....अशी हुशार आणि सर्जनशील व्यक्तीना भावपूर्ण श्रद्धांजली.🥀🌹🌼💐
गीता वाचलीत का? धर्म ग्रंथ वाचला व समजून घेतला का? जर नाही, तर देव धर्म या vishayat अक्कल कशाला पाजळता?
डॉक्टर आहात, मेडिसिन च बोला, ज्याची माहिती नाही अशा गोष्टीत तोंड खुपसून स्वतः सोबत जगाचा बुद्धिभेद का करता?
आजारी पडला तर तुम्ही डॉक्टर kade जाऊ नका ग्रंथ वाचा
@@mahadevthosar5620 आणि डॉकटर परत देवाच्या हातात आहे बोलतो
प्रत्येकाने आपापल्या बुद्धिनुसार वागावे पण कुणालाही चिथवू नये उचकवू नये स्वातंत्र्य जपावे
तथागत भगवान गौतम बुद्धांनी देव नाही हेच सांगितले आहे.
Proud to be atheist ⚛️♥️
This is applicable to all religions including islaam.
जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला....
बोलावे तेवढ कमी सर माहिती झाले think bank channal मुळे
आणि sir ची पुस्तके, website follow karya la चालू केलेली.
आणि आज सर आपल्यामध्ये नाही. भाव पूर्ण श्रद्धांजली सर आपणास.
हा podcast shoot असताना सुधा सर नक्की च आजाराने ग्रासलेले असणार तरी सुधा सर कुठलाच कसूर नाही ठेवला माहिती देण्यात. वाहवा सलाम आपल्या कामास सर. आपण आमच्या सोबत सदैव जिवंत आहात आपल्या विचारानी, आपल्या पुस्तकां मधुन.
Sir, khup varshapasun cancer shinladhat hote😢
परत आलाच का देव? 🤦
@@nikhilbamane3197 😅👍
@@nikhilbamane3197 बोली भाषेत वापरला जाणारा दादा.
मला माहिती आहे ते सुधा नास्तिक होते आणि मी सुधा. पण बोलता बोलता निघते आता लहानपणी पासून थोडी पडलेला शब्द
विनायकजी, शंतनूसरांनी त्यांच्या नास्तिक असण्याचा त्यांना व इतरांनाही त्रास झाला नाही हे त्यांचे म्हणणे, तसेच ज्याला जे करावेसे / वागावेसे वाटते ते तसे त्याने जरूर वागावे हा मनाचा , विचारांचा मोकळेपणा हे दोन्ही मुद्दे सहजगत्या सांगितले. ते खूप आवडले. मनास पटेल ते वागण्याची मुभा, चार्वाक दर्शनाला संमती असण्याची मुभा फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहे. हे ही त्यांनी सहजगत्या सांगितले.
एकूञच विचांरांची स्पष्टता व त्यातील सहिष्णुता त्यांच्या स्वत्वातच दिसते आहे.
त्यांच्या स्मृतीस सादर नमन🙏
धर्माच्या नावाखाली मोठ्या समूहाला नियंत्रित करता येते, लोकांना हाकता येते, अंकुश ठेवता येतो.
डॉ अभ्यंकर यांनी खुप मोलाची माहिती दिली.... ग्रेट इंटरव्ह्यू.❤❤
Dr.अभ्यंकर नुकतेच..आपल्यातून निघून गेले...त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
अभ्यंकर सर
आपले विचार ऐकुन मी भारावून गेलो .
माझा प्रश्न होमिओपॅथी विषयी आहे. तोंडात गोळ्या ठेवल्याने जास्तीत जास्त औषध absorb होते आणि त्याला बक्कल एरिया म्हणतात. म्हणूनच concentration जे लागत ते अगदी कमी लागत not in miligrams but micrograms. आणि बरे झालेली लोक आहेत ह्याला कारण काय???
म्हणजेच "'धर्म" ही "अफूची" गोळी म्हणावी लागेल...आर्थातच..!!
Marathi Think Bank चे अभिनंदन. सदैव चालू राजकारणाचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा अशा मुलाखती दाखवा. विषय खूप मोठा आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर एक वैज्ञानिक लेखक स्टिव्हन वाइनबर्ग यांची काही quotations विचारार्थ मांडत आहे:"The more the universe seems comprehensible, the more it also seems pointless". "Science doesn't make it impossible to believe in God, it just makes it possible not to believe in God." हे विश्व इतके अफाट आहे व त्या तुलनेने आपली सूर्यमाला व त्यातील पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व इतके क्षुल्लक आहे की या विश्वाचा निर्माता आहे का, त्याचे नक्की नियम व हेतू काय आहे हे आकलन होणे मानवी बुध्दीच्या बाहेर आहे. तसेच सर्वकाही म्हणजे आपली सूर्यमाला, मानव वंश नाशवंत आहे. तेव्हा धर्म व आस्तिक विरुध्द नास्तिक वाद निरर्थक आहे. ही हेतूशून्यता व निरर्थकता कशी पचवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
देव, धर्म, आस्तिक या शब्दांचा अर्थ माहिती नसलेल्या व्यक्ति असेच बोलतात .
Ha Manus sarvat jast astik aahe !
Karan to andha bhakta nahi !
Karan jyala devachi anubhuti zali nasatana astik asanare lok dhongi , swarthi , ghabarlele asatat !
@@kupateprawin-jt3ot जे वेदांना मानतात ते आस्तिक. ही आस्तिक शब्दाची व्याख्या आहे.
@@kupateprawin-jt3otआस्तिक चा अर्थ माहिती आहे का, का मूर्खासारखे हवेत तीर मारायचे आहेत?
@@kupateprawin-jt3ot yashu aani allah baddal kay mat aahe tuz?
तुम्हाला खूप माहित आहे तर तुम्ही बोला, उगाच अंधभक्त प्रमाणे काही बोलू नए ।
नास्तिक असो या आस्तिक तरी ही समृध्द हिंदू आसू शकतो म्हणून जगात विवेकी समृध्द हिंदू धर्म आहे,,,धर्म चिकिस्क आसने हे देखील धर्माला सुदृढ बनवत आसते,,,जय शिवराय जय जिजाऊ जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,,
If it is think bank, at least call those people who really THINK !!
He is a fool atheist.
जो स्वतः चे अस्तित्व मानतो तो अस्तिकच असतो.
Sundar
पाचलग सरांनी अतिशय दिलखुलासपणे प्रश्न विचारलेआणि डॉक्टर साहेबांनी देखील तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली...खूप छान मुलाखत...
मी सागर पाटील परंतु नमो बुद्धाय. आस्तिक होण जितकं सोपा आहे त्याच्या 100 पट कठीण नास्तिक होऊन आहे वयाच्या सोळा वर्षापासून आम्ही नास्तिक आहोत जय नास्तिक जिंदाबाद
HAD
आपण कुणालातरी जिंदाबाद म्हणत असाल, तर तुम्ही अजून कोशात च आहात 😅
Lavdya tuzha nav sagar he astik ahe
tuz naav badal pahila
नमो बुद्धाय❤.
मग आपण नास्तिक कसे?
अनीस वाल्यांची कुनी मारलीय हे सगळ्यांना माहित आहे
मी नास्तिक आहे. वेद, ईश्वर, आत्मा, देवता असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. मी कोणतेही पुस्तक, धर्मग्रंथ ( उदा. भगवद्गीता) यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन ही संस्था पूर्ण डाव्या विचार सरणीची आहे. धार्मिक लोक विज्ञान व बुद्धिवादी नसतात अस समजण चुकीचा आहे. A P J Abdul kalam यांना ही भगवद गीतेतून प्रेरणा घेतली. ISRO चे वैज्ञानिक सुद्धा एखाद्या लाँच चा आधी पूजा करतात.
नास्तिक असणाऱ्यांच्या जीवनात जगण्यासाठीचे काही उद्देश असतात का आणि जगण्यात रस वाटतो का?
😂😂
Most of the Chinese and Korean people are nastik. They are developed countries and doing fine
देव नाकारणे आणि जगण्याचा उद्देश असणे ह्या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. उलट नास्तिक माणूस जास्त आवडीचे जीवन जगू शकतो. कारण पूजा, कर्मकांड, व्रत वैकल्ये इत्यादी कंटाळवाण्या गोष्टींत वाया जाणारा वेळ स्वतःचे आवडीचे छंद जोपासण्यासाठी वापरता येतो.
@@ShuklenduAyachitCan't agree more !
@@ShuklenduAyachit पण जर काही लोकांना हाच वेळ वाया जाणारा न वाटता मानसिक आधार देणारा वाटत असेल तर काय हरकत आहे?
खरे म्हणजे अस्तिक नास्तिक याःची वैचारिक क्षमता किंवा एखाद्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ही त्या व्यक्तिच्या मानसिक सुदृढतेवर आवलंबून आहे ना की त्याच्या अस्तिक नास्तिकतेवर अललंबून आहे. एखादे वेळी डोळस अस्तिक हा एखाद्या नास्तिक व्यक्ति पेक्षाजास्त बौधिक व माणसिक दृष्ट्या सरस असू शकतात.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की विज्ञान या विषयाच्या काही limitations आहेत...निसर्गाने मानवाला जे ज्ञानेद्रिय दिलेली आहेत त्याचेही limitations आहेत... फक्त आस्तिक किंवा नास्तिक असं म्हणून सध्या निष्कर्ष काढणे योग्य वाटत नाही...सध्या आपण प्रयोग करत राहणे आणि विश्वाला अधिकाधिक जाणून घेणे महत्वाचे आहे...
धर्मसत्ता, राजसत्ता आणि तिसरी अर्थसत्ता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.
थोडक्यात काय तर ज्याची जितकी समज तितका तो नास्तिक आणि अडला की आस्तिक, किंवा जे सोईचे तिथे आस्तिक नाहीतर नास्तिक,पण डॉक्टर साहेब, ही सवलत फक्त हिंदू धर्मात आहे म्हणूनच चारवाकाच महात्म्य सांगू शकता अन्यत्र चरवाक्याला कधीच देहदंड झाला असता.
Paytm वर दोन रुपये प्राप्त झाले
पाश्चात्य देशांतही शास्त्रज्ञांनाही धर्मांध लोकांचा त्रास सहन करावा लागला आहे.तत्कालीन समाजात आपल्याकडे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत.धर्मापलीकडे आपली दुनियाच नव्हती.
@@VijayDChauhaan zhale ka tumhala ? changlay
Tumcha comment sathi te hi jast vatat pan.
चार्वाकांचे शिल्लक काय ठेवले आहे आपण. सगळ नष्ट केले आहे. भंबेरी उडाली म्हणून.
Joshya bhakt ala..
ह्या माणसाचं हसणे irritating वाटतयं. बाकी बरेच मुद्दे पटले
He is totally brainwashed by ANS, Dabholkar, Aani Unique Artificial Human.....Secondly This subject is of Serious Nature, but this man is laughing every now and then. He may be very good Person, Scientist, Doctor or whatever, however he should learn to live within limits. PERIOD.
आपल्याकडे लहान पणा पासून हे शिकवले जाते कि कुठेतरी श्रद्धा पाहिजे. ह्या देवावर त्या देवावर किंवा कुठल्यातरी महाराजांवर . त्यामुळे काही गोष्टी पटत नसताना त्या नाकारण्याचे धैर्य होत नाही.
आधी स्वतः वर श्रद्धा ठेवा
मी निरीश्वरवादी आहे एथिस्ट नाही.
कारण हे अब्राहमिक पंथ आणि त्यांच्या श्रद्धा ह्या फक्त त्यांच्या देवांवरच टिकून असतात. आणि अब्राहमिक एथिस्ट हे त्यांच्या देवांना मानत नाहीत त्यामुळे आपोआपच त्यांची पुस्तके ही नाकारली जातात कारण त्यांची पुस्तके शब्दशः देवांच्या तोंडातून निघालेली वाक्यं असल्यामुळे एथिस्ट ते पुस्तक ही मानत नाहीत.
आपल्याकडे हिंदू दर्शन शास्त्रांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार असतात जे की निरीश्वरवादी असू शकतात उदा.सहा दर्शनां पैकी सांख्यदर्शन हे आस्तिक आहे आणि तरीही निरीश्वरवादी आहे. हे वेदांना मानतात.
आणि जैन,बौद्ध,आजीविक,चार्वाक हे नास्तिक निरीश्वरवादी दर्शन आहेत हे वेदांना मानत नाहीत. ईश्वराला मानावं कि नाही मानावं तरीही आपल्याला काही फरक पडत नाही.
परंतु इकडे इस्लाम आणि क्रिश्चियानिटी मात्र माझेच खरे म्हणुन एका दुसर्याचा जीव घेतात. शिवाय धर्मत्याग केलेल्यांना मारणे हे पुण्य आहे असे समजतात.आपल्याकडे चार्वाक उघड पणे धर्म निंदा करत असताना त्याला कुणी हात ही लावला नाही. मूर्तिपूजकांना तर ही मंडळी मनुष्यच मानत नाही पण आपल्यात मानतात की सगळ्यात इश्वर आहे.
हो हेच अपल्या धर्माचे मोठेपण आहे जो एक जगण्याची प्राचीन एक प्राचीन संस्कृती आहे
👍
लोक अपल्याला नास्तिक म्हनतिल याची एक भीति तुम्हाला आहे, यातून तुम्ही वेगवेगल्या युक्ति वापरत आहात, जसे जसे तुम्ही rational बुद्धि वापरून पूढ़े जाल तेंवा अस्य लेबल बद्दल कालजी नाही करनार
पाचलग नुसते त्यांच्या तोंडाकडे बघुन नुसते हू हु करतायत हे ठीक आहेत ना 😊😊😊
As per Bharatiya Traditional Belief , there r two Universes Sushma ( Micro ) and Sthul ( Macro) . We live in Macro Universe . Micro Universe rules Macro Universe. And some people believe Dev rules Micro Universe. Yog is bridge between two Universes and therefore, Yogi can become part of Micro Universe and do miracles because Science of Macro Universe does not apply to Micro Universe. Science of Macro Universe is Jad Vidnyan. It is not mandatory to believe in Dev as per above tradition.
नास्तिक म्हणजे भावनाहीन नव्हे.
हा म्हणतो हिंदु अण्यासाठी देव मणायला लागतो. मुसलमान बद्दल का बोलत नाही😂
वेगवेगळे धर्म कसे व का निर्माण झाले असावेत ?
माणूस जन्माला आल्या नंतर सुरवातीला फारसे काही समजत नसते . पण जसे समजायला लागते तसे प्रश्न पडायला लागतात . त्यातील मुख्य प्रश्न म्हणजे
१) हे सर्व कसे निर्माण झाले ?
२) हे सर्व कधी निर्माण झाले ?
३) हे सर्व कोणी निर्माण केले ?
४) हे सर्व कोण नियंत्रित करत आहे ?
ह्या प्रश्नांच्या उत्तरांची कल्पना करणे त्यावेळी सहज शक्य नसते .
ह्या प्रश्रांची उत्तरे स्वतः शोधणे पण सहज शक्य नसते .
अशा वेळी सहज सोप्या भाषेत उत्तरे उपलब्ध करून देणे हा धर्माचा आधार आहे .
त्यामध्ये कुराण व बायबल मध्ये अल्ला व गॉड ( देव ) ह्या सोप्या कल्पना वापरुन सोपे उत्तर देऊन टाकले आहे.
त्यामानाने ह्या प्रश्नांची खरी उत्तरे क्लिष्ट आहेत.
त्या क्लिष्ट उत्तरांवर आधारित भारतात उगम झालेले धर्म ( वैदिक [ हिंदू ]/ बौद्ध / जैन / शिख ) आहेत .
बायबल - युरोप - पश्चिम
कुराण - सौदी अरेबिया - मध्य पूर्व
एकच पुस्तक नसलेले - भारत - पूर्व
पश्चिम - मध्य पूर्व - पूर्व भागांचा संपर्क नसण्याच्या काळात अनेक वर्षे कल्पना घट्ट होत गेल्या असाव्यात .
सोप्या कल्पनेवर आधारित धर्म सहज पणे टिकू व वाढू शकतो तर क्लिष्ट संकल्पनांवर आधारित धर्म टिकवणे व वाढवणे कष्टप्रद असते .
तुम्हाला काय वाटते ❓
सोपं उत्तर चूकीचे असू शकते
सोपी पण चुकीची धारणा ठेवण्यापेक्षा, सोपे पण चूकीचे उत्तर देण्यापेक्षा उत्तर न दिलेले चांगले
@@rupeshthorat-mz4xj जे घडायचे ते घडून गेले आहे
भगवद्गीता हे एकच पुस्तक आहे हिंदू धर्माची शिकवण जाणून घेण्यासाठी. शोकांतिका हिच आहे की हिंदू धर्मियांनाच आपल्या धर्मा विषयी पुर्ण माहिती नाही किंवा सत्य माहीत नाही.
याचाच फायदा घेऊन मूर्ख बनवतात @@vivekmali3603
छान मुलाखत आहे.
महिलांना तर आस्तिक बनवल, जगवल जाते. लग्ना पर्यंत शालेय शिक्षण दिले जाते. पण लग्नाच्या आधी पेक्षा नंतर तर फक्त स्त्रियांना आध्यात्मिक गुरु करुन दिले जातात. हे शिक्षण दिले जाते. स्वतः भूक लागली तरीही जेवायचं नाही. आधी देवपूजा मग पोटपूजा हेच घरातील लहान लेकरांना, अंथरुणात पडलेल्या रुग्णास नियम लागू होतात.
नवसाने, आशीर्वादाने लग्न, अपत्य होतात हेच पटत नसले तरीही सासरी, समाजात, जातीत, धर्माच जगणे भाग पडते.
हिंदू धर्म आणि दैवते तुम्हा सर्वांच्या आधी पासून आहेत. या विषयातले तुम्ही आम्ही तज्ञ नाही. कृपया त्या त्या विषयातील तज्ञांच्य मुलाखती घ्या. अशा चर्चामध्ये केवळ वेळ वाया जातो.
कृपया तज्ञ विचारवंत यांच्या मुलाखती दाखवा.
tark detana sandharbh tr dya.. dharm sangto prashna karu nako?? Mg Kenopnishad kay aahe?😅😅
Buddha dharmchi shikvan kadachit vegli ahe, Vivek vadi ahe,
Jo Vichar karun vagayla bhag padto
बुद्धीजम प्रश्न विचारायला शिकवतो सर. बाकी आपले विचार खूप छान आहे. आपण ग्रेट विज्ञानवादी आहात!
यांना हा प्रश्न विचारा की आज ना उद्या या तुमच्या नवीन संशोधनामुळे हळूहळू हे जग विनाशाच्या दिशेने चालले आहे आणि याचे अंदाज तुमच्या नवीन शोधामुळे वैज्ञानीकांना येतील.आणि तत्पुर्वी मानवी स्वभावाप्रमाणे तो नवीन जागेचा शोध घेण्यासाठी व स्वतः ला वाचवण्यासाठी तो सुरक्षित जागा शोधणार.त़ो पर्यंत त्याने एखादा नवीन ग्रह शोधला असेल.तेथील परिस्थिती नुसार जीवसृष्टीला जे आवश्यक असे वातावरण तो हळूहळू तयार करेल आणि मग मानवाला तिथे जन्माला घालेल इतर प्राणी वनस्पती पाणी हे आधीच तो तिथे टप्प्याटप्प्याने निर्माण करेल..आणि हळूहळू त्याला डेवलफ करेल.अलिकडच्या काळात खुप दुरवरून एकमेकांशी संपर्क साधणे सोपं झालं आहे.त्यात आणखी प्रगती होईल.नंतर त्या नवीन ग्रहावर तिथे आपली काही प्रगत माणसं तिथे पाठवून दोन्ही ग्रहावरून एकमेकांशी संवाद साधत राहिल.आता तेथील सुरूवातीच्या काळात मेंदूत काहीच प्रगती नसलेल्या मानवाला ते सगळं बघून चमत्कार वाटणार नाही का ?..मग या येथील वैज्ञानीकाला त्या ग्रहावरचा अज्ञानी मानव निर्माता म्हणणार नाही का?कोण देव म्हणेल, कोण अल्ला म्हणेल,कोण पाद्री म्हणेल.हे स्वतः डॉक्टर आहेत.पण फक्त देव व त्यातून होणारी फसवणूक असं तुंम्ही म्हणता पण डॉक्टर सुध्दा लुटालूट व फसवणूक करतात या विषयावर पण बोलायला हवं..
नवीन ग्रह शोधणं जाऊ द्या .. आहे हा ग्रह अजुन हजार वर्षं टिकला तरी खूप होईल . म्हणजे ग्रहाला काही होणार नाही पण माणसं कोणत्या परिस्थितीत जगत असतील ? अन्न वस्त्र निवारा , प्यायला पाणी , श्वास घ्यायला शुद्ध हवा , राहायला स्वच्छ जागा ह्या गोष्टी शिल्लक असतील का हा प्रश्न आहे ... बाकीच्या निसर्गाची काय अवस्था झाली असेल , झाडं शिल्लक असतील का .. तलाव नद्या यांची काय अवस्था असेल ..
कोण लुटत नाही?
धर्म विचार करण बंद करायला लावतो?
सनातन धर्म हा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करायला लावतो, नव्हे स्वातंत्र्य देतो.
Great interview. An important question to ask him:
Is religion important and necessary to raise kids with morals? Put another way - is it possible to teach good values to kids without religion, particularly in an Indian setting?
Yes without Bhagwan there is no morality.
not really
Yes absolutely... First came man I then came religion thousands year later... Do other living beings on earth have their God , then why humans? Human is just part of species on earth who has made his way life complex due to false belief caste, religion, race , language Division.... Worship only our mother earth and our parents who raised us.. And love all living beings and protect mother earth...
WHY HE TALKS ABOUT SUBJECTS OTHER THAN WHAT HE STUDIED
OVERSMARTNESS
एखादी मुलाखत नामस्मरण आणि त्या मागचे विज्ञान अशी एक मुलाखत घडवून आणली तर बरे होईल
Shanka n gheta vishvas theva he far Chan vichar ahet sir kharach.
Very great person.
म म म म म म् मं मं चा आवाज बंद कर
Bhagvad गीतेचा पूर्ण अभ्यास करावा. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत. स्वतः चे डोके n वापरता तज्ञ कडून समजून घ्यावी
नास्तिक लोकांनी चे जगाला जगण्याचा उद्देश छान समजावून दिला आहे
Watched him on channel Science is Dope. He left homeopathy and is practicing MBBS
पाचलग साहेब, मी आपल्या चॅनल चे सर्व व्हिडिओ बघत असतो आणि त्याविषयीचे माझे एक निरीक्षण नोंदवू इच्छितो. मी असं अनेक वेळा बघितल आहे की आपण कार्यक्रम चालू असताना जोरात ढेकर देता. ते एक तर जरा unprofessional वाटतच पण ते पचन संस्थेतील विकारांच, विशेष करून hyper acidity च, लक्षण आहे. जर आपण काही उपाय चालू केले असतील तर उत्तम अन्यथा एखाद्या तज्ञांना दाखवून घ्या ही विनंती.
😂
😂 पद्धतशीर घेतलं ❤
😅🎉
बरोबर आहे. मी पण निरिक्षण केलं आहे हे.
हो खरंच 😂
I would like to meet you some day Dr. Abhyankar, to commonalities.
It has been predicted that a rituals based religious way of life will become less and less relevant in a couple of decades.
Our next generations will need good fair transparent simple guidance 🙏
थोडक्यात नस्तिकांना कसलीच गरज नाही...
Ha 1 numbercha murkha ahe.
Prashna vicharu naka asaa kuthala dharma vachalay yane dev jane. Bhagvad Gita, Bhagvatam etc. he sarva prashna uttar swarupat ahe. Ekerit pan bolaychi layki nahi yachi...yogyata mhatale tar sanmanacha vhayacha yacha. Brahman kulat janmalele kapaal karante. Shaastra n vachata thokun dene mhanaje tendulkaranni, I love butter chicken mhananyasarakhe ahe.
आपण फक्त परदेशी पुस्तक वाचून हे knowledge देत आहात.... थोड धार्मिक पुस्तक वाचा साहेब.... तुम्ही पण आस्तिक व्हाल... Hopefully....
नको.. असे लोक धार्मिक पुस्तके वाचून त्याची तोडमोड करुन अजूनच काही तरी वेगळे तर्क काढून फक्त तेच प्रसिद्ध करतील. त्यापेक्षा ते "त्यांच्या दृष्टीने" नास्तिक आहेत तेच बरं आहे.
Jo नास्तिक आहे , तो सुधा हिंदू आहे .... अटल बिहारी वाजपेयी !
Accept the individuality and it's freedom!
@@MohanJoshi90तुम्हाला त्यांची भाषा अर्थ समजला का
प्रश्नांची उत्तरे मिळाली की त्यावर संशय करू नये हे धर्म शिकवितो कारण विज्ञानावर सुद्धा आपण कधी संशय घेत नाही मग धर्मावर संशय का ..??
RIP - Dr !
We respect you !
डॉ.नी स्पष्टच सांगितले आहे की भारतीय संस्कृती व परंपरेत असल्यानेच नास्तिकता जपता आली...
.
आपल्या धर्मात प्रश्न आणि उत्तर असे उपनिषद आहेत या पढत मुर्खांना माहीत नाही.
Very right.
वेदांत ❤
They're hard to understand for normal people.
या सर्व आधुनिक शिक्षणग्रस्त लोकांनी आपले ग्रंथ वाचणे जाऊ दे पाहिले असतील की नाही अशी शंका आहे.
Interview is only as good as the questions asked by the interviewer. Great questions!
बरोबर आहे 100 पेरसेन्ट
हिंदू धर्मात कुठेच असं म्हटलेलं नाही की प्रश्न विचारु नका. सांगितलेलं निमूटपणे ऐका.
उलट अथातो ब्रह्मजिज्ञासा याप्रमाणे अजून प्रश्न विचारायला म्हणजेच पर्यायाने विचार करायला प्रवृत्त केले जाते.
परंतु तरीही लोकशाही पद्धतीप्रमाणे मी आपल्या मताचा आदर करतो.
You say.. "We respect the individual's choice." what do you mean, respect for religion or the person? But if the core ideology of a religion is to destroy non-believers, how will that person or his religion be welcomed?
आज मला माहिती पडल मी नास्तिक आहे
आपल्या देशात शुद्ध नास्तिक खूप कमी आहेत. जे डाव्या विचारांचे किडे आहेत त्यांची नास्तिकता फक्त एकाच धर्माचा आणि त्यातही एकच जातीचा द्वेष करण्यापूर्ती मर्यादित आहे.
अगदीच उत्कृष्ट ❤✅✌
प्रश्न विचारू नका? अर्जुनाने प्रश्न विचारले आणि जगाला भगवदगीता मिळाली. प्रांजल पणे विचारलेले प्रामाणिक प्रश्न आणि त्यांना अधिकारी व्यक्तीने मनोभावे दिलेली उत्तरे असेच आपल्या कित्येक पवित्र ग्रंथांचे स्वरूप आहे.
Please bring experts on subjects. Half baked knowledge is dangerous for society. Good luck
👍👌✔️✔️✔️चांगले मार्गदर्शन,,, निर्गुण निराकार ईश्वरावर भरोसा,,, ही सुद्धा नास्तिकताच असते,, कारण त्यात स्वत:वर आधी भरोसा ठेवावा लागतो आणि कर्मफल भोगायला तयार असावे लागते
Dhekhar king
Ahubali thali jevlay anchor. Kiva अपचन 100%.
Editor che pan kautuk
अतिशय छान तसेच ज्ञान वाढवणारी मुलाखत. परंतु या मुलाखतीचे शीर्षक असलेला *हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो ?* हा प्रश्न का टाळला ?
ध्यान धारणा आणि आधुनिक मानसशास्रातील साम्यं व वेगळे पण याबद्दल पाहुणे विवेचन करू शकतील का ? उत्सुकता आहे.
अभ्यंकर हिंदु धर्म यांवर बोलताना जरा इतर धर्म पण देशात आहेत व त्यांच्यात पण भरपूर अंधश्रद्धा आहेत जर***मध्ये दम असेल तर तू हिंमत दाखवून त्या मुलाखत घेणाऱ्या यएडपट पाचलग बोलाव
Buy some stock ...pray to god for it to go up....
Do this 50 times
Short a stock and pray to devil it hoes down....
Do this 50 times.....
Ypu will become an Athiest ....and Bankrupt....
Nadtikta pasaravalya shivay doctor na dev kon mhanatat ?
उत्तम चर्चा. 😊
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. पंचमहाभूतांचा आदर करून मर्यादा पुरुषोत्तम जीवनापासून दूर गेलेले विज्ञान आणी धर्म आणी हा केमिकल लोच्या
गूढ शास्त्रा बद्दल पाहुण्यांचं काय मत आहे ?
छान. यांचे लेख विशेष वाचनीय असतात. 💐
गंगालहरी वर कुणी विवेचन करणारे असेल तर ऐकायला आवडेल.
Buddhist Cause and conditions as source of creative phenomenon as opposed to sanatani idea of Supreme power that creates and control
Tula doctor bolayla tula pan degree dakhvayla lagel na..naitar 10 vi napas Ani tujhat farak kay...
जरा धर्म म्हणजे काय याचा पण अभ्यास करावा.... नास्तिकपणा ची भांपाक उदाहरणे देतो हा माणूस..... एवढी पण मूर्ख नाहीत माणसे आत्ताची...
हा मोठा हुशार याच्या हसण्यावरून असच वाटतं...
मुलाखत अर्धवटच राहिली आहे. पूर्ण रेकॉर्डिंग का नाही?
In Mahanubhav panth God already told male and female are equal . In geeta also
पन हिंदू धर्म ना गुलामीचा धर्म!
खुप छान मुलाखत.
खूपच छान विश्लेषण करुन सोप्या भाषेत डॉ.नी त्यांचे विचार सहजपणे सांगितले..यावर आणखी डॉ चे विचार ऐकायला आवडतील..डॉ व पाचलग सर व थिंक बँक चे खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👌
Nice 👍
भारी माणूस
Muslim Dharma vishayi bolale nahi doctor saheb
God of the Gaps, is the nice concept
We areNotGodfearing but we are पापभीरू
Very logical thoughts
Please take Sharad baviskar interview on higher education...