सुशिक्षित झाली पण सुसंस्कृत नाही झाली.मार्ग दर्शनाचा अभाव आहे.मांग आणि फिटे पांग | असली सार गर्भित म्हण परंपरेने चालत आली आहे.संत साहित्याचा अभ्यास कर.सारा समाज वंदन करील. जय मातंग मुनी !!!
Ohhh ata tu decide karnar ka ke kon babasaheb n kon comman ahe te I am asking u who r u only bak bak karun kon mahan nahi hote action karave lagte samjle ka
श्री. जाधवसाहेब, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, आपण मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून मेलो तरच आपल्या पुढच्या पिढीला कळेल ना की आपण मांग आहोत, ह्या बाईला मांग नामशेष करावयाचे आहेत का?
Anant Patole पाटोळे साहेब मला सांगा तुम्ही हि बाई नेमकी कोनत्या समाजाची आहे मला तरी वाटत नाही की ह्या बाई चा मातंग समाजात जन्म झाला असेल... जय लहुजी जय अण्णा भाऊ
@@vinayakjagdhane3529 laj nhi tumala ani tase pan babasaheb chi naav ghechi layki nhi ani gheu pan naka hindu chi gaand chata tumcha gaandit khelay toktel na hech tumchi layki ahe.....🖕
शीतल ताई आपण खरंच ग्रेट आहात विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज , भारतीय राज्यघटनेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आमचा खरा मातंग बांधव यांच्यामध्ये पेरण्याचे काम करीत आहेत हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे . जयभीम , जय लहुजी , जय मल्हार , जय बहुजन , जय मीम.
श्रम आणि ज्ञान याच्या जोरावर प्रगती साधता येते.अशा लोकांच्या आड कोणतीही जात धर्म येत नाही.दीक्षा घेऊन ही बहुसंख्य लोक गरीब आहेत.दीक्षा घेऊन प्रश्न सगळे सुटतील असे मला तरी वाटत नाही.आपणास विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे
Bhava tai kay bolli ani ase ka bolli he tula kadachit kalayla ushir hoil. Je aarakshan gheun aaj tula bolaycha adhikar ahena te aplya babasahebanni dilay. Naitar aajpan aplya kamrela zadu ani galyat madke aste. Jar ewdhach tula Matang aslyacha garv aseltar bas baman ani manuwadyachi gulami karat tuzyasarke sudharnar mala watate kadachit. Babasahebanmule apan aaj mansat aloy ani tyanni Boudha dhamm dila aaplyala ani karmkand band karayla sangitli.
Gaikwad Saheb Tumcha Sathi Pan Aaplya Dr.Babasaheb Ambedkarani Ch Kele Aahe Pan Tume Naav Ghet Nahi Kay Matag Matag Karat Baslet A O Mahit Naslelya Goshtin Madhe Chomle Pana Karu Nahi Gaikwad Yani Samjle Ka Ugaach Thond Aahe Mhanun Watel Te Bolayche Nahi Tume
बरोबर बोललीस ताई तू. काही जाती वादींनी मातंग समाजाचा इतिहास बाहेर आणला नाही ही बाब आम्हा ला माहीती आहे. पण मातंग समाजाचा इतिहासात मोठा वाटा आहे हे ही आम्हा ला माहीती आहे. जय शिवाजी, जय शाहू, जय लहूजी, जय भीम हेच खरे.
जे जे म्हणतात अमहाला मातंग म्हणून गर्व आहे आणि बाबासाहेब मंननार नाही त्यांनी त्यानी आरक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सवलती सोडून द्या खरच 🙏🙏जय भीम 🙏🙏
जग "बदल" घालुनी "घाव" (स्वाभिमानाचा-परिवर्तनाचा-धर्मांतराचा), मज सांगुन गेले "भिमराव" (प्रज्ञासुर्य डॉ.आंबेडकर) हा अण्णा-भाऊंचा मोलाचा पण दुर्लक्षित संदेश खर्या अर्थाने माझ्या मातंग समाजाला कळायला लागला आहे असे वाटते. जयभिम जय भारत.
आण्णाभाऊंचा दुसरा संदेश विसरलात वाटतं ? "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकी नाही श्रमिकांच्या हातावर तरली आहे " याचाच अर्थ असा कि स्वत:मातंग समाज स्वत:च्या हिमतीवर लढु शकतो आणि स्वत:चा समाज सुधारु शकतो.
1). आपण लिहिलेला संदेश दुसरा नाही तर पहिला (आगोदरचा) आहे. अर्थात हा संदेश श्रमजिवि वर्गावर आरामात जगणाऱ्यांसाठी आहे व श्रमिकांच महत्त्व अधोरेखित करणारा आहे हे कोणीही नाकारणार नाही. 2). खराट्याची एक काडी सहज मोडता येते, पण अनेक काड्यानी बनवलेला खराटा मात्र सहज मोडता येत नाही म्हणजेच मजबूत असतो. अण्णा भाऊंचा दुसरा संदेश अनेक श्रमजिवि जातीत विभागलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठीचा आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. 3). समाज सुधारणा म्हणजे केवळ राजकीय व अर्थिक असत नाही तर, धार्मिक, संस्कृतीक, वैचारीक असे विविध पदर असतात....
प्रत्येक समाज बांधवांना माझी विनंती आहे .आपला बाप दारुडा आसेल,वेडा आसेल ,लंगडा लुळा पांगळा आसला तरी तो आपला बापच आसतो.शेजारचा खुपच देखणा आसला तरी आपण त्याला आपला बाप म्हणत नाही .तेव्हा स्वतःच्या मातंग समाजाला नावं ठेवणार्या शितल ताईंचा पुळका कोणी ही आणु नये .जय लहुजी
मला वाटत ताई तूम्ही कंबो मनुन जन्माला आला आहत आहो सर्वे लोक काय तुमच्या सारखी नसतात पैश्या साठी स्वतच्या बापाच्या मिशा काढून टाकणारे लोक तूम्ही आम्हाला शिकवता का तूम्ही कितिही ओरडलात सेव्टी मातंग समाजाला काही फरक पडनार नाही जय लहुजी जय मातंग
अरे भाऊ dr. Babasaheb Ambedkar saheb यांनी तुमच्या साठी 12 सभा घेतल्या अजूनही त्यान्हा तुम्ही लोकं त्यांना ओळखलेल नाही,अण्णा भाऊ साठे पण dr. Babasaheb Ambedkar sahab yanha manat hote . jay bhim jay buddhmai bharat 🙏
जय लहुजी शितलताई समाजाचा विकास दुसऱ्याच्या मागे लागून होत नाही त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे लागते आणि ते स्वाभिमाना तुन मिळते आणि अण्णाभाऊ नी देखील स्वाभिमान जपला
@@mothkelawala9088 samagat gand nahite madak manatat te barobar ahe tumi mang sudarat nahit .babasahebach saulati gheta kadhi pan jay jay bhim manayachi laj vatate ka tumala
तू काय तुझा शहान पण नको शिकवू, तुला जस राहाच तास राहा, पण माहिती घायची असेल तर नक्की घे धर्मच राज्य आणि संविधानिक राज्य आणि कोणच्या प्रवाहामुळे आपल्याला जीवनाला दिला भेटा लागला तर, आणि तुझ्या कमेंट पाहून समजले तू किती ज्ञानी आहे तर
मी देखील जातीने मांग आहे माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
RASHTRA SARVOPARI तुम्ही RSS चे दिसतात .तरीही जुने दिवस आठवा आणि आजही हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करून दाखवा मग मानेल तुम्हाला . क्रांतिकारी जय लहुजी l जय भीम
आहो शीतल ताई तुम्ही हलगी विषयी बोलताय पण हे विसरू नका तुम्ही हलगी वाजून कार्यक्रम केले आहेत त्या कार्यक्रमचा का उद्धार केला नाही.मातंग समाज कुठं कमी आहे ,तुम्ही का टीका करता,आम्ही लहुजींना ,अण्णाभाउना,बाबासाहेबाना ,शिवाजीमहाराज ,अहिल्याबाई यांना मानतो.पण तुम्ही आम्हला मार्ग दर्शन करा पण टीका करू नका.हि विनंती आहे जय लहुजी जय भीम
शितल ताई मातंग समाजाचा इतिहास पहा मग बोला. हिंदुच राहणार समाज आपला . बौद्ध झालो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होत नाही. आणि हिंदू आहे म्हणून बाबासाहेबांना मानत नाही,अस नाही.हिंदु राहून आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहोतच. पण तुमचा विचार बदला
मातंग समाज हा अंधश्रद्धेत पुर्ण डुबलेला आहे आणि त्यांना शिक्षण पेक्षा डपडं वाजवणे पोतराज होणे मोठे केस वाढवणे देवाचे भक्त असणे आवश्यक वाटते, मग जर मातंग समाज इतके धार्मिक विधी करतात मग देवी देवता त्यांना झोपडपट्टी मध्ये का ठेवतात बंगले का रहात नाही,
@@amitholkar2496 dusryanchi gulami karun rahta m kashala tumhala Kon bolel, aani aamchya himti var aahot samjl. Jay bhim vale fakt ladhtat sarv shedule cast var hinarya anyaya viruddh n tyanchya benefit sathi nidan bolaychya agodar tyacha vichar Kar bhadvya, pan phukatch miltay na maj aalay Tula zatu
@@amitholkar2496 aamhi aamch nit bagitl , swatachya doshanvar Kam kel n khup pudhe jatoy, tu bagh swata kethe hota , kuthe aahat n pudhe kuthe asal , aamhala shivya denya peksha swatachya gun- doshanvar Kam kar
हिंदू मध्ये बाबासाहेबाना मानत नाही असं नाही , आम्ही हिंदू राहू आणि बाबासाहेबाना मनापासून मानू ,, काही धर्म तर झाल्यावरच मानव अस लिहलेला नाहीये , , जय जय जय भीम, जय लहुजी
@@aakashbaviskar3313 manje boudh zal ki gulam nahi Hindu aahe tar gulam 70varshat tumchyat kay farak padala boudh houn khar manaje tumhi boudh nahi jo Hindu boudh he ek samajato, panchasheel palato to boudh jo 22partidhanya palati to 56cha naya dharm jai bhim, jo donhi palat nahi to aadharmi Aalgavavadi bhimta Jai hind , namo boudhay 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
समाज बदलून परिवर्तन जीवन सुखी होत असते का, तुम्ही एकटे जा समाज सोडून, आम्ही तोंड काय दाखवू आमच्या येणाऱ्या पिढी ला, मी माझ्या समाजाला एकटे कधी नाही सोडणार, खूप दुःख होते मला तुमच्या सारखे समाजा त जन्म ला येतो तर
ताई तुम्ही हे निर्णय घेतला तो योग्य आहे.असाच कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाला पाहिजे.समाज प्रबोधन झाले पाहिजे.प्रत्येक मातंग समाज हा आंबेडकर चळवळीत काम केला पाहिजे.
माग हा दुसर्याचे पाय चाटणारा नाही. त्याला आपले स्वतत्र अस्तित्व आहे. तुला कुठे जायचे आहे तिकडे खुसाल जावे. समाज पुर्ण समजदार आहे तुझी शिकवण्याची गरज नाही
लोक मेल्यावर स्वरगात जातात, आणि आम्ही तर स्वरगातच आलो, हालकी च्या सूरात, आणि मांगाच्या घरात ,,,, जय शिवराय,, जय लहूजी , जय भिम एक कट्टर लहू भक्त 🙏🙏🙏🙏 आता बोला, 😂😂😂😂😂
Aare Tula laj kahi nahi vatali Jay bhim Kon bolnar Hya tumcya aaahnkara mule Matang samajavar aanyay hotoy Aare tumhala tar aajun shuda Sudarle nahi tar tic vel yenar
एक विद्वान,प्रचंड बुद्धिवंत व्यक्ती,न भूतो न भविष्यती असे कीर्तिवंत व्यक्तिमत्व असलेल्या बाबासाहेबांनी का धर्मांतर केले असेल?याचा विचार मातंग बांधवांनी करायला हवा...
Mi matang ahe tula sudaraych ashel tar halgi ani hindu dharm sodave lagel nahi tar tujhi kadhich sudharanar nahi boudh dharma mule barech lok sudarlet mi tar boudh dharm swikarnar ahe tu mar halgi vajat
ताई तुम्हाला एक सांगायचं की आपलीच माणसं आपला पाय मागं खेसतात ते तुम्ही करून दाखवले कशाला फुकटचं न्याण देताय आपला समाज पुढे नेण्यासाठी तुम्ही काय केलं ते सांगा माझ्या समाजत आसल्या लोकांची गरज नाही नाव बद्दल म्हणजे बाप बदलत नाही देवा परत माझ्या समाजत आसल्या लोकांना जन्म देऊ नको....जय भवानी जय लव्हुजी
धर्माच्या नावावर गुलामित ठेऊन आवघड कमाकडे आपण कसे काय, धर्मतर केल तर विचार बदलते , त्या विचारातून जग थोडं वेगळंच दिसते, त्या दृष्टीने पाहन्या साठी, आपण कोना मुळे इतके खराब दिवस काढले तर. या मध्ये बदल कोना मुले झाला याच्या साठी, इतकी माहिती पुरे नाही, तरी बी थोडा विचार करण्या साठी
मी देखील जातीने मांग आहे माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
मी मागासवर्गीय असल्याची लाज वाटते, कारण राहायला झोपडपट्टी पेयाला हातभट्टी शिकायला जिल्हापरिषद शाळा काम भंगार गोळा करणे किवा मराठी लोकांच्या दारावर जाऊन भिक मागणे
@@Proud.indian.124 आपण कृपया आपल्या समाजातील लोकांची सुधारणा करा पहीले झोपडपट्टी मधुन बाहेर काढा तसेच शिक्षण घेण्यास वाव द्या आणि स्वताला हिंदू महणारे तुम्ही झोपडपट्टी ही फक्त मागसवर्गीय लोकांची असते,ब्राह्मण व मराठा गुजराती मारवाडी ची नसते,आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला पण हिन्दू म्हणून मरणारच नाही तुम्हाला बघायचे काय लोकांची काय वाईट परिस्थिती आहे,
ज्या वेवस्तने पाणी नाही दिले, त्याचा गवरव तुम्हीच टिकू शकतात, आमची बी हीच अपेक्षा आहे, आम्ही तर नाकारले आहे, फक्त सपोर्ट करत आहे विचार बदललेल्या व्यक्तीला,
@@sudhirtayade5086 bhau tuzhya mahiti sathi sangto ki aamcha मातंग ही कोनताी जात नाही कि धरली सोडली जाते. मातंग हे कुळ अहे आणि तुला चांगल माहिति आहे की कुळ कधिही बदलं जातनाही .कारन कुळा ची लोक कष्ट करून खातात पण ईज्जतेत ओके 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लहुजी यांच्या मुलीचा मुक्ता साळवे तोकडा सवाल आम्हा अस्पृश्यांचा धर्म कोणता ते पण वयाच्या 14 वर्षी कोणता आहे आमचा धर्मग्रंथ म्हूणून तेंव्हा विचारतात ताई जे सांगतात ते बरोबर आहे जात ही गर्व करण्यासाठी नाही तर शोषण करण्यासाठी आहे याच्याच आधारे धर्म आणि जातीच्या नावाने शोषण झालय आजवर आणि अजूनही होतय हे शोषण करण्यासाठी दिलेला अस्पृश्यांचा टप्पा लावलेला आहे आणि यावरच गर्व करण्यासारखं काही नाही बौद्ध म्हणून जगात vavara सगळे देश समर्थनात असलेलं
तुमच्या पाठीशी कोणीही मातंग लोक उभे राहणार नाहीत, तुझी तारीफ करनारे फकत माहार लोक आहेत मांग नाही मानसाची कीर्ति, चरित्र हे सर्वात महान, इज्जत आहे, तू मातंग समाजाचा इतिहास वाचायला हवा .एखाद्या वेषाने कितीही मोठी इमारत बांधली तरिही लोक त्याला वेशाची इमारत सांगतात जैन धर्म बनला पण त्याना हा धर्म मातंग समाजा पासुन बनला आहे ग्रंथमधे लीहावा लागल तू ज्या दिवानागरी भाषा लिहितेस तू जे रोज संगीत एकतेस, जीत गाव तिथे हनुमान ही मातंग आहे भारत देशाची संस्कृति ही मातंग समाजापसुन बनली आहे ते लोकाना सांगितल पाहीजे लोक शर्मीने माना खाली घालतील ,
आज तिरुपती बालाजी मंदिर असो किंवा अमरनाथ मंदिर येथे जान्या साठी जात दाखवावी लागत नाही मांतग समाजाची आई येडाई आहे तुलजापुर ची भवानी आई आहे आणि खंडोबा ज्योतिबा आमचे बाप जय लहुजी
yada bambu buddha mahnje ahinsa, ani Buddhist kontya devala kombde, bakre nahi kapat .ani amhi shouk kiva adat mahnoon nahi ahar manun khato. Ani amhi khup kami mass khato samjal.
yada bambu tuzya sarkhe chutia lok amhala sangayachi garaj nahi, amhi pradham, bakichya garja purn karto urla tarach mas yacha vichar karto, pan mazya bhovtalcha matang samas rahayala bicharyana ghar nahi pan roj mass pahije, karan te hindu ahet. Ani ek matang boudh zala to bank manager ahe ata tyani mas khan kami kel. Nustya massat adkun rahu naka samorcha vichar kara
अजूनही मातंग समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे, देव देव, जत्रा, यात्रा करणे,बकरे काप,कोंबड्या कापणे, व्यसने करणे यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. सत्य स्वीकारायला समाज का तयार नाही हेच कळत नाही.निदान आपला समाज कोणत्या अवस्थेत आहे हे तरी पहा... दुर्दैव एवढे आहे की, चांगलं सांगितलेलं आपल्या बांधवांना पचत पण नाही आणि पटत पण नाही.चांगलं सांगितलं की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करतात...असो...
मांग आहे मांगच राहणार , लहुजी चा वाघच रहाणार. तुझी तु कर संधीच सोन , आम्ही बापाच्या बापाचा बाप लहुजींच्या देशप्रेमी विचारावर चालणार. जय लहुजी जय भिम जय हिंद
पुरंदर किल्ल्याचे गडकरी नाईक असणारे मातंग शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे आहेत हे त्यांनी 50 सुभ्याचा मालक असणाऱ्या औरंगजेबाला पुरंदरच्या लढाईत दाखवून दिले होते.
कुठपरेंत ओळख आहे भाऊ आपल्या जातीची थोडं सांग बर 🤔फक्त राज्यात ही तुरळीत ठिकाणी ओळखतात बाकी ठिकाणी कोणी ओळखत नाही, बोद्धीष्ट झालं तर जगात ओळख होणार ते ही पूर्ण ताकतीत
@@surajwagde4571 आरै मग झक मारायला बोलावता का आम्हाला तुमच्या धर्मात जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर का परत परत बोलवत आसता आम्हाला तुम्ही नासकी लोक आम्हाला कळतय आमची गरज आहे तुम्हाला म्हनुन बोलवता 😃😃😂😂सत्ता आणायची काय
@@surajwagde4571 आम्ही हाजार वेळेस सांगत आसतो आणी सांगत ही आलोय दाखऊन देत आलोय की तुमचा धर्म नकोय आम्हाला तरीपण परत परत तुमची लोक मागच लागलेली आसतात का लागता रै माग जर का आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर सांग बर 😃😃😂😅जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत आमची तुम्हाला काहीच गरज नाही तरीपण तुम्ही आमच्यां माग का लागल्याले आसता येवच सांग बुद्ध धर्म स्विकार करा म्हनु म्हनु तुमच्या तोंडाला फेस येतो की 😂😂आणी म्हनतो बोटावर मोजन्या ईतकेच आहात
मांग जातीचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही दुसऱ्या धर्मात जाणार नाही.मांग जातीत जन्माला येऊन राजकारणासाठी मांग समाजाला नावे ठेवणे योग्य नाही. जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.
मांतग म्हणून जन्माला यायला पण नशिब लागत कोणत्याही कुत्र्या मांजराचं काम एखाद्या वाघिणीच्या पोटी जन्म घेयाला जय लहुजी जय अण्णा जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भिम एक लहुभक्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर वर सुमारे ३ वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाति व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे.
Great Tai 👍🐘🌹🙏 प्रत्येक भारतीय व्यक्तीला बाबासाहेबांनी समता, बंधुचा, प्रेम व न्याय .आर्थिक ,सामाजिक, राजकीय लाभ मिळावा यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जीवन जगण्यास शिकवले
शितल ताई सर्व प्रथम आपणास मानाचा जय लहुजी 🔥 आपण म्हणालात की मी मातंग समाजात जन्म घेतला परंतु मातंग समाजात मरणार नाही ठिक आहे NO PROBLEM पण मला एक सांगा की हिंदू धर्मातील मातंग समाजातून बौद्ध धर्मात जाणार मातंग समाज सोडणार त्याने होणार काय? त्यांने साध्य काय होणार बर्याच जणांना अजून मातंग समाज निटसा समजला नाही
नशीब आणि भाग्य आहे आमचं की... आम्ही मांगा घरी जन्मलो.. आणि, मांगा घरीच मारणार .. आम्ही कधी कोणाच्या आहिरी गेलो नाही. ना कधी झुकलो.. आम्ही जर पेटलो ना तर जाळ न धूर संगच काढू समजलं... जय हिंद जय लहूजी
As one from Mangs: Never be ashamed of being Mangs or Mahars, self respect-self esteem very essential yet caste identity encompasses something complex, a community transcending strength and power , a powerful support to lead life, distant and distinct it may sound but unity, a push. Nonconformism- unorthodoxy on the rise, idealism derives from modernism, my hope is that untouchables are the first beneficiary. The most exalted and sought after in the world today are Shaniwarwadians, the Brahmins. lets be like them, they never are in our way. Learn the language ENGLISH ( read read read, write write write) because India needs English. love hugs and kisses for all.
हिंदू धर्म हा वाईट आहे ह्या विचाराने बाबासाहेब बोले होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ,मग शीतल ताई आपण म्हणालात मी मांग म्हणहून जन्मले पण मांग म्हणून मारणार नाही याचा अर्थ काय
Konta maang to hindu dharmat gulami karat hota to uch nich chya patlit sarvat khali hota tya peksha bauddh dharm bar nahi jaat paat nahi andhshradha nahi naral nahi haar nahi mandir nahi dan nahi bhat - nahi brahman fakt shanti ani shukh kuthech nahi dukh
Swabhuman ani abhiman yancha sampla aahe yana usht khaychi savay aahe tar khaudya ani patlakhali bayko ghaludya marathwadyatali parishtiti aahe hi jaun baghu shakta mangala shivya dilya jatat ani te sarv Sagan kartat
ताई आपला निर्णय अतिशय योग्य आहे....मातंगाला बौध्द धम्मच तारू शकतो...त्यातूनच आपली प्रगती, विकास,कल्याण, भल , हित,स्वाभिमान व प्रेरणा यातून मिळणार आहे....👌🙏✍🌹🌺👊🤝
आमचे महापुरुष आणि आमचाच बुध्दीभेद: खरतर खुप दिवसांपासुन लिहायच होत परंतु काही वैयक्तीक कारण आणि चालु असलेल आण्णाभाऊ आणि लहुजींच वाचन व समजावुन घेण्याचा प्रयत्न त्यामुळ जमल नाही.परंतु आता ती निर्णायक वेळ आली आहे जिथ आपले महापुरुष तुमच्या माझ्या सारख्या तरुणांना रोखठोक पणे मांडावे लागतील.आण्णाभाऊ व लहुजींच्या नावाने होणारा आमचा बुध्दीभेद व भरडला जाणारा समाजबांधव.खरतर मोठी शोकांतिका आहे आपल्या महापुरुषांना लोक हव तस फिरवुन आपआपल्याल्या गोटात ओढतात आणि आमची तरुण पिढी किंवा तत्सम बुध्दीजीवी साधा विरोधही करत नाहीत.असो. आण्णाभाऊ साठे आणि आमचा बुध्दीभेद - खरतर अफाट ग्लोबल ग्रंथसंपदा निर्माण करणारा हा माणुस साहित्यरत्न नव्हे भारतरत्नच असायला पाहीजे परंतु उपेक्षितच.कारण अनेक असतील. मातंग समाजाचे आण्णाभाऊ .खरतर समाजाने हा माणुस जपला पाहीजे परंतु आज त्याच माणसाचा हवा तसा वापर करुन आमच्या लोकांचा बुध्दीभेद केला जातो.खरतर बुध्दीभेद कसा तर काही प्रश्न उपस्थित करुन किंवा त्यांच्या साहित्याची मदत घेऊन.म्हणजे बघा. १.जग बदल घालुनि घाव? - बरेच जण सांगतात ही काव्यपंक्ती आण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात रचली आणि सादर केली परंतु अशीही काही मतमतांतर आहेत की चिरगनगरची भुत या कादंबरीत आण्णाभाऊ जेव्हा सगळ्या जातींच्या आणि घोषणांचा ऊहापोह करतात तेव्हा एका बौध्द समाजातल्या माणसाने म्हटलेली ही काव्यपंक्ती आपल्या लेखणीत उतरवतात.कादंबरी पुर्णपणे इतिहासावर नव्हे अंशत: आधारलेली असते. ही फक्त काव्यपंक्ती आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही २.आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ कथा? - खरतर बुध्दीभेद करण्यासाठी वारंवार उपस्थित करण्यात येती ती आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ ही कथा.ही कथा आण्णाभाऊंनी त्यांच्या उत्तरार्धात लिहली.खरतर या कथेत महार समाजाच्या साहेबु,विलास,जगु,मोहन या शाळकळी मुलांवर आधारलेली आहे. चिंचणी ते मुंबई या लहानमुलांच्या प्रवासावर बेतलेली ही कथा. ही फक्त कथा आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही. ३.आण्णाभाऊंची जगविख्यात फकीरा अर्णण? - सर्वात मोठ्या प्रमाणात बुध्दीभेद करण्यासाठी वापरल जाणार अस्त्र म्हणजे आण्णाभाऊंची फकीरा अर्णण.खरतर यातही मतमतांतर आहेत काहींच म्हणन आहे ही कादंबरी आण्णाभाऊंनी त्यांची आई वालुबाईंना अर्पण केली तर गेल्या काही वर्षात काही म्हणतात बाबासाहेबांना अर्पण केली.मुळात एक मुद्दा इथ फार विचार करण्यासारखा आहे.आण्णाभाऊंच्या जवळपास ३४ कादंबर्या आहेत त्यापैकी फकीरा कोणाला अर्पण केली एवढच सांगितल जात बाकीच्या ३३ कादंबर्यांच काय?त्याही त्यांनी कोणाला तरी अर्पण केल्याच असतील ना.?त्याबद्दल नाही सांगितल जात समाजाला व तरुणांना अर्थात आपल्यालाही ते प्रश्न का विचारावे वाटत नाही? असो. आण्णाभाऊंनी फक्त फकीरा कादंबरी अर्पण केली धर्मांतर नाही केल ४.आण्णा तेरी बात पर चले भीमजी की राह पर? - हे वाक्य कुठुन संक्रमित झाल असेल तर बीड जिल्ह्यातुन.तिथल्या काही महाभागांनी या वाक्याचा जोरादार प्रचार केला धर्मांतर घडवुन आणली.खरतर तुम्ही आणि मी विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत.आण्णाभाऊ साल १९६९ पर्यंत जगले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर तब्बल १३ वर्ष. या काळात आण्णाभाऊंनी कधीही धर्मांतर नाही केल. ५.आण्णाभाऊ आंबेडकरवादी होते? - आण्णाभाऊ जेव्हा मुंबईत आले तेव्हापासुन कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले.काही सहकार्यांच्या मतभेदामुळ बाहेर पडले परंतु लाल बावटा या कलापथकातुन शेवटच्या काळातही ते कम्युनिस्ट विचारसणीचेच राहीले. मुंबईत असताना आण्णाभाऊ व बाबासाहेब यांची एकदाही भेट झाली नाही. कम्युनिस्ट म्हणजे निरीश्वरवादी म्हणजेच देव न माणनारे अस सांगतात परंतु आण्णाभाऊंनी आपल्या कुठल्याही साहित्यसंपदेत कोणत्याही देवीदेवतांवर टीकात्मक लिखाण केल नाही.ते आयुष्यभर वर्गवादाची लढाई लढले. गरीब-श्रीमंत,भांडवलदार-कामगार,शेतकरी-सावकार ही दरी मिटली तर आपोआपच जातीनिर्मुलन होईल हा ग्लोबल विचार ते करत होते. यावरुन एक निष्कर्ष निघतो.. आण्णाभाऊ थोर मानवतावादी होते आण्णाभाऊंना वंदन ही होती आपल्या तरुणांची आण्णाभाऊंना घेऊन बुध्दीभेद करणारी प्रश्न व त्यांची उत्तर. तरी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्तादांबद्दल ही लवकरच लिहणार आहे परंतु अजुनही काही बाजु अंधारात आहेत त्या उजेडात येईपर्यंत क्रमश: जय लहुजी जय आण्णाभाऊ
हलकट, म्हणून खूप मोठा तिर मारला तू, अस मर, म्हणून कोणी मातंग समाजाला ऐन वेळेवर मदत करत नाही, ua-cam.com/video/NDTj_X6jG8Q/v-deo.html ua-cam.com/video/A6juLfdl__o/v-deo.html काही बी का म्हनाच
तु तर माझ्या लेकीच्या वयाची आहेस तुझ कौतुक कसे करू हेच समजत नाही तुझे कौतुक करताना माझे शब्द थिटे पडतात, तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होवो हीच माझी सदिच्छा. कधीतरी प्रत्तक्ष भेटण्याची ईच्छा मनी ठेवतो.
कोण म्हणत आहेत की मातंग समाज दारूच्या आहारी गेला . ताई जरा समजा मध्ये जाताना डोळे उघडे ठेवत जा . आणि समाज काय प्रगती करत आहेत ते बघा . आणि बाबासाहेब पण आमचे आहेत आणि आणाभाऊ साठे पण आणि लहुजी वस्ताद साळवे पण आमचेच आहेत . आभ्यास कमी आहे तुमचा जरा नीट अभ्यास करा . जय भीम . जय लहुजी .जय आणा भाऊ साठे
सुशिक्षित झाली पण सुसंस्कृत नाही झाली.मार्ग दर्शनाचा अभाव आहे.मांग आणि फिटे पांग | असली सार गर्भित म्हण परंपरेने चालत आली आहे.संत साहित्याचा अभ्यास कर.सारा समाज वंदन करील. जय मातंग मुनी !!!
मी मांग म्हणून जन्माला आलो आणि मांग म्हणूनच मरणार ताई तुम्ही ज्या समाजात जन्माला आले त्याच समाजाला नावं ठेवता तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे
Barobar aahe
मी मातंग आहे. पण मी सांगु ईच्छितो की माझ्या समाजाला फक्त डॉ. बाबासाहेबांनीच सन्मानाने जगायला शिकवले आहे. आणि हक्क दिले आहेत.
Dude chek out history and plZz then talk about it 😎😎😎
tu babasaheb nahis.as stetment karayala te babasahebalch sobhate.ha publicity stunt aahe.
Ohhh ata tu decide karnar ka ke kon babasaheb n kon comman ahe te I am asking u who r u only bak bak karun kon mahan nahi hote action karave lagte samjle ka
Barobar bola bhava
Mangesh u r write. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळे अधिकार दिले आहेत.
मला गर्व आहे मांग असल्याचा मी मांतग समाजात जन्माला आलो अनी मातंग समाजात च मरनार जय लहुजी जय अण्णा भाऊ. जय भिम
Jay lahuji Bhau
श्री. जाधवसाहेब, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, आपण मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून मेलो तरच आपल्या पुढच्या पिढीला कळेल ना की आपण मांग आहोत, ह्या बाईला मांग नामशेष करावयाचे आहेत का?
Anant Patole पाटोळे साहेब मला सांगा तुम्ही हि बाई नेमकी कोनत्या समाजाची आहे मला तरी वाटत नाही की ह्या बाई चा मातंग समाजात जन्म झाला असेल... जय लहुजी जय अण्णा भाऊ
@@lokpriy_band_99 साहेब, ही मुलगी मांगाचीच आहे, परंतु मन-बुध्दीपरिवर्तन झाल्यावर पैशासाठी माणूस काहीही करतो
साठे च्या पोटी येऊन आई घातली
शीतल साठे तु मातंगाची अवलाद नाहीस.मातंगांना स्वताच्या जातीचा अतिशय अभिमान होता,आहे ,आणि राहणार कारण आम्ही साहित्यसम्राट अण्णाभाऊ आणि आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्तादांना एकनिष्ठ आहोत.जय लहुजी जय अण्णाभाऊ.
Right bhai
बरोबर
बरोबर आहे भाऊ
मी मातंग आहे.. आणि मला मनापासून असं वाटतं की समस्त मातंग समाजाने बौद्ध धरमाची दिक्षा घेतली पाहिजे
Right
घे मंग
तू महार आहेस
तुला धर्म बदलायचा असेल तर बदल ना लवड्या.. दुसऱ्यांना कशाला बदलायला सांगतोयस.. सर्व मातंग हे हिंदु आहेत आणि ते हिंदुच राहणार..
💯
मांतग समाजाचा इतिहास लय
मोठा आहे ...मातंग लयच भारी...
जय लहुजी जय भिम
फक्त जय शिवराय आणि जय लहुजी बाकीचे गेले ऊडत
आमच्या इकडे ये मग मातंग बांधवांच्या शिव्या खा व भाषा ऐक मग समजेल
@@vinayakjagdhane3529 🙏🙏🙏🙏👌
@@vinayakjagdhane3529 laj nhi tumala ani tase pan babasaheb chi naav ghechi layki nhi ani gheu pan naka hindu chi gaand chata tumcha gaandit khelay toktel na hech tumchi layki ahe.....🖕
बरोबर भावा
हे समजायला अक्कल लागते
आमी जय लहुजी पन बोलतो आनी जय शिवराय पन बोलतो जय भीम पन बोलतो आमचे अणाभाऊ सागुन गेले सर्व धर्म समभाव नाहि जात पात
अगदी बरोबर, सहमत आहे
बरोबर आहे भाऊ जय लहुजी
Baghnyachi najar tuzya kade change honar nahi hindu dharmat lakshyat thev
जय लहूजी...जय भीम..👍
Sarv Dharm sambhav kas
मातंग समाजातील लोकांनी आपली जात न सोडता.. फक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे प्रगती आपोआप होते 🙏
शीतल ताई आपण खरंच ग्रेट आहात विश्वरत्न
सिम्बॉल ऑफ नॉलेज , भारतीय राज्यघटनेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आमचा खरा मातंग बांधव यांच्यामध्ये पेरण्याचे काम करीत आहेत हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे . जयभीम , जय लहुजी , जय मल्हार , जय बहुजन , जय मीम.
सबसे ज्यादा चमार समाज बाबासाहाब को
प्यार करता है जय जय जय भीम 🇪🇺🇪🇺🙏
20 करोड चमार भीम आर्मी चलाते है
नमो बुद्धाय जय भीम जय रविदास महाराज 💙🇪🇺
लोक शाहीर आंना भाऊ साठे यांना मानाचा मूजरा जय मल्हार
😍
जय लहूजी जय अन्ना जय मल्हार
श्रम आणि ज्ञान याच्या जोरावर प्रगती साधता येते.अशा लोकांच्या आड कोणतीही जात धर्म येत नाही.दीक्षा घेऊन ही बहुसंख्य लोक गरीब आहेत.दीक्षा घेऊन प्रश्न सगळे सुटतील असे मला तरी वाटत नाही.आपणास विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे
Sc मे चमार महार जाटव वाल्मिकी समाज
जागा हुवा है और हम जल्द बौद्ध बनने वाले है
जय भीम जय मुलनिवासी 💙🇪🇺
Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान जय भारत
चप्पला शिव
@@mothkelawala9088 to chapla shivel n Tu kay krshil vajv pipanya🤣🤣🤣🤣
@@mothkelawala9088 fandry vani dukr pkdt ja 🤣🤣🤣🤣🤣
ताई जर तुच्या सारका विचार केलातर सत्ता स्थापन करायला वेळ लागनार नाही जय भिम 🙏
मी मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून च मरणार ज्याला कुणाला ह्याची लाज वाटत आसल त्यांनी खुशाल एकद्या चा हात धरून जावे किंवा दुसऱ्या धुर्मा घ्यावा
👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
बरोबर आहे भावा
बरोबर...भाऊ
@Sachin Salve तू काय सोन ऊचलतोय काय तुझा शाहनपणा तुझ्या जवळच ठेव कळाल का शाहन्या
Jat hi grv krnysathi nahi tr shoshn krnysathi ahe ani jatimule aplya smajach shoshnch zaly
मी पण हिंदू म्हणून आहेत पण नक्कीच मी चांगल्या धर्मचा स्वीकार करेन ज्यात सर्वाना सामान न्याय असेल
@Soyab Pathan Official 😂😂🤣🤣
Vidhyanvadi boudh dhamm
Wel come in malmutra niwas
बौद्ध धम्म स्वीकारा जिथे समत, न्याय ,बंधुता शिकवते
मी माणूस म्हणून जन्मलो पण समाजसेवि म्हणून आदर्श ठेऊन जाईन....
ताई तू कर काही पण आम्ही मांगाच येड नाही सोडणार मांग म्हणजे आमची जात आमची शान 💯💯💯💯
कडक ताई आशीच लोक पाहीजे मांगान मध्ये ना की बाप बदलनारी ह्या शितंल सांरखी
Right
मी मातंग म्हणून जलमाला आलो आणि मातंग म्हणून मरेल मातंग भारीच नाही तर लई भारी आहे जय लहुजी
Bhava tai kay bolli ani ase ka bolli he tula kadachit kalayla ushir hoil. Je aarakshan gheun aaj tula bolaycha adhikar ahena te aplya babasahebanni dilay. Naitar aajpan aplya kamrela zadu ani galyat madke aste. Jar ewdhach tula Matang aslyacha garv aseltar bas baman ani manuwadyachi gulami karat tuzyasarke sudharnar mala watate kadachit. Babasahebanmule apan aaj mansat aloy ani tyanni Boudha dhamm dila aaplyala ani karmkand band karayla sangitli.
Bhava Mala Sang Re Kase Kay Bhari Aahe Matang Samaaj Bol Sang Pahu Kiti Pragati Kelis Tu Samaajane Kiti Pragati Kelii Bol Ans De Mala
Gaikwad Saheb Tumcha Sathi Pan Aaplya Dr.Babasaheb Ambedkarani Ch Kele Aahe Pan Tume Naav Ghet Nahi Kay Matag Matag Karat Baslet
A O Mahit Naslelya Goshtin Madhe Chomle Pana Karu Nahi Gaikwad Yani Samjle Ka Ugaach Thond Aahe Mhanun Watel Te Bolayche Nahi Tume
Hatt soda
VBA sobt ya
Shital tai che aika
मागटे कधीच सुदरणार नाहीत
मी समाजाचा चरणी मरेल पण मी जात कधीच बंदलणार नाही आता तरी आमची जात वरति ऐऊदेताका
मला गर्व आहे मी मागा घरी जणम घेतला आहे जय लहुजी 🙏
मी पण😈💯
@@kavitawaghmare8590 ताई थोड बोलायच होत
मांग भारीच आहे।।। भारी राहणारच।। आम्हाला गारज नाही कोनाची 🙏 ।। जय लहुजी जय आण्णा जय शिवराय जय भीम
कडक भावा आशाच लोकानची गरज आहे आज मातंग समाजाला
Right 👍
Gandi vr fatake basle ki Jai bhim aathvte mg 😂 hijade aahat tumhi...
*शीतल ताई संघर्ष करा....*
*समाज तुमच्या सोबत आहे...*
चागला
Aamhi nahi aahe💯
@@mr.sonu_0036 कडक भावा 👍👍मि पण नाही
मी पण आहे
आरे विचार करा आपल्या बापाचा इतिहास 📜येवडा मोठा आहे म्हणून इतिहास लपवला 🙏पण खूप मागे राहिला मातंग समाज माझा,😭😢
बरोबर बोललीस ताई तू. काही जाती वादींनी मातंग समाजाचा इतिहास बाहेर आणला नाही ही बाब आम्हा ला माहीती आहे. पण मातंग समाजाचा इतिहासात मोठा वाटा आहे हे ही आम्हा ला माहीती आहे. जय शिवाजी, जय शाहू, जय लहूजी, जय भीम हेच खरे.
बरोबर आहे ताई जय लहुजी
Ho barobar ahe
Sheetal Lavkar Buddha Dhamma Swekara Manus Bana Humanity First Purogami Chalval Bola Ambedkari nahe !!! 🇮🇳📢🗣️✍️🆒🤧
ताई तुम्ही बरोबर बोललात
प्रसिद्ध गायक शितल साठे यांचे विचार बौद्धिक आणि वैचारिक आहेत त्याचें कार्य बाबासाहेब फुले शाहू सम्पर्पित. भीमाची वाघीण आहे जय भीम जय लहूजी .vba
जे जे म्हणतात अमहाला मातंग म्हणून गर्व आहे आणि बाबासाहेब मंननार नाही त्यांनी त्यानी आरक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सवलती सोडून द्या खरच 🙏🙏जय भीम 🙏🙏
Babasahrb dyayla ka to bhartacha pantpradhan hota ka
Oncna pan aarakshan ahe
An kiti garib matang garib mahar garib obcna arakshanacha fayda jhala te sanga prasthapitanch rajy ahe pratek samajat pratek dharmat
असं बोलनं ,ये चुकीचं आहे.संविधान देशाचं आहे.कोणा एका व्यक्तीचं नाही.400 से लोकांनी मिळुन बनवलं आहे.
जग "बदल" घालुनी "घाव" (स्वाभिमानाचा-परिवर्तनाचा-धर्मांतराचा), मज सांगुन गेले "भिमराव" (प्रज्ञासुर्य डॉ.आंबेडकर) हा अण्णा-भाऊंचा मोलाचा पण दुर्लक्षित संदेश खर्या अर्थाने माझ्या मातंग समाजाला कळायला लागला आहे असे वाटते. जयभिम जय भारत.
आण्णाभाऊंचा दुसरा संदेश विसरलात वाटतं ?
"पृथ्वी ही शेषाच्या मस्तकी नाही श्रमिकांच्या हातावर तरली आहे "
याचाच अर्थ असा कि स्वत:मातंग समाज स्वत:च्या हिमतीवर लढु शकतो आणि स्वत:चा समाज सुधारु शकतो.
1). आपण लिहिलेला संदेश दुसरा नाही तर पहिला (आगोदरचा) आहे. अर्थात हा संदेश श्रमजिवि वर्गावर आरामात जगणाऱ्यांसाठी आहे व श्रमिकांच महत्त्व अधोरेखित करणारा आहे हे कोणीही नाकारणार नाही.
2). खराट्याची एक काडी सहज मोडता येते, पण अनेक काड्यानी बनवलेला खराटा मात्र सहज मोडता येत नाही म्हणजेच मजबूत असतो. अण्णा भाऊंचा दुसरा संदेश अनेक श्रमजिवि जातीत विभागलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठीचा आहे हे आपल्या लक्षात यायला हवं.
3). समाज सुधारणा म्हणजे केवळ राजकीय व अर्थिक असत नाही तर, धार्मिक, संस्कृतीक, वैचारीक असे विविध पदर असतात....
@@SJEditsAnnapur5590 जग बदल घालुनी घाव असे सांगून गेले मला भीमराव
प्रत्येक समाज बांधवांना माझी विनंती आहे .आपला बाप दारुडा आसेल,वेडा आसेल ,लंगडा लुळा पांगळा आसला तरी तो आपला बापच आसतो.शेजारचा खुपच देखणा आसला तरी आपण त्याला आपला बाप म्हणत नाही .तेव्हा स्वतःच्या मातंग समाजाला नावं ठेवणार्या शितल ताईंचा पुळका कोणी ही आणु नये .जय लहुजी
Swapnil jadhav svatachya himtivar ladhnyache Adhikar babasahebani dilet he lakshyat thev
आम्ही एका बापाचे आहोत
बाप बदलण्याची सवय नाही आम्हाला
तुला जी सवय आहे ती पाळ पण समाजाला नाव ठेवु नको..जय लहुजी
Barobr
Right bro 👍
मला वाटत ताई तूम्ही कंबो मनुन जन्माला आला आहत
आहो सर्वे लोक काय तुमच्या सारखी नसतात पैश्या साठी स्वतच्या बापाच्या मिशा काढून टाकणारे लोक तूम्ही आम्हाला शिकवता का तूम्ही कितिही ओरडलात सेव्टी मातंग समाजाला काही फरक पडनार नाही
जय लहुजी जय मातंग
बरोबर
अरे भाऊ dr. Babasaheb Ambedkar saheb यांनी तुमच्या साठी 12 सभा घेतल्या अजूनही त्यान्हा तुम्ही लोकं त्यांना ओळखलेल नाही,अण्णा भाऊ साठे पण dr. Babasaheb Ambedkar sahab yanha manat hote . jay bhim jay buddhmai bharat 🙏
ताई राजकारणच करायचय तर राजकरण कर पण समाजात दरी निर्माण करू नको,जातीवाद करू नको.जय शिवराय
बरोबर बोलता आहात
Barober bolet bhau tumhi tai samaja varn nako karu mahna rajkaran vegla vishay aahe aani samaj vegla aahe
महारांना बौद्ध धर्म follow करता आला नाही.
मातंगाच्या बुद्धी पलीकडचा आहे बुद्ध धर्म. अशक्य
Right
ह्या म्हणतात तसे काही होणार नाही , कारण मातंग सामाज चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे .
Barobar ahe bhau
Babasahebacya aarakshanamule visarlaka etihass
Are bro ti pragati pan bapamule hot Aahe ki nahi tar layki pan navti n tyach bapala Aaj tumi visrlat na bhau
Aaarakshana mule hot ahe baap ko bhul gaye
जय लहुजी शितलताई समाजाचा विकास दुसऱ्याच्या मागे लागून होत नाही त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे लागते आणि ते स्वाभिमाना तुन मिळते आणि अण्णाभाऊ नी देखील स्वाभिमान जपला
Right 👍
ह्या शीतल साठे मुळे पुण्यातला ऐक ही मातंग भारीप सोबत येनार नाही... जय लहुजी
नाही आला तरी चालेल भांडण झाली की घरामध्ये लपून बसा तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेणारे लोक हा फक्त
chukicha vichar aahe mitra..
tainche vichar matangana ptayla laglet..
Are bulya tumi sobat nahi tar bhari kay harel ka lavdya tuzya sarkhr kutre khup Aahe chal hat
Bhikari salya
Jai bhim Jai lahuji Jai phule
मांतग म्हणुन जन्माला आलोय
मांतग म्हणुन च मरणार तुम्ही नका शिकवु आम्हाला जय लहूजी जय अण्णा जय मांतग जय शिवराय⛳⛳⛳⛳⛳⛳
मांग कधीच सुदरणार नाहीत दि दवंडी मन आत्ता आणि वाजव हलकी
बरोबर आहे भावा
तुम्ही तर दफडीच वाजवत राहणार निळा भडक क्रांतिकारी जयभीम
@@ashokghadge9160 महार कुठे सुधारले
मांगाची फक्त एकच वाघीण अस्सल मातंग शेरणी ॲड पूजाताई देडे फक्त ताईसाहेबच
ती जगेल मांगासाठी मरेल मांगासाठी
हो बरोबर आहे बाप बदलनारी लोक नकोत मातंग जातीत
Right 👍
@@mothkelawala9088 samagat gand nahite madak manatat te barobar ahe tumi mang sudarat nahit .babasahebach saulati gheta kadhi pan jay jay bhim manayachi laj vatate ka tumala
मातंग समाजात जन्मले पण मातंग समाजात मरणार नाही.. ताई तुम्ही असे का मटले???
Sarv dalit samjan bodh dhamm svikarla pahije tevhach tumhala sanmnane jagta yeil Ani khara vikas hoil mhanun Hindu dharm manuski nahi shikvt ha asmantecha dharm sodla pahije Ani tumchya sarkhe bolnarya lokanche prabodhan jhale pahije
Yes ans chahiye
तिला मातंग जातीची सोडचिठ्ठी घ्यायची अन् बोध्द धर्म स्वीकारायचा आहे.
ताई तुम्ही मांग म्हणून जन्माला आलात पण जर मांग म्हणून जगण्या ची लाझ वाठत आसल तर तुमच्या नवा म्हागे लागणार साठे आडनाव काढा आणि नंतर कुठे पण जावा
बरोबर आहे भाऊ
बरोबर आहे भाऊ
तू काय तुझा शहान पण नको शिकवू, तुला जस राहाच तास राहा, पण माहिती घायची असेल तर नक्की घे धर्मच राज्य आणि संविधानिक राज्य आणि कोणच्या प्रवाहामुळे आपल्याला जीवनाला दिला भेटा लागला तर, आणि तुझ्या कमेंट पाहून समजले तू किती ज्ञानी आहे तर
ताई ज्याला अपल्या जतिचा लाज वाटते त्यान जति विषय बोलु नाही
hu hu
बरोबर
मी देखील जातीने मांग आहे
माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
RASHTRA SARVOPARI तुम्ही RSS चे दिसतात .तरीही जुने दिवस आठवा आणि आजही हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करून दाखवा मग मानेल तुम्हाला .
क्रांतिकारी जय लहुजी l जय भीम
1 no.👏👏👏👏👏
ताई साहेब तुम्हाला 100 % माहिती आहे का तुम्ही मातंग समाजात जन्म घेतला म्हणून, कारण तुम्हाला मातंग समाजाच्या इतिहासाचा विसर पडलेला दिसून येतो
Tai matung samajya baddal bolu naka swatachya fhaidhya sathi
तुम्ही इतके सक्षम आहे , तर मग तुम्ही दलित कसे काय, तुम्ही कस काय वाईट अवस्ताला जगले, एकदा दाखवून दे तू भाव ताई ला आणि समाजाला
आहो शीतल ताई तुम्ही हलगी विषयी बोलताय पण हे विसरू नका तुम्ही हलगी वाजून कार्यक्रम केले आहेत त्या कार्यक्रमचा का उद्धार केला नाही.मातंग समाज कुठं कमी आहे ,तुम्ही का टीका करता,आम्ही लहुजींना ,अण्णाभाउना,बाबासाहेबाना ,शिवाजीमहाराज ,अहिल्याबाई यांना मानतो.पण तुम्ही आम्हला मार्ग दर्शन करा पण टीका करू नका.हि विनंती आहे जय लहुजी जय भीम
बरोबर
hrushikesh salave barobar, tika kunala avlat nahi, tila veglya padhtine samgala pahije hot, pan kahi lokana sadh samajat nahi
मातंग समाजानी असं काही ऐकून घेऊ नये
Chalvalit hulgi vajvan manje kranti Karan hoy Ani darodari hulgivajvan manje bhik mangan Kay mangn
Aaj tari rubaban Raha na be
शितल ताई मातंग समाजाचा इतिहास पहा मग बोला. हिंदुच राहणार समाज आपला . बौद्ध झालो म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार होत नाही. आणि हिंदू आहे म्हणून बाबासाहेबांना मानत नाही,अस नाही.हिंदु राहून आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहोतच. पण तुमचा विचार बदला
मातंग समाज हा अंधश्रद्धेत पुर्ण डुबलेला आहे आणि त्यांना शिक्षण पेक्षा डपडं वाजवणे पोतराज होणे मोठे केस वाढवणे देवाचे भक्त असणे आवश्यक वाटते, मग जर मातंग समाज इतके धार्मिक विधी करतात मग देवी देवता त्यांना झोपडपट्टी मध्ये का ठेवतात बंगले का रहात नाही,
@@amitholkar2496 मराठा ही जात नाही मराठी भाषा आहे कुणबी जात आहे
@@amitholkar2496 dusryanchi gulami karun rahta m kashala tumhala Kon bolel, aani aamchya himti var aahot samjl. Jay bhim vale fakt ladhtat sarv shedule cast var hinarya anyaya viruddh n tyanchya benefit sathi nidan bolaychya agodar tyacha vichar Kar bhadvya, pan phukatch miltay na maj aalay Tula zatu
@@amitholkar2496 aamhi aamch nit bagitl , swatachya doshanvar Kam kel n khup pudhe jatoy, tu bagh swata kethe hota , kuthe aahat n pudhe kuthe asal , aamhala shivya denya peksha swatachya gun- doshanvar Kam kar
@@amitholkar2496 sanghi kida tujyaat bharpur valvalu laglay lavkar ilaaj karun ghe bhadvyaa. Tuji hi chall atta lokaan samor chalnaar nahi
जय लहूजी जय भिम जय शिवराय
Ajun kuni urlay ka
घरवापसी करा बुद्ध धम्मात
स्वागत आहे
हिंदू मध्ये बाबासाहेबाना मानत नाही असं नाही , आम्ही हिंदू राहू आणि बाबासाहेबाना मनापासून मानू ,, काही धर्म तर झाल्यावरच मानव अस लिहलेला नाहीये , , जय जय जय भीम, जय लहुजी
Tu raha hindu
Mhanje tu shikun pan gulam rahashi, tu kiti hi shik jo pariyant to Hindu ahhe to pariyant tu gulam rahashil,
Gulam nko re
@@aakashbaviskar3313 manje boudh zal ki gulam nahi Hindu aahe tar gulam 70varshat tumchyat kay farak padala boudh houn khar manaje tumhi boudh nahi jo Hindu boudh he ek samajato, panchasheel palato to boudh jo 22partidhanya palati to 56cha naya dharm jai bhim, jo donhi palat nahi to aadharmi Aalgavavadi bhimta
Jai hind , namo boudhay
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@obc1943 😡😡😡tey tula kase smjhnar karan tu Baman ahes na amhi Bauddha banun kaay milvale tey amhala mahit ahe..smjhla...aata he Dalit tr Hindun madhech yetat na tyanchya shi he tumhi loka aaj hw kiti bhedbhad krta hey purn Bharatala diste...Haramtyano tumchya khup potat dukhte koni dharm badal la ki..Hindu dharm sodla ki..
समाज बदलून परिवर्तन जीवन सुखी होत असते का,
तुम्ही एकटे जा समाज सोडून, आम्ही तोंड काय दाखवू आमच्या येणाऱ्या पिढी ला, मी माझ्या समाजाला एकटे कधी नाही सोडणार, खूप दुःख होते मला तुमच्या सारखे समाजा त जन्म ला येतो तर
बरोबर भावा ही ताई वाई करत आहे
भरकटू नका रे
Matang mhanun marnar nahi boudha mhanun marnar!eavdhach!
शितलताई आपले मनपुर्वक अभिनंदन...जयभीम....मातंगानी परिवर्तनासाठी सज्ज आहेत....बदल होत आहे.. धन्यवाद...
ताई हिंदु हा धर्म आहे, मांग/मातंग हा वंश आहे
Maang Hindu nahi murkha shik jara
हिंदू शब्द विदेशी ब्राम्हण द्वारा थोपलेली गुलामी आहे
Brobr
Hya yedjhavila he kadhi kalnar
गर्वाने बोला आम्ही हिंदू मातंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
लाज वाटू दे तुला गावात मंदिर परिसरात तरी फिरू देतात का
@@gautamwankhede5765 tu kontya gavacha aahere shahnya😂
@@harsheljadhav-ht7zs tuza aai cha navra aahe mi
@@gautamwankhede5765 bolya Varun samjun jato ki konacha potha aahe
तुम्ही हेच बोला
जरा तुम्ही तुमचा इतिहास वाचा मग स्वताला हिंदू मातंग बोला
अगं मांग म्हनुन जन्माला आलोय आणि मांग म्हनुनच मरणार, आम्हि बाबासाहेबांचा आदर करतो परंतु मांग जातीचा सुध्दा अभिमान वाटतो, अगं तु काय पण बोंबलू
कडक भाऊ
अस जातीच एकेरी बोलतीया म्हणून मागच्या वेळी जेल मध्ये होत्या ताई...
Dafad jalgi vajvat bs
Jay lahuji
ताई तुम्ही हे निर्णय घेतला तो योग्य आहे.असाच कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात झाला पाहिजे.समाज प्रबोधन झाले पाहिजे.प्रत्येक मातंग समाज हा आंबेडकर चळवळीत काम केला पाहिजे.
जय लहुजी जय आण्णा गर्व आहे मला माज्या जातिचा
बरोबर 💯
Right 👍
💛💫
Ho garw ahe Mala pn..
Gawa baher aslyacha...
Garw ahe mla wanchit aslyacha...😢
Great speech. We must think beyond caste. We are human beings. Thank you Tai.
माग हा दुसर्याचे पाय चाटणारा नाही. त्याला आपले स्वतत्र अस्तित्व आहे. तुला कुठे जायचे आहे तिकडे खुसाल जावे. समाज पुर्ण समजदार आहे तुझी शिकवण्याची गरज नाही
ताई.खूप.संदुर
हालकी
वाजणार
पण.विजायासाठीच.जय.भिम.जय.लहुजी🙏
Datta Kamble and a
Jay lahuji Jay bhim
ताई बावचाळली
@@vinayakjagdhane3529 तुला कोण नाही विचारले, फुकटचा ज्ञानी, आणि कोणी बोलावले बी नाही ,
@@vinayakjagdhane3529 निग रे तुज्या डीपी वरून दिसतय तू 12 बापाचा आहेस तुजी गरज नाही 😂😂
जय लहुजी अण्णा भाऊ साठे जयभिम अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर
हलगी तर शितल साठेनं सोडावी जी हलगी वाजवून पोट भरतायत. मांगानं हलगी कधीच सोडली. हलगीवर टीपरू टाकावं तसं अन्याय करणाराच्या मानेवर तलवार टाकायचं काम मांगांनी केलंय हे माझ्या आण्णांनं कधीच सांगीतलंय.माहीत नसेल तर वाचा आण्णाभाऊ.
महार आम्हाला सांगतात व आर.एस.एस. बी.जे.पी. बरोबर आठवले, पासवान, मायावती, सौ चूहे खाके बील्ली हज निकली. व्वा रे तुमचा दुट्टप्पीपणा?
Right
Khar bollat dada
लोक मेल्यावर स्वरगात जातात, आणि आम्ही तर स्वरगातच आलो, हालकी च्या सूरात, आणि मांगाच्या घरात ,,,,
जय शिवराय,, जय लहूजी , जय भिम
एक कट्टर लहू भक्त 🙏🙏🙏🙏
आता बोला, 😂😂😂😂😂
तुम्हाला लाज वाटूदया जय भीम कोण बोलणार
He bolaychi lihinyachi himmat tula babasahebamule milali manusmurti asti tar jibh chtli asti tuzhi
Jay Lahuji Jay Shivaji Jay bhim Jay Anna Jay Maharashtr Jay hind
Aare Tula laj kahi nahi vatali
Jay bhim Kon bolnar
Hya tumcya aaahnkara mule
Matang samajavar aanyay hotoy
Aare tumhala tar aajun shuda
Sudarle nahi tar tic vel yenar
Bhava tuzii Aai bahin ahen ti fakt babasahebanmulech aJe surksit ahe savidhanamulech nahi tar java lagl ast pesvanchya khali zava legal ass😁😁
एक विद्वान,प्रचंड बुद्धिवंत व्यक्ती,न भूतो न भविष्यती असे कीर्तिवंत व्यक्तिमत्व असलेल्या बाबासाहेबांनी का धर्मांतर केले असेल?याचा विचार मातंग बांधवांनी करायला हवा...
Kay hot dharmantar karun
शितल ताई तुम्ही कुठेही मरा आम्हाला त्याची गरज नाही मी मांग म्हणून जन्माला आलो,
आणि मांग म्हणूनच मरणार,
,,,,,कोइ शक,,
मरा उकीरडयात
Mi matang ahe tula sudaraych ashel tar halgi ani hindu dharm sodave lagel nahi tar tujhi kadhich sudharanar nahi boudh dharma mule barech lok sudarlet mi tar boudh dharm swikarnar ahe tu mar halgi vajat
Halgi Bajaau Kya😂😂😆
ताई तुम्हाला एक सांगायचं की आपलीच माणसं आपला पाय मागं खेसतात ते तुम्ही करून दाखवले कशाला फुकटचं न्याण देताय आपला समाज पुढे नेण्यासाठी तुम्ही काय केलं ते सांगा माझ्या समाजत आसल्या लोकांची गरज नाही नाव बद्दल म्हणजे बाप बदलत नाही देवा परत माझ्या समाजत आसल्या लोकांना जन्म देऊ नको....जय भवानी जय लव्हुजी
याला मनतात कट्टर मेलेल ढोर वढ्या मागं
@@यशवंतपाईकरावयश 😂🙏
आपण देव देव म्हटल्यामुळे आपला सत्यानाश झाला आहे...जातीची निर्मिती ब्राम्हणांनी केली यावर थोड तरी चिंतन करावे म्हणजे बर होईल...
धर्माच्या नावावर गुलामित ठेऊन आवघड कमाकडे आपण कसे काय, धर्मतर केल तर विचार बदलते , त्या विचारातून जग थोडं वेगळंच दिसते, त्या दृष्टीने पाहन्या साठी, आपण कोना मुळे इतके खराब दिवस काढले तर. या मध्ये बदल कोना मुले झाला याच्या साठी, इतकी माहिती पुरे नाही, तरी बी थोडा विचार करण्या साठी
आणि हा पाय ओढाचा विषय असता तर बाबासाहेब या मार्गावर आलेच नसते,
Sheetal madem great speech. You are great. I like you and your songs. Jaibhim namobuddhay.
जय भीम ताई खुप छान विचार मांडले
मांग म्हणून जन्माला आलो याचा
मला शक्त अभिमान आहे
Kdk
मी देखील जातीने मांग आहे
माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार
मी मागासवर्गीय असल्याची लाज वाटते, कारण राहायला झोपडपट्टी पेयाला हातभट्टी शिकायला जिल्हापरिषद शाळा काम भंगार गोळा करणे किवा मराठी लोकांच्या दारावर जाऊन भिक मागणे
@@Proud.indian.124 आपण कृपया आपल्या समाजातील लोकांची सुधारणा करा पहीले झोपडपट्टी मधुन बाहेर काढा तसेच शिक्षण घेण्यास वाव द्या आणि स्वताला हिंदू महणारे तुम्ही झोपडपट्टी ही फक्त मागसवर्गीय लोकांची असते,ब्राह्मण व मराठा गुजराती मारवाडी ची नसते,आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला पण हिन्दू म्हणून मरणारच नाही तुम्हाला बघायचे काय लोकांची काय वाईट परिस्थिती आहे,
बरोबर
समाजाचा अभिमान असावा
काय बोलनार या मातंगीला हिला मातंगाचा इतिहास माहित नाही मातंग सुधारत आहे,सुधरणार आहे आणि सत्तेतही येणार १००%
Sir mangaca etihass sangta KA?
Vilas Vaydande
@@sumedhkhandare8163 saang oo bhau
कधी सत्तेवर येणार पुढच्या जन्मी
मि माग आहे जय मातग ग बोलिन
बाबा साहेब आंबेडकर बदल अभिमान आहे जय भीम परंतु मांतग महणुन जलमाला आलो मातंग महुनच मरमार
Gulamach rahanar he aapkya gulamila delele nav aahe sod gulami
R8
Bro
जन्म मांग म्हणुन झालाय ,मांग म्हणुनच मरणार ,जय लहुजी
ज्या वेवस्तने पाणी नाही दिले, त्याचा गवरव तुम्हीच टिकू शकतात, आमची बी हीच अपेक्षा आहे, आम्ही तर नाकारले आहे, फक्त सपोर्ट करत आहे विचार बदललेल्या व्यक्तीला,
भारी नाही लय भारी आहे मांतग समाज कारण आमचा बापाचा बाप लहुजी आहे
Ata disayla lagle
डफडी वजव भावा आणि दिवाळी मांग हा हा क्रांतिकारी जयभीम
@@sudhirtayade5086 bhau tuzhya mahiti sathi sangto ki aamcha
मातंग ही कोनताी जात नाही कि धरली सोडली जाते. मातंग हे कुळ अहे आणि
तुला चांगल माहिति आहे की कुळ कधिही बदलं जातनाही .कारन कुळा ची लोक कष्ट करून खातात पण ईज्जतेत ओके 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बरोबर योद्धा वंशज आहे मातंग
लहुजी यांच्या मुलीचा मुक्ता साळवे तोकडा सवाल आम्हा अस्पृश्यांचा धर्म कोणता ते पण वयाच्या 14 वर्षी कोणता आहे आमचा धर्मग्रंथ म्हूणून तेंव्हा विचारतात ताई जे सांगतात ते बरोबर आहे जात ही गर्व करण्यासाठी नाही तर शोषण करण्यासाठी आहे याच्याच आधारे धर्म आणि जातीच्या नावाने शोषण झालय आजवर आणि अजूनही होतय हे शोषण करण्यासाठी दिलेला अस्पृश्यांचा टप्पा लावलेला आहे आणि यावरच गर्व करण्यासारखं काही नाही बौद्ध म्हणून जगात vavara सगळे देश समर्थनात असलेलं
तुमच्या पाठीशी कोणीही मातंग लोक उभे राहणार नाहीत, तुझी तारीफ करनारे फकत माहार लोक आहेत मांग नाही
मानसाची कीर्ति, चरित्र हे सर्वात महान, इज्जत आहे, तू मातंग समाजाचा इतिहास वाचायला हवा .एखाद्या वेषाने कितीही मोठी इमारत बांधली तरिही लोक त्याला वेशाची इमारत सांगतात जैन धर्म बनला पण त्याना हा धर्म मातंग समाजा पासुन बनला आहे ग्रंथमधे लीहावा लागल तू ज्या दिवानागरी भाषा लिहितेस तू जे रोज संगीत एकतेस, जीत गाव तिथे हनुमान ही मातंग आहे भारत देशाची संस्कृति ही मातंग समाजापसुन बनली आहे ते लोकाना सांगितल पाहीजे लोक शर्मीने माना खाली घालतील ,
ताई ला फक्त राजकारणात आपली जागा बनवायची आहे.मानून मंग समाजात मरायला तयार नाही
आज तिरुपती बालाजी मंदिर असो
किंवा अमरनाथ मंदिर येथे जान्या साठी जात दाखवावी लागत नाही
मांतग समाजाची आई येडाई आहे
तुलजापुर ची भवानी आई आहे आणि खंडोबा ज्योतिबा आमचे बाप
जय लहुजी
Java span gulam hoto tewha he Dev kuthe hote nit abhas Kara.
मातंग आहे मातंग राहनार
अण्णाभाऊ च्या रक्त म्हणजे सचिन भाऊ साठे सोबत राहील जय लहुजी 💛💛
Te suddha jai bhim bolta aani Babasaheb Ambedkar yanche te Anuyayi aahet
मातंग ऋषी चा समाज. बौद्ध झाले तरी गोमांस खाणारे संकरित वाण होण्यापेक्षा मातंग समाजाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी
yada bambu ha ha fakt gomasavar atkun raha. Tyacha samor naka javu.
Bhagawan Buddha kalat Baudha Dhamma Swikarnare Raja Prasenjit He Baudha Raje Hote Ashe Anek Raje Houn Gele Aahet
बुद्ध म्हणजे अहिंसा, इथे शनिवार, सोमवार कोंबड्या, बकरे खातात
yada bambu buddha mahnje ahinsa, ani Buddhist kontya devala kombde, bakre nahi kapat .ani amhi shouk kiva adat mahnoon nahi ahar manun khato. Ani amhi khup kami mass khato samjal.
yada bambu tuzya sarkhe chutia lok amhala sangayachi garaj nahi, amhi pradham, bakichya garja purn karto urla tarach mas yacha vichar karto, pan mazya bhovtalcha matang samas rahayala bicharyana ghar nahi pan roj mass pahije, karan te hindu ahet. Ani ek matang boudh zala to bank manager ahe ata tyani mas khan kami kel. Nustya massat adkun rahu naka samorcha vichar kara
अजूनही मातंग समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे, देव देव, जत्रा, यात्रा करणे,बकरे काप,कोंबड्या कापणे, व्यसने करणे यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. सत्य स्वीकारायला समाज का तयार नाही हेच कळत नाही.निदान आपला समाज कोणत्या अवस्थेत आहे हे तरी पहा... दुर्दैव एवढे आहे की, चांगलं सांगितलेलं आपल्या बांधवांना पचत पण नाही आणि पटत पण नाही.चांगलं सांगितलं की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करतात...असो...
ताई तुम्ही मातंग समाजातील तरुण पिढी निर्माण करा व जास्तीत जास्त लोक मुख्य प्रवाहात सामील व्हा. जय भीम जय भारत.
Fakt jay Lahuji 🙏
मांग आहे मांगच राहणार ,
लहुजी चा वाघच रहाणार.
तुझी तु कर संधीच सोन ,
आम्ही बापाच्या बापाचा बाप लहुजींच्या देशप्रेमी विचारावर चालणार.
जय लहुजी जय भिम जय हिंद
Mar mag
मांग कधीच सुदरणार नाही
पुरंदर किल्ल्याचे गडकरी नाईक असणारे मातंग शिवरायांच्या स्वराज्याचे मावळे आहेत हे त्यांनी 50 सुभ्याचा मालक असणाऱ्या औरंगजेबाला पुरंदरच्या लढाईत दाखवून दिले होते.
ताई राजकारण कर जातीवाद नको अभीमान आम्हालापण आहे बाबासाहेबांचा ज्या हालगी बद्दल बोलली ते फक्त पोट भरण्या चा मार्ग होता
जातिवाद नाहि आम्हि इतिहास सागतो आमच्या बापाचा भाऊ
@@sagarskeditor352 ती पण मांगचं आहे
याच लोकांनी मांग समाज जातीची इज्जत घातली आहे.
कशी तू सांग भाऊ,,?
आपला काय योगदान आहे काय माहीत,आपली दुनिया कशी बदलली काय माहीत, समाज परिवर्तन होत आहे ताईच्या बरोबर तर त्याला बी विरो,
शितलताई आपण सांगत आहात ते सर्व मला मान्य आहे मी सुद्धा मांग म्हणून जन्माला आलेलो आहे पण मागं मरणारच नाही बौद्ध धर्मात दीक्षा घेईल ही माझी आज शपथ घेतो
तु आधीच बौद्धच आहेस. का खोटं बोलतोस ?
Marana mang
मग तर नक्किच मर..🤣😆
कांबळे हे अडनाव बौद्धात सुध्दा आहे आणि मातंग समाजातही आहेत.
आणि कांबळे तुम्ही बौध्द आहातच. तरीही अजुन एक बाप कशाला करताय ? एकाच धर्मातले एकच बाप बास झाला ना ?
अरे गर्व वाटतो आमा जय लहुजी बोल न्यास आमचा धर्म आमची जात फक्त लहुजी
कुठपरेंत ओळख आहे भाऊ आपल्या जातीची थोडं सांग बर 🤔फक्त राज्यात ही तुरळीत ठिकाणी ओळखतात बाकी ठिकाणी कोणी ओळखत नाही, बोद्धीष्ट झालं तर जगात ओळख होणार ते ही पूर्ण ताकतीत
@@sudarshangaikwad2570 नाही होयच बुद्ध तुझ काय म्हन आहे बाप नाय बदलायचा तुमच्या सांरखा 😂😂
@@mothkelawala9088 nako hou shudra ch bara ahe tu... Dalit 🤣🤣🤣🤣🤣 hindurashtra houde mg tule smjte kay hot phile t wait kr.... Mang matang vr anyay zala tr koni yenar nhi🤣🤣🤣🤣gulami krachi svy pdli tr kay krnar bap bdlvt nhi 🤣🤣🤣🤣ek divs mang matang le rod vr yach lagn jevha mandir mdhi entry nhi tule tu sangte.. Mang tang botavr mojnya evdhe ahe....tuzi lauki pn nhi budhist nhi mla mang matang budhist mdhi nkoch tumhi dalit ch bre
@@surajwagde4571 आरै मग झक मारायला बोलावता का आम्हाला तुमच्या धर्मात जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर का परत परत बोलवत आसता आम्हाला तुम्ही नासकी लोक आम्हाला कळतय आमची गरज आहे तुम्हाला म्हनुन बोलवता 😃😃😂😂सत्ता आणायची काय
@@surajwagde4571 आम्ही हाजार वेळेस सांगत आसतो आणी सांगत ही आलोय दाखऊन देत आलोय की तुमचा धर्म नकोय आम्हाला तरीपण परत परत तुमची लोक मागच लागलेली आसतात का लागता रै माग जर का आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर सांग बर 😃😃😂😅जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत आमची तुम्हाला काहीच गरज नाही तरीपण तुम्ही आमच्यां माग का लागल्याले आसता येवच सांग बुद्ध धर्म स्विकार करा म्हनु म्हनु तुमच्या तोंडाला फेस येतो की 😂😂आणी म्हनतो बोटावर मोजन्या ईतकेच आहात
मांग जातीचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही दुसऱ्या धर्मात जाणार नाही.मांग जातीत जन्माला येऊन राजकारणासाठी मांग समाजाला नावे ठेवणे योग्य नाही.
जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.
जय भीम ताई. खूप उस्फुर्त भाषण.आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत.
मांतग म्हणून जन्माला यायला पण नशिब लागत कोणत्याही कुत्र्या मांजराचं काम एखाद्या वाघिणीच्या पोटी जन्म घेयाला
जय लहुजी जय अण्णा जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भिम
एक लहुभक्त
बाबासाहेबांच आरषण चालत परतु जय भिम नाही वारे माझा लहु सैनिक
very nice bro
Baap khara tu bajula thevla 12 bapacha angara lavla
Nice
Nashibala mi manat nahi pan sangto nshib lagat brahmanchy poti yala fukat khayla mangachy poti yeun ky ghan saf karauchi KA nako tase nashib
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर वर सुमारे ३ वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाति व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे.
शितल ताई
*मातंग भारी च नाही तर लयभारी आहे*
बेस्ट भावा
Ho na khupach bhari Matang lay bhari Bhavani peth madhe
Jay lahuji kdk
अगदी बरोबर मातंग समाजाचा इतिहास मोठा आहे हे समजून घेणारं लोक मातंग समाजाचा अभिभान ठेवणार .
ताई तूझ्या सारखी ताई मातंग समाजात जन्मास आली याच दुख आहे
जय मातंग
जय लहुजी जय भीम जय अण्णा
तु खरच बिन कामाची आहेस
Great Tai 👍🐘🌹🙏 प्रत्येक भारतीय व्यक्तीला बाबासाहेबांनी समता, बंधुचा, प्रेम व न्याय .आर्थिक ,सामाजिक, राजकीय लाभ मिळावा यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जीवन जगण्यास शिकवले
शितल ताई सर्व प्रथम आपणास
मानाचा जय लहुजी 🔥
आपण म्हणालात की मी मातंग समाजात जन्म घेतला परंतु मातंग समाजात मरणार नाही ठिक आहे
NO PROBLEM पण मला एक सांगा की हिंदू धर्मातील मातंग समाजातून बौद्ध धर्मात जाणार
मातंग समाज सोडणार
त्याने होणार काय?
त्यांने साध्य काय होणार
बर्याच जणांना अजून मातंग समाज
निटसा समजला नाही
नशीब आणि भाग्य आहे आमचं की... आम्ही मांगा घरी जन्मलो.. आणि, मांगा घरीच मारणार .. आम्ही कधी कोणाच्या आहिरी गेलो नाही. ना कधी झुकलो.. आम्ही जर पेटलो ना तर जाळ न धूर संगच काढू समजलं... जय हिंद जय लहूजी
बाबा तुला बाबासाहेबांच आरषण चालत पण विचार नाही वारेवा
Kaddkkk,jay lahuji
Mandirat gelyavar lay martet.
Manoj Chakre,, आम्ही बाबासाहेबाना पण मानतो,म्हणून आम्ही जात बदल करायचा का
Bhava very true & nice
मातंग समाज हा बाबासाहेबाना मानत नाही ते हिंदुस्या देवांना मानतात
As one from Mangs: Never be ashamed of being Mangs or Mahars, self respect-self esteem very essential yet caste identity encompasses something complex, a community transcending strength and power , a powerful support to lead life, distant and distinct it may sound but unity, a push. Nonconformism- unorthodoxy on the rise, idealism derives from modernism, my hope is that untouchables are the first beneficiary. The most exalted and sought after in the world today are Shaniwarwadians, the Brahmins. lets be like them, they never are in our way. Learn the language ENGLISH ( read read read, write write write) because India needs English. love hugs and kisses for all.
हिंदू धर्म हा वाईट आहे ह्या विचाराने बाबासाहेब बोले होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ,मग शीतल ताई आपण म्हणालात मी मांग म्हणहून जन्मले पण मांग म्हणून मारणार नाही याचा अर्थ काय
नवरदेव माळी हिंदु आहे.... हिंदु धर्म सोडनार कस फक्त जात बदलि। धर्म नाही आदी धर्म बदला नतंर लिहून दिलेलेभाषान वाचा...
Are ila bolta yetay?tila evdh pn mahit nahi matang hi ek jaat ahe mhanun
Konta maang to hindu dharmat gulami karat hota to uch nich chya patlit sarvat khali hota tya peksha bauddh dharm bar nahi jaat paat nahi andhshradha nahi naral nahi haar nahi mandir nahi dan nahi bhat - nahi brahman fakt shanti ani shukh kuthech nahi dukh
माणसाच परिवर्तन झालं पाहिजे,,,बाबासाहेब सुटा बुटात जगले,आणि आम्ही सुधा सुटा बुटात जगत आहे,,, जयभीम,, जय संविधान,,❤❤❤
अय शितले भाषन बंदकर तुल बोलता येत नाहि तू जात बदल आम्ही मांग मनुन जन्मलो मांग मनुनच मरू जय लहुजी जय आण्णा जय मातंग
येवडाच राग आहे जाणा नादेडला समजालर किति अन्याय होत आहे बघु कीति समाजासाठि पळतोच
शितले. ..🤣😆😆
Ek no. Bhava
Yana savay aahe shivya khaychi purn marathwathdyat tari pan tyana savay zali aahe
Swabhuman ani abhiman yancha sampla aahe yana usht khaychi savay aahe tar khaudya ani patlakhali bayko ghaludya marathwadyatali parishtiti aahe hi jaun baghu shakta mangala shivya dilya jatat ani te sarv Sagan kartat
ताई आपला निर्णय अतिशय योग्य आहे....मातंगाला बौध्द धम्मच तारू शकतो...त्यातूनच आपली प्रगती, विकास,कल्याण, भल , हित,स्वाभिमान व प्रेरणा यातून मिळणार आहे....👌🙏✍🌹🌺👊🤝
आमचे महापुरुष आणि आमचाच बुध्दीभेद:
खरतर खुप दिवसांपासुन लिहायच होत परंतु काही वैयक्तीक कारण आणि चालु असलेल आण्णाभाऊ आणि लहुजींच वाचन व समजावुन घेण्याचा प्रयत्न त्यामुळ जमल नाही.परंतु आता ती निर्णायक वेळ आली आहे जिथ आपले महापुरुष तुमच्या माझ्या सारख्या तरुणांना रोखठोक पणे मांडावे लागतील.आण्णाभाऊ व लहुजींच्या नावाने होणारा आमचा बुध्दीभेद व भरडला जाणारा समाजबांधव.खरतर मोठी शोकांतिका आहे आपल्या महापुरुषांना लोक हव तस फिरवुन आपआपल्याल्या गोटात ओढतात आणि आमची तरुण पिढी किंवा तत्सम बुध्दीजीवी साधा विरोधही करत नाहीत.असो.
आण्णाभाऊ साठे आणि आमचा बुध्दीभेद
-
खरतर अफाट ग्लोबल ग्रंथसंपदा निर्माण करणारा हा माणुस साहित्यरत्न नव्हे भारतरत्नच असायला पाहीजे परंतु उपेक्षितच.कारण अनेक असतील.
मातंग समाजाचे आण्णाभाऊ .खरतर समाजाने हा माणुस जपला पाहीजे परंतु आज त्याच माणसाचा हवा तसा वापर करुन आमच्या लोकांचा बुध्दीभेद केला जातो.खरतर बुध्दीभेद कसा तर काही प्रश्न उपस्थित करुन किंवा त्यांच्या साहित्याची मदत घेऊन.म्हणजे बघा.
१.जग बदल घालुनि घाव?
-
बरेच जण सांगतात ही काव्यपंक्ती आण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात रचली आणि सादर केली परंतु अशीही काही मतमतांतर आहेत की चिरगनगरची भुत या कादंबरीत आण्णाभाऊ जेव्हा सगळ्या जातींच्या आणि घोषणांचा ऊहापोह करतात तेव्हा एका बौध्द समाजातल्या माणसाने म्हटलेली ही काव्यपंक्ती आपल्या लेखणीत उतरवतात.कादंबरी पुर्णपणे इतिहासावर नव्हे अंशत: आधारलेली असते. ही फक्त काव्यपंक्ती आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही
२.आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ कथा?
-
खरतर बुध्दीभेद करण्यासाठी वारंवार उपस्थित करण्यात येती ती आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ ही कथा.ही कथा आण्णाभाऊंनी त्यांच्या उत्तरार्धात लिहली.खरतर या कथेत महार समाजाच्या साहेबु,विलास,जगु,मोहन या शाळकळी मुलांवर आधारलेली आहे. चिंचणी ते मुंबई या लहानमुलांच्या प्रवासावर बेतलेली ही कथा. ही फक्त कथा आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही.
३.आण्णाभाऊंची जगविख्यात फकीरा अर्णण?
-
सर्वात मोठ्या प्रमाणात बुध्दीभेद करण्यासाठी वापरल जाणार अस्त्र म्हणजे आण्णाभाऊंची फकीरा अर्णण.खरतर यातही मतमतांतर आहेत काहींच म्हणन आहे ही कादंबरी आण्णाभाऊंनी त्यांची आई वालुबाईंना अर्पण केली तर गेल्या काही वर्षात काही म्हणतात बाबासाहेबांना अर्पण केली.मुळात एक मुद्दा इथ फार विचार करण्यासारखा आहे.आण्णाभाऊंच्या जवळपास ३४ कादंबर्या आहेत त्यापैकी फकीरा कोणाला अर्पण केली एवढच सांगितल जात बाकीच्या ३३ कादंबर्यांच काय?त्याही त्यांनी कोणाला तरी अर्पण केल्याच असतील ना.?त्याबद्दल नाही सांगितल जात समाजाला व तरुणांना अर्थात आपल्यालाही ते प्रश्न का विचारावे वाटत नाही? असो. आण्णाभाऊंनी फक्त फकीरा कादंबरी अर्पण केली धर्मांतर नाही केल
४.आण्णा तेरी बात पर चले भीमजी की राह पर?
-
हे वाक्य कुठुन संक्रमित झाल असेल तर बीड जिल्ह्यातुन.तिथल्या काही महाभागांनी या वाक्याचा जोरादार प्रचार केला धर्मांतर घडवुन आणली.खरतर तुम्ही आणि मी विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत.आण्णाभाऊ साल १९६९ पर्यंत जगले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर तब्बल १३ वर्ष. या काळात आण्णाभाऊंनी कधीही धर्मांतर नाही केल.
५.आण्णाभाऊ आंबेडकरवादी होते?
-
आण्णाभाऊ जेव्हा मुंबईत आले तेव्हापासुन कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले.काही सहकार्यांच्या मतभेदामुळ बाहेर पडले परंतु लाल बावटा या कलापथकातुन शेवटच्या काळातही ते कम्युनिस्ट विचारसणीचेच राहीले.
मुंबईत असताना आण्णाभाऊ व बाबासाहेब यांची एकदाही भेट झाली नाही.
कम्युनिस्ट म्हणजे निरीश्वरवादी म्हणजेच देव न माणनारे अस सांगतात परंतु आण्णाभाऊंनी आपल्या कुठल्याही साहित्यसंपदेत कोणत्याही देवीदेवतांवर टीकात्मक लिखाण केल नाही.ते आयुष्यभर वर्गवादाची लढाई लढले. गरीब-श्रीमंत,भांडवलदार-कामगार,शेतकरी-सावकार ही दरी मिटली तर आपोआपच जातीनिर्मुलन होईल हा ग्लोबल विचार ते करत होते.
यावरुन एक निष्कर्ष निघतो..
आण्णाभाऊ थोर मानवतावादी होते
आण्णाभाऊंना वंदन
ही होती आपल्या तरुणांची आण्णाभाऊंना घेऊन बुध्दीभेद करणारी प्रश्न व त्यांची उत्तर.
तरी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्तादांबद्दल ही लवकरच लिहणार आहे परंतु अजुनही काही बाजु अंधारात आहेत त्या उजेडात येईपर्यंत क्रमश:
जय लहुजी जय आण्णाभाऊ
बरोबर
ताई तुझ राजकारण लय हल्कट आहे
दोन भावांची भांडण लावत आहे
हलकट, म्हणून खूप मोठा तिर मारला तू, अस मर, म्हणून कोणी मातंग समाजाला ऐन वेळेवर मदत करत नाही,
ua-cam.com/video/NDTj_X6jG8Q/v-deo.html
ua-cam.com/video/A6juLfdl__o/v-deo.html
काही बी का म्हनाच
Sheetal beta, Jaibhim very nice speech and message keep it up Anil Kamble
तु तर माझ्या लेकीच्या वयाची आहेस
तुझ कौतुक कसे करू हेच समजत नाही तुझे कौतुक करताना माझे शब्द थिटे पडतात,
तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होवो हीच माझी सदिच्छा. कधीतरी प्रत्तक्ष भेटण्याची ईच्छा मनी ठेवतो.
कोण म्हणत आहेत की मातंग समाज दारूच्या आहारी गेला . ताई जरा समजा मध्ये जाताना डोळे उघडे ठेवत जा . आणि समाज काय प्रगती करत आहेत ते बघा . आणि बाबासाहेब पण आमचे आहेत आणि आणाभाऊ साठे पण आणि लहुजी वस्ताद साळवे पण आमचेच आहेत . आभ्यास कमी आहे तुमचा जरा नीट अभ्यास करा .
जय भीम . जय लहुजी .जय आणा भाऊ साठे
तू सिकव आता zatu ताईला
Shital tai cha barobar aahe
गणेश जगताप चे बरोबर आहे
Kon tai re
Revolutionary sathe maddam. Jaybhim.