मला असे वाटते की माणूस हा जन्म घेताना एकटाच येतो आणि मेल्यावर एकटाच जातो त्यामुळे कधीच कोणाकडून अपेक्षा करू नयेत. प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते..खुश रहा मस्त रहा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्या.
अस राहण्याने मुल जबाबदारीतून अलिप्त राहतील..आपण त्याना लहानाच मोठ केल .आता आपला म्हातारपणी त्यानी स्वतःहून आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे.. ..हाच निसर्गाचा नियम आहे...फक्त आपण त्याच्या संसारात जास्त लक्ष न घालता.. परमार्थ करणे उचित ठरेल...
आजकाल पालक चांगलेच हुशार आणि जागरूक झालेले आहेत कोणीही नटसम्राट सारखा मुलांना पैसे देऊन कफल्लक होत नाही. मुलचं त्यांच्या आई वडील यावर अवलंबून असतात. ज्याला जस पाहिजे तस तो जगात असतो.प्रत्येकाची आनंदी राहायची पद्धत वेगळी असू शकते.प्रत्येक जण स्वतः साठीच जगत असतो.कोणीही दुसऱ्या साठी आजकाल जगत नाहीत. मुल कधी समजून घेणार आई वडिलांना.
आम्ही स्त्रिया तर मुलं नातवंडे यातच स्वर्ग मानतो त्यांच्या साठी सुनांना आहे तशाच स्वीकारतो अपवाद म्हणून सुना गुणी सुद्धा आहेत पण मी माझे या मीपणात त्यांचें गुण न पाहता दोष अधोरेखित केले जातात आपण मुलानातवंडांना चांगले संस्कार व प्रेम दिले तर कुटुंब एक बहरलेला पारिजात आहे ती सुखाची सावली अमृतमय आहे फक्त स्वतः चे मन निर्मळ आहे आत्मविश्वास हवा आपण सांगता ती आपली संस्कृती नाही
हे सर्व ऋणानुबंध आहेत जे मागील जीवनाशी संबंध ठेवतात जे आज आपल्या रक्ताची नाती म्हणून सोबत आहे पण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणीही कुणाचे नाही स्वतः साठी जगायला शिका
@@harimujumdar6707 जे नशिबात आहे ते परमेश्वर प्रत्येक जीवाला देतो आणि जे मागून मिळत नाही ते आपलं नसतं त्यामुळे जे आज आपल्यास मिळालेलं आहे ते जपावं उगाचं धावत्याच्या मागे धावून काही अर्थ नाही जे सुख चटणी भाकरीत आहे ना ते सुख बाहेरच्या फास्टफूड मध्ये नाही हे फक्त समाधानी लोकांनाच कळत बाकी सगळं जग पैश्याच्या मागे धावत आहे सुख कुणाकडे आहे सांगा बर आणि माणसं खऱ्या अर्थाने जगणं विसरून गेलेत समाधानातंच खर जीवन आहे आणि विशेष म्हणजे कलयुगात आयुष्य कमी आहे आणि ते कमी असलेलं आयुष्य देखील मूर्ख माणसं इतरांपाई दुःखात घालवून देतात मित्र आणि शत्रू हे मागील म्हणजे गेल्या जीवनातील कर्मा मुळेच आयुष्यात येतात मित्र सुख देतो तर शत्रू दुःख देतो मनुष्य जीवन हे सुख दुःखांचं एक मिश्रण आहे जे मनुष्याला वेळोवेळी आपल्या मागील कर्माची आठवण करवून देते हे नाते गोते हा सर्व कर्माचा पसारा आहे ह्यास तोंड देण्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा ।। जे देणार तेच मिळेल आणि जे पेरणार तेच उगेल ।। हा निसर्गाचा नियम आहे देताना आणि पेरताना लक्ष ठेवा म्हणजे झालं
🌹 नमस्कार 👏👏 वास्तव सत्य आहे, कोण केव्हा बदलेल हे फक्त ईश्वर परमात्मा जाणू शकतो, ठेविले अनंते तैसेचि रहावे. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी.👏🌹👍👍👍👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.
तुम्ही सांगितलेले सर्व मुद्दे बरोबर आहेत. पण आपल्या जीवनात काय लागू पडते त्याप्रमाणे वागायला हवे. 50शीत तब्येत साथ देत असते पैसा असतो पण 65 त शरीर आजाराने ग्रासलेले असते पेन्शन/पैसे असले तरी एकटं रहायला जीव घाबरतो. मी वृध्दाश्रमात कुटुंबापासून दूर राहणार् या वृद्धांना व्याकूळ झालेलं पाहिलंय. छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏻
तुमचे सुविचार समाजात कोणते परिणाम रेखाटतील,चांगले की वाईट हे तुम्हीच उत्तम रित्या ठराऊ शक्ता.तुमचा व्हिडिओ वय वृद्ध लोकांपेक्षा तरुणाई वर्ग जास्त पाहत असणार हे नक्की,आणि हे तुम्हाला चांगले माहीत आहे.तुम्ही एक प्रकारे पेटती मशाल तरुणाईच्या हाती दिलीत. असो ईश्वर तुमचे कल्याण करो. एक गोष्ट खात्री ने सांगतो,तुमचे सुविचार जर तरुणाई ने आमलात आणले तर येणाऱ्या काळात आपल्या देशा असणाऱ्या शाळा कॉलेज च्या संख्या पेक्षा हजार पट जास्त संख्या,"वय वृद्ध" वृद्धाश्रमाची असेल. धन्यवाद.
मुलं जन्माला का घालायची, संपत्तीचा वारस म्हणुन ? जर आशी औलाद निघाली तर, कायद्याचा कीस न काढता स्वतःची व सर्व वडिलोपार्जित संपत्ती तुन आशांना सर्रास कायद्याने बे-दखल का करू नये.
मुलाबाळाच्यासाठी आयुष्यभर कष्ट करायचे आणि म्हातारपण आलच तर अगतिकपणे चार भिंतीत जीव सोडायचा, वास बाहेर येईल तेव्हा दरवाजा तोडून body वर अंतिम क्रिया करायला municipal office चा कामगार घेवून जाईल. बोलायला सगळ सोप्प असते, ज्याच त्याला माहित.
काही मुले चांगली असतात आपल्या आई वडिलांची खुप खुप काळजी घेतात.आपण जसे आई वडिलांशी वागलो तशीच आपली मुले आपल्याशी वागणार हा नियतीचा नियम आहे. काही माणसे आपल्या मुलासाठी आणि नातेवाईकांसाठी आयुष्य भर खर्च करत असतात. पण त्यातले काही पैसे सामाजिक कर्तव्य म्हणुन समाज्यातील गरीब लोकांसाठी खर्च केला तर ते पुण्य असतं. काही माणसे आपल्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी वारेमाप खर्च करतात. ते पुण्य नसते ते पाप असते पैशाचा उपयोग हा चांगल्या कामासाठीच करायचा असतो.
अगदी बरोबर बोललात , ज्याचं त्यालाच कळतं, म्हातारपणात मुलांकडून अपेक्षा करायची नाही तर काय लोकांकडुन करायची? मुलांना जन्म कशासाठी देतो आपण? Time पास करण्यासाठी तर नाही ना? लहानपणी आपण मुलांची काळजी घेतो,त्यांच्यावर प्रेम करतो, संगोपन करतो त्याचीच तर परतफेड मुलांनी करायची असते, हेच तर पूर्वापार चालत आलं आहे.
आपण दिलेली माहिती पटली आहे.मी ७०वरशाची आहे.व याच परिस्थितीतून जात आहे. मुले सूनाना फकत प्रॉपर्टी व पैसा हवा असतो.आई नको असते.मग म्हातारपणी नाईलाजाने वृद्ध आश्रम शोधावा लागतो.
आपले विचार ऐकून मनाला समाधान वाटले परंतु.आपते.जर नालायक.निघालेतर वयस्कर आई वडील काही करू शकत नाही कारण त्यांनी प्रॉपर्टी मुलांच्या ताब्यात दिलेली असते त्यामुळे ते हतबल असतात त्यांचे म्हणणे कुणी ऐकून
अगदी खरंच आहे मॅम.आपण बहुधा आयुष्यभर अपवाद वगळता परिवार किंवा आपल्या कुटूंबासाठीच जगत आलेलो असतो,स्वत:चा विसरच झालेला असतो.आता मात्र या वयात थोड समाजासाठी व खुपखुप स्वत:साठी आनंदी जगण्यासाठी मिळालेली संधी,बोनस लाइफ आनंदाने स्वतासाठी फक्त.
वरील सुविचार आपणास पाश्चिमात्य देशांच्या कडे नेणारे आहेत.कुटुंबसंस्था नष्ट करून आपला सनातन धर्म अधोगतीकडे व भोगवादाकडे जात आहे याचे भान आपल्याला हवे.काळजी घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आचरण करावे
अठरा वर्षाचे झाल्यावर मुलांना घराबाहेर काढा असं कोण म्हणतंय ताई? या व्हिडिओमध्ये असं काही म्हटलेलं नाही. दुसरीकडे कुठेतरी आपण ऐकलं असेल तर ते इकडे आणू नका.
बरोबर आहे प्रत्येकाने विचार करून आपल्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे हेच योग्यच आहे. मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे त्यांची लग्न झाल्यानंतर नातवंडे खेळवायची. हे सर्व झाल्यावर कुठच्याच इच्छा मनात ठेवायच्या नसतात. मग देव भक्तीला लागायचे हा एक चांगला निर्णय असू शकतो.
आपले विचार सद्यस्थितीत बरोबर वाटत असले तरी आपण आपला संसार आपली मुले बाळे सुना नातवंडे यांच्याशी आपले संबंध प्रेमळ दृढ असतेवांईक राहतील मुले सुना नातवंडे सामाजिक बंधनास बांधिल कशी राहतील हे पहावे व आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम राहावे बाकी सर्व ईश्वरावर सोपवावे जय हो
एक ना एक दिवस आपल्या ला फक्त एकट्यालाच कोणाच्या सोबती शिवाय जीवन जगावे लागणार अशी मनाची तयरी करा. हा माझा तो माझा अशा मोहपाशात राहू नका. त्यांना त्यांची कामे असतात ते तुम्हाला कवटाळून नेहमी नाही राहू शकत.अगदी जोडीदार सुद्धा शेवट पर्यंत साथ देवू शकत नाही.पती पत्नी पैकी एकाचे पहिल्यांदा निधन होते. दुसरा एकटा पडतो. कोण माझी २४ तास सेवा करील ही अपेक्षा ठेवू नका.
मी 72 वर्षे वया पर्यन्त जे जग पाहीले आता जोडीदार पण नाही मुलगा /सुन/4 वर्षे चा नातु यांच्या जवळ रहाते मला व त्यांना जमून ध्यावे लागते पण मजा असते सगळे निश्चिंंत असतो. माझा संसार झाला आता सुनेचा संसार आहे मी दोन पावले मागे घेतली. काही ही तिच्याशी बोलून करते मला होईल तेव्हढे करते शेजारी ण प्रमाणे वागते नाही काय केले तरी घर चालते सकाळचा पहीला चहा माझा मी करुन घेते व देवाचे आभार मानते सर्वांना सुख मिळू दे
बर्याचदा काय होते ना, आई वडील इतरांचा राग त्या मुलांवर काढतात, ज्या मुलांना आई वडीलांची काळजी असते आणि मुद्दाम ते स्वत: ची औषधे गोळ्या सुद्धा वेळेत घेत नाहीत, जेणे करुन काळजी घेणार्या मुलांना अजून मानसिक त्रास होईल. आता तुम्ही म्हणाल, " अशा वेळी त्यांना समजून घ्यावे." पण, जीव महत्वाचा की निरर्थक पणे भांडणे?
म्हणजे, म्हातारपणी स्वावलंबी रहा ! अरे बाबा, इतकी वर्षे कष्ट करीत आलाे, सर्वांना घेऊन संसाराचा गाडा आेढला, आनं आता सरत्या वयातही स्वावलंबीच रहायचं ? मग एवढा खटाटाेप कशासाठी व काेणासाठी केला ?
Main thing is one should maintain good health after 60. Today's times are different from time of 25 year back.Advances in Health care ,medicine enable us all to live more better quantity life even after 60. We should try to be active physically and mentally even after 60. We should avoid drinking and smoking after 60. We should guide juniors & community.We should take information about all Gov't schemes for Senior Citizens & Economically weaker persons
हे सगळे ठिक आहे कोणासाठी? पेनशन ,एफडी असतील त्यांच्यासाठी हातावरचे पोट असेल मुलांचे शिक्षणास पैसे खर्च झाले तर काय? आणि घरावर मुलांचा अधिकार असतोच . कुटुंब सटइकण्यआसआठई काही सांगता आले तर सांगा.तोडण्याचे काही सांगू नका कुटुंबात प्रेम माया करुन जिंकता आले पाहिजे पुढे नाती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आपण हिन्दुस्तानवासी आहोत .एकत्र कुटुंब पद्धती आपली संस्कृती आहे.आपले कुटुंब,आपली गल्ली आपले गाव/नगर मग तालुका मग जिल्हा,मग राज्य/मग देश,मग विश्व तेव्हाच हे विश्वची माझे घर म्हणायचे असेल तर जोडणं शिकवा तोडणे शिकवू नका.
हा झाला व्यवहार.तो पाळताना स्वतःने निर्माण केलेल्या जबाबदा-या पार पार पाडल्याचे पाहिजे.मुलांना जन्म दिला त्यांची काळजीही स्वतः:ची पात्रता असेपर्यंत घेतलीच पाहिजे, ते स्वकर्मच आहे,
ज्यांना स्वतःचे घर नही व जमापुंजी कमी आहे संसार म्हणजे मुलांच्या योग्य संगोपनासाठी देखील कर्ज काढले होते , घरच्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर मोजकीवच बचत हातात आहे अन तब्बेत ही टिक नसेल त्यांनी वेगळे कसे राहायचे ?
आपणच त्यांना अश्याप्रकारे घडवले आहे गेल्या तीस वर्षांत कधी शाळेत सोडले नाही की लहान पणी घरात ठेवले नाही पाळणा घर किंवा हौस्टेल मग आपले शिक्षण काहीही नाही सर्व परदेशीयांचे शिक्षण आणि माहिती मग ती जन्म घातलेली पैदास कसाई सारखीच वागणार आणि त्यात नवीन काहीच नाही त्यामुळे आपल्या मुलांन वर चांगले संस्कार आपले धर्माचे संस्कार करण्याची आणि त्याप्रमाणे आपण पण चांगले वागण्याची जबाबदारी आपलीच असते पण ते गेले तीस वर्ष न होता समाजाचा ह्यासच आपण केला आहे
मला असे वाटते की माणूस हा जन्म घेताना एकटाच येतो आणि मेल्यावर एकटाच जातो त्यामुळे कधीच कोणाकडून अपेक्षा करू नयेत. प्रत्येकाची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते..खुश रहा मस्त रहा. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्या.
सांगायला सोपं आहे मुलं सुना पासुन वेगळं रहा.पण आजारी पडल्यावर कोण पाहणार? एकटं राहिल्यास करमेल का?
बरोबर आहे हल्ली कोणावरही विश्वास ठेवायचा जमाना नाही 👍👍👍👍👌👌👌👌👌
अस राहण्याने मुल जबाबदारीतून अलिप्त राहतील..आपण त्याना लहानाच मोठ केल .आता आपला म्हातारपणी त्यानी स्वतःहून आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे.. ..हाच निसर्गाचा नियम आहे...फक्त आपण त्याच्या संसारात जास्त लक्ष न घालता.. परमार्थ करणे उचित ठरेल...
फारच छान विचार ! स्वतः ची तुलना कुणाशीही करु नका व कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका हे वाक्य फार आवडलं.
बरोबर...आहे कोण कधी बदलेल सांगता येत नाही
कितीही चांगले संस्कार असेल तरी
Right 👍
हो..बरोबर..आणी हे आमी अनुभव पण केलं आहे आणी शिकलो पण आहे...
अगदी बरोबर
True
इतरांच सोडा पण पोटची मुलच बदलतात लग्न झालं कि😢
१०० टक्के माहिती बरोबर आहे पण मुल नातवंडं यांच्याशिवाय जगणेही कठीण आहे
Aaplyala jagne kathin aahe, pan asech tyana pan vatayla haven na.
2:04 2:04
आजकाल पालक चांगलेच हुशार आणि जागरूक झालेले आहेत कोणीही नटसम्राट सारखा मुलांना पैसे देऊन कफल्लक होत नाही. मुलचं त्यांच्या आई वडील यावर अवलंबून असतात.
ज्याला जस पाहिजे तस तो जगात असतो.प्रत्येकाची आनंदी राहायची पद्धत वेगळी असू शकते.प्रत्येक जण स्वतः साठीच जगत असतो.कोणीही दुसऱ्या साठी आजकाल जगत नाहीत.
मुल कधी समजून घेणार आई वडिलांना.
जसे पेराल तेच उगवते ,मरण एकदाच आहे,पण जीवन चांगले जगा दुसऱ्यासाठी जगू नका स्वतःसाठी जगायला सुरुवात करा.तूच तुझा जीवनाचा शिल्पकार.
आपली १८ वचन खरी असली तरी . प्रत्यक्ष परिस्थितीचा सारा सार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता ही आपणाकडे हावी असे मला वाटते
Uuuuuuuuuuuuuuuug
आम्ही स्त्रिया तर मुलं नातवंडे यातच स्वर्ग मानतो त्यांच्या साठी सुनांना आहे तशाच स्वीकारतो अपवाद म्हणून सुना गुणी सुद्धा आहेत पण मी माझे या मीपणात त्यांचें गुण न पाहता दोष अधोरेखित केले जातात आपण मुलानातवंडांना चांगले संस्कार व प्रेम दिले तर कुटुंब एक बहरलेला पारिजात आहे ती सुखाची सावली अमृतमय आहे फक्त स्वतः चे मन निर्मळ आहे आत्मविश्वास हवा आपण सांगता ती आपली संस्कृती नाही
कुटुंबावर प्रेम करा सुखी रहा म्हातारपणात आधार प्रेम नक्की मिळेल पैसा नसूनही संस्कारी अपत्य सेवा करते
सगळे तुमच्या सारखे नशीबवान नसतात.आपल्या चांगुलपणा ला तसाच प्रतिसाद मिळायला हवा नाही तर मुर्ख ठरतो.परीस्थिती प्रमाणे ठरवावे लागेल असे वागावे
@@sheelapawar6609 yess correct ahe.
Nice thought 😊
🎉🎉🎉🎉
हे सर्व ऋणानुबंध आहेत जे मागील जीवनाशी संबंध ठेवतात जे आज आपल्या रक्ताची नाती म्हणून सोबत आहे पण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणीही कुणाचे नाही स्वतः साठी जगायला शिका
Panbaryach thikani khas karun sushikshit ani sadhan kutumbamadhe mhatare lok aapla adhikar ani satta sodatch nahi suna 60 olandun mhatarya hotat pan sasu aapla adhikar gajvatch rahate asha veles ti sathi olandleli proidh bai kay karave tini aaplaayush phakt mhatarya sasu sansrya nchi seva karnyat ghalun swatapan mhatare hovun aayushy sampvun takave ek pidhi sukhat jate dusari pidhi dhukh bhogate ani tisari pidhi kuthalhijababdarina gheta jivanacha upbhog ghete nisargachchark asech asate ek pisato dusara hasto mhatari lok atishay swarthi asatat te aapli sampatee konalahi sahajasahaji detach nahit he sudhha chuk aahe
@@harimujumdar6707 जे नशिबात आहे ते परमेश्वर प्रत्येक जीवाला देतो आणि जे मागून मिळत नाही ते आपलं नसतं त्यामुळे जे आज आपल्यास मिळालेलं आहे ते जपावं उगाचं धावत्याच्या मागे धावून काही अर्थ नाही जे सुख चटणी भाकरीत आहे ना ते सुख बाहेरच्या फास्टफूड मध्ये नाही हे फक्त समाधानी लोकांनाच कळत बाकी सगळं जग पैश्याच्या मागे धावत आहे सुख कुणाकडे आहे सांगा बर आणि माणसं खऱ्या अर्थाने जगणं विसरून गेलेत समाधानातंच खर जीवन आहे आणि विशेष म्हणजे कलयुगात आयुष्य कमी आहे आणि ते कमी असलेलं आयुष्य देखील मूर्ख माणसं इतरांपाई दुःखात घालवून देतात मित्र आणि शत्रू हे मागील म्हणजे गेल्या जीवनातील कर्मा मुळेच आयुष्यात येतात मित्र सुख देतो तर शत्रू दुःख देतो मनुष्य जीवन हे सुख दुःखांचं एक मिश्रण आहे जे मनुष्याला वेळोवेळी आपल्या मागील कर्माची आठवण करवून देते हे नाते गोते हा सर्व कर्माचा पसारा आहे ह्यास तोंड देण्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा ।। जे देणार तेच मिळेल आणि जे पेरणार तेच उगेल ।। हा निसर्गाचा नियम आहे देताना आणि पेरताना लक्ष ठेवा म्हणजे झालं
एकदम 100 टक्के बरोबर
माय डियर सिस्टर
जयभीम जय शिवराय
शंभर टक्के सत्य आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
🌹 नमस्कार 👏👏 वास्तव सत्य आहे, कोण केव्हा बदलेल हे फक्त ईश्वर परमात्मा जाणू शकतो, ठेविले अनंते तैसेचि रहावे. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी.👏🌹👍👍👍👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.
अगदी बरोबर.
तुम्ही सांगितलेले सर्व मुद्दे बरोबर आहेत. पण आपल्या जीवनात काय लागू पडते त्याप्रमाणे वागायला हवे. 50शीत तब्येत साथ देत असते पैसा असतो पण 65 त शरीर आजाराने ग्रासलेले असते पेन्शन/पैसे असले तरी एकटं रहायला जीव घाबरतो. मी वृध्दाश्रमात कुटुंबापासून दूर राहणार् या वृद्धांना व्याकूळ झालेलं पाहिलंय. छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. 🙏🏻
तुमचे सुविचार समाजात कोणते परिणाम रेखाटतील,चांगले की वाईट हे तुम्हीच उत्तम रित्या ठराऊ शक्ता.तुमचा व्हिडिओ वय वृद्ध लोकांपेक्षा तरुणाई वर्ग जास्त पाहत असणार हे नक्की,आणि हे तुम्हाला चांगले माहीत आहे.तुम्ही एक प्रकारे पेटती मशाल तरुणाईच्या हाती दिलीत.
असो ईश्वर तुमचे कल्याण करो.
एक गोष्ट खात्री ने सांगतो,तुमचे सुविचार जर तरुणाई ने आमलात आणले तर येणाऱ्या काळात आपल्या देशा असणाऱ्या शाळा कॉलेज च्या संख्या पेक्षा हजार पट जास्त संख्या,"वय वृद्ध" वृद्धाश्रमाची असेल.
धन्यवाद.
अगदी बरोबर बोललात, तुमच्या मताशी मी सहमत आहे.
मुलं जन्माला का घालायची, संपत्तीचा वारस म्हणुन ? जर आशी औलाद निघाली तर, कायद्याचा कीस न काढता स्वतःची व सर्व वडिलोपार्जित संपत्ती तुन आशांना सर्रास कायद्याने बे-दखल का करू नये.
मुलाबाळाच्यासाठी आयुष्यभर कष्ट करायचे आणि म्हातारपण आलच तर अगतिकपणे चार भिंतीत जीव सोडायचा, वास बाहेर येईल तेव्हा दरवाजा तोडून body वर अंतिम क्रिया करायला municipal office चा कामगार घेवून जाईल.
बोलायला सगळ सोप्प असते, ज्याच त्याला माहित.
काही मुले चांगली असतात आपल्या आई वडिलांची खुप खुप काळजी घेतात.आपण जसे आई वडिलांशी वागलो तशीच आपली मुले आपल्याशी वागणार हा नियतीचा नियम आहे. काही माणसे आपल्या मुलासाठी आणि नातेवाईकांसाठी आयुष्य भर खर्च करत असतात. पण त्यातले काही पैसे सामाजिक कर्तव्य म्हणुन समाज्यातील गरीब लोकांसाठी खर्च केला तर ते पुण्य असतं. काही माणसे आपल्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी वारेमाप खर्च करतात. ते पुण्य नसते ते पाप असते पैशाचा उपयोग हा चांगल्या कामासाठीच करायचा असतो.
हे सर्व आपल्या पुण्य कर्म व पुर्व संचीता वर अवलंबून असते !
वास आलातर शेजारची लोक मुलांनी लक्ष दिले नाही म्हणुन इज्जतीचा पंचनामा करतात.
अगदी खरं आहे. सध्या अनुभवते आहे😊
अगदी बरोबर बोललात , ज्याचं त्यालाच कळतं, म्हातारपणात मुलांकडून अपेक्षा करायची नाही तर काय लोकांकडुन करायची? मुलांना जन्म कशासाठी देतो आपण? Time पास करण्यासाठी तर नाही ना? लहानपणी आपण मुलांची काळजी घेतो,त्यांच्यावर प्रेम करतो, संगोपन करतो त्याचीच तर परतफेड मुलांनी करायची असते, हेच तर पूर्वापार चालत आलं आहे.
आपण दिलेली माहिती पटली आहे.मी ७०वरशाची आहे.व याच परिस्थितीतून जात आहे. मुले सूनाना फकत प्रॉपर्टी व पैसा हवा असतो.आई नको असते.मग म्हातारपणी नाईलाजाने वृद्ध आश्रम शोधावा लागतो.
आपले विचार ऐकून मनाला समाधान वाटले परंतु.आपते.जर
नालायक.निघालेतर वयस्कर आई वडील काही करू शकत नाही कारण त्यांनी प्रॉपर्टी मुलांच्या ताब्यात दिलेली असते त्यामुळे ते हतबल असतात त्यांचे म्हणणे कुणी ऐकून
याच्या काळाची गरज बनली आहे त्यामुळे हा व्हिडीओ एकदम चांगल्या प्रकारे सर्वांना सुरळीत करील असा आहे मुलांना पण सुरळीत होतील आणि म्हातारी पण सुरक्षित
अस कस वेगळं राहायचं मग तर त्यांना सवयच लागते , नकोच वाटत मग घरात कुणी
अगदी खरंच आहे मॅम.आपण बहुधा आयुष्यभर अपवाद वगळता परिवार किंवा आपल्या कुटूंबासाठीच जगत आलेलो असतो,स्वत:चा विसरच झालेला असतो.आता मात्र या वयात थोड समाजासाठी व खुपखुप स्वत:साठी आनंदी जगण्यासाठी मिळालेली संधी,बोनस लाइफ आनंदाने स्वतासाठी फक्त.
खूप छान पटलं खरोखर! ताईसाहेब तुमचे विचार खूप छान आहेत 🎉
मूल पैदा करून त्याला १८व्या वर्षी घराबाहेर जगायला सांगणे हा अमानुषपणा आहे माणसाला आयुष्यभर मातापिता मुले नातवंडे भावंडे यांचें प्रेम समृद्ध बनवते
वरील सुविचार आपणास पाश्चिमात्य देशांच्या कडे नेणारे आहेत.कुटुंबसंस्था नष्ट करून आपला सनातन धर्म अधोगतीकडे व भोगवादाकडे जात आहे याचे भान आपल्याला हवे.काळजी घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आचरण करावे
Mulana shikshan deun tyanchya payavet ubhe kele ki aai vadilanche kartavya sample karan aajchya generationla hech have aahe. Tyana aaplya aayushyant kunihi dhavla dhaval, ludbud keleli chalat nahi.Tyamule ha amanushpana vagaire kahi nahi.
अठरा वर्षाचे झाल्यावर मुलांना घराबाहेर काढा असं कोण म्हणतंय ताई? या व्हिडिओमध्ये असं काही म्हटलेलं नाही. दुसरीकडे कुठेतरी आपण ऐकलं असेल तर ते इकडे आणू नका.
एडा रोजी रोटीसाठी बाहेर पडणेही महत्वाचे आहे नाहीतर दरीद्री यैईल.
हा उपदेश करणाऱ्या हया बाई आपल्या मुला नातवंडांच्या बरोबर रहात असणार आणि आपल्याला उपदेश करीत असणार
खुप छान वचने आहेत. रोज ऐकायला हवीच.
अगदी आजच्या काळाची गरज आहे.आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सद्गुरु सस्वामी. खूपच छान माहिती दिलेली आहे.👌👏
आज बाईंना कंटेंट मिळाला नाही म्हणून लोकांची घर नाती कशी तोडायची ते सांगतात. साष्टांग 🙏 बाई डॉलर साठी इतक्या थराला जाऊ नका.
सगळे मुद्दे बरोबर आहेत, फक्त यावर विचार करून आपल्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे हेच योग्य.
बरोबर आहे प्रत्येकाने विचार करून आपल्या परिस्थिती नुसार निर्णय घ्यावे हेच योग्यच आहे. मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे त्यांची लग्न झाल्यानंतर नातवंडे खेळवायची. हे सर्व झाल्यावर कुठच्याच इच्छा मनात ठेवायच्या नसतात. मग देव भक्तीला लागायचे हा एक चांगला निर्णय असू शकतो.
खुपं छान माहीति दिली आजच्या काळात याचीचं गरज आहे माणुस कधी बदलेल याचां भरोसा नाही कतीही चांगले संस्कार दिले तरी ही वेळे नुसार ते बदलतात नक्की
Khara aahe. Maza स्वानुभव आहे😊
आपले विचार सद्यस्थितीत बरोबर वाटत असले तरी आपण आपला संसार आपली मुले बाळे सुना नातवंडे यांच्याशी आपले संबंध प्रेमळ दृढ असतेवांईक राहतील मुले सुना नातवंडे सामाजिक बंधनास बांधिल कशी राहतील हे पहावे व आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम राहावे बाकी सर्व ईश्वरावर सोपवावे जय हो
सुंदर स्वामी आई जवळ असताना कोणाची काय भिती वाटत नाही
🙏🏻
आपण म्हणता तसं वेगळं राहिलं तर मुलांना आवश्यक असे संस्कार कसे होतील एकत्र राहण्याचे फायदे!!! त्याचं काय
भावाने पेक्षा व्यवहाराने हुशारीने जगावे. आपले सांभाळावे आणि इतरांना यश द्यावें. आनंद निर्माण करा आणि वाटत फिरा.
खूप छान माहिती दिली आहे श्री सदगुरू स्वामी समर्थ
कोणावरही आपले विचार लादु नयेछान जगायचे विचार पटणारे आहेत हेपरावलंबी जीवन आहे
अप्रतिम व्हिडिओ आरोग्याचे सुविचार धन्यवाद दादा
माहिती खूप छान आहे आपल्या परिवाराच्या पद्धतीने योग्य वाटेल तोच निर्णय घ्यायचा
एक ना एक दिवस आपल्या ला फक्त एकट्यालाच कोणाच्या सोबती शिवाय जीवन जगावे लागणार अशी मनाची तयरी करा. हा माझा तो माझा अशा मोहपाशात राहू नका. त्यांना त्यांची कामे असतात ते तुम्हाला कवटाळून नेहमी नाही राहू शकत.अगदी जोडीदार सुद्धा शेवट पर्यंत साथ देवू शकत नाही.पती पत्नी पैकी एकाचे पहिल्यांदा निधन होते. दुसरा एकटा पडतो. कोण माझी २४ तास सेवा करील ही अपेक्षा ठेवू नका.
मी 72 वर्षे वया पर्यन्त जे जग पाहीले आता जोडीदार पण नाही मुलगा /सुन/4 वर्षे चा नातु यांच्या जवळ रहाते मला व त्यांना जमून ध्यावे लागते पण मजा असते सगळे निश्चिंंत असतो. माझा संसार झाला आता सुनेचा संसार आहे मी दोन पावले मागे घेतली. काही ही तिच्याशी बोलून करते मला होईल तेव्हढे करते शेजारी ण प्रमाणे वागते नाही काय केले तरी घर चालते सकाळचा पहीला चहा माझा मी करुन घेते व देवाचे आभार मानते सर्वांना सुख मिळू दे
एकदम बरोबर बोललात आपण धन्यवाद
धन्यवाद आम्हा या निमित्ताने जगण्याची इच्छा झाली
छान माहिती दिली.आणि हेच योग्य आले मला पटले,👌
हेच सत्य आहे.जय सद्गुरू.
म्हणूनच हल्ली तरुण पिढीला मुले होणे नकोच असते ,तसाही म्हातारपणी एकटच राहायचं ,मुलांच्यात emotionally अडकायच नाही,मग मुलं असली काय नसली काय एकच😊
बर्याचदा काय होते ना, आई वडील इतरांचा राग त्या मुलांवर काढतात, ज्या मुलांना आई वडीलांची काळजी असते आणि मुद्दाम ते स्वत: ची औषधे गोळ्या सुद्धा वेळेत घेत नाहीत, जेणे करुन काळजी घेणार्या मुलांना अजून मानसिक त्रास होईल. आता तुम्ही म्हणाल, " अशा वेळी त्यांना समजून घ्यावे." पण, जीव महत्वाचा की निरर्थक पणे भांडणे?
अगदी छान सलाह दीली..कश जगावे....आमी अशे च राहत आहे आणी हे च करत आहे..आणी खर च आमी खुश आहे...🙏🙏
No tention life चा हा खरा मंत्र सांगितला आहे.
माहिती दिल्याबद्दल हार्दिक
म्हणजे, म्हातारपणी स्वावलंबी रहा ! अरे बाबा, इतकी वर्षे कष्ट करीत आलाे, सर्वांना घेऊन संसाराचा गाडा आेढला, आनं आता सरत्या वयातही स्वावलंबीच रहायचं ? मग एवढा खटाटाेप कशासाठी व काेणासाठी केला ?
Ww
Taaaaar😮Ararararaarararara rere re re re re re re ra😮😮😮rhe😊
try ittrsr😊sms rhe r😅😊😅😊sr😊d😊😊😊
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
खुप सुंदर विचार दिलेत धन्यवाद.
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.❤❤❤
ओम साई राम , चांगली माहिती आहे
उपयुक्त माहिती dhanywas
शंभर टक्के स्वानुभव आहे.
Khupch chan Mahiti Athvan Rahanare Vichar aahet
Main thing is one should maintain good health after 60. Today's times are different from time of 25 year back.Advances in Health care ,medicine enable us all to live more better quantity life even after 60. We should try to be active physically and mentally even after 60. We should avoid drinking and smoking after 60. We should guide juniors & community.We should take information about all Gov't schemes for Senior Citizens & Economically weaker persons
हे सर्व सगळ्याना माहीत आहे. ज्यांच्या कडे स्वतः च घर व पैसा नसेल त्या लोकांन साठी सांगा
Khupch sunder information ahe
खूपच सुंदर उपयोगी सूचना मला मनापासून आवडले वरील सर्व अंमलात आणले तर आपणांस नक्की च त्रास कमीत कमी होईल
अगदी योग्य सल्ला आहे धन्यवाद 😊
Khupach Chan Vichar Aahet
अतिशय सुंदर आहे❤
खूप छान वाटले ऐकून
अगदी बरोबर बोललात, धन्यवाद 🙏
पोस्ट मार्गदर्शनीय आहे, पण त्यावर सुशीला तळेकर यांनी दिलेली Comment ही तितकीच बोलकी आहे.
हे सगळे ठिक आहे कोणासाठी? पेनशन ,एफडी असतील त्यांच्यासाठी हातावरचे पोट असेल मुलांचे शिक्षणास पैसे खर्च झाले तर काय? आणि घरावर मुलांचा अधिकार असतोच . कुटुंब सटइकण्यआसआठई काही सांगता आले तर सांगा.तोडण्याचे काही सांगू नका कुटुंबात प्रेम माया करुन जिंकता आले पाहिजे पुढे नाती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आपण हिन्दुस्तानवासी आहोत .एकत्र कुटुंब पद्धती आपली संस्कृती आहे.आपले कुटुंब,आपली गल्ली आपले गाव/नगर मग तालुका मग जिल्हा,मग राज्य/मग देश,मग विश्व तेव्हाच हे विश्वची माझे घर म्हणायचे असेल तर जोडणं शिकवा तोडणे शिकवू नका.
No.1
@@sumatishingade6208
।।
मॅडम आपण समाजाचा सर्व वयोमनचा विचार करूनच post टाका.
बरोबर आहे
हा झाला व्यवहार.तो पाळताना स्वतःने निर्माण केलेल्या जबाबदा-या पार पार पाडल्याचे पाहिजे.मुलांना जन्म दिला त्यांची काळजीही स्वतः:ची पात्रता असेपर्यंत घेतलीच पाहिजे, ते स्वकर्मच आहे,
१नंबर माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏
ज्यांना स्वतःचे घर नही व जमापुंजी कमी आहे संसार म्हणजे मुलांच्या योग्य संगोपनासाठी देखील कर्ज काढले होते , घरच्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर मोजकीवच बचत हातात आहे अन तब्बेत ही टिक नसेल त्यांनी वेगळे कसे राहायचे ?
खुप छान माती दिली धन्यवाद
आपणच त्यांना अश्याप्रकारे घडवले आहे गेल्या तीस वर्षांत कधी शाळेत सोडले नाही की लहान पणी घरात ठेवले नाही पाळणा घर किंवा हौस्टेल मग आपले शिक्षण काहीही नाही सर्व परदेशीयांचे शिक्षण आणि माहिती मग ती जन्म घातलेली पैदास कसाई सारखीच वागणार आणि त्यात नवीन काहीच नाही त्यामुळे आपल्या मुलांन वर चांगले संस्कार आपले धर्माचे संस्कार करण्याची आणि त्याप्रमाणे आपण पण चांगले वागण्याची जबाबदारी आपलीच असते पण ते गेले तीस वर्ष न होता समाजाचा ह्यासच आपण केला आहे
Saglech mule vait nastat. Mhatarpani आज्जी आजोबा aplya natavamadhe ramtat. Ekat rahilyavar natyamadhe durava nirman hoto. Mhatare माणसे gharat havich tyanech pudhchya pidhila valan lagt, tech jar dongravar jaun badle tar kas honar he chukich ahe.
Sagaech aai vadil mulana palana gharat thewat nahit kahi jan tr mulana talhatachya phodasarkhe japatat
कुटुंबा मध्ये एकत्र रहायला शिकवा सर्वाधिक आनंद मिलेल चुकिचे शिकवु नक
फार छान सल्ला धन्यवाद
Khup chan bolla madam ❤
फारच छान माहिती दिली
खरोखर वास्तव सत्य आहे.
मार्गदर्शन चागल वाटल. 😂😂😂
👏👏👌👌 पटलं सगळं होय
आगदी बरोबर सागितल ताई धन्यवाद।
खूपच सुंदर मॅडम !! ❤
मुलांनी आई वडीलांना संभाळले पाहीजे
Point no.16 best aahe.
देवा मी तुमचा बाळआहे. श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉❤❤❤
Thank you tai agdi barobar
कुटुंब एकत्र ठेवण्याऐवजी वेगळं राहा सांगता काही शरम
Adjust करायला सांगा
उलट शिकवता
मी वय वर्ष 72 मी असाच वागतो पण सह चारीणी च जर त्रास देत असे व तर काय करायचं
सह चारीणीचा अडाणी पणा खुपचं त्रास होतो
Khup khup sunder 🙏🙏🙏
Very nice News thanks Sirji.
अगदी बरोबर.
Hi good morning it's really very nice information 👍🙏 but expect or not that personal
सुंदर अगदी बरोबर
मला पण खूप आवडले
अगदीच बरोबर आहे
Absolutely true 🙏🏿
Good info n reality
Very nice thought Thank you ❤️ ❤️
परिवर्तन हा जिवनाचा नियम आहे
Khoop. Chhan. Mahiti.
35 वर्षाचे होऊन जातात तरीपण रोजीरोटी कमवु शकत नाहीत मुले .एवढी दरीद्री ही नको पाहीजे.
बरोबर आहे😊