Manoj Jarange : तुमच्या बियाणाचे भाव वाढतात, मग आमच्या मालाचे का नाही? जरांगे कडाडले...
Вставка
- Опубліковано 24 тра 2024
- आमच्या बियाणाचे भाव वाढतात, मग आमच्या मालाचे का नाही? जरांगे कडाडले...
महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाला सामोरं जातोय. अशात जरांगे पाटलांनी यावर मत व्यक्त केलंय. सिंचन, वीज, बियाणे ते भाव, जारांगेनी सगळंच नियोजन सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
सगळ्यांना जातीच्या शेतकरी एक होऊन पाटला सोबत ठाम पणे उभे रहा. असा प्रामाणिक माणुस पुन्हा होणे नाही सगळ्यांना विनंती आहे साथ द्या 🙏🚩
आरक्षण मुद्दा सोडून दिला
आधिच सर्व जाती समुहाला बरोबर घेऊन लढायला हवे होते.
😅😅😅
🤣 प्रामाणिक
अरे हा तुतारी चा मानस आहे
बरमतीचा चेला ahe😅😅😅
Only जरांगे पाटील
जय शिवराय
दादा शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपने ऊभे रहा
दादा योग्य बोलले
शेतकरी संघटनेतर्फे काय लवडा होतंय आमचा वाघ आज बोलला म्हणजे बास झालं ❤
वा काय भाषा आहे साहेब आपली.. आणि like पण भेटत आहे.. यावरून तुमची वाटचाल कुठे चालू आहे हे कळाले..
आज पर्यंत शेतकऱ्यांसाठी एकही आंदोलन केल नाही आता उपोषण आधी सहानभूती मिळवायची म्हणून नाटक ..गावठी मिथुन नाटक बंद कर राजकारण सोड
@@Rathod123.99पाटील शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलले शेतकऱ्यांना संघटनेने आतापर्यंत काय उपटले
@@laxmanshinde2006 पाटलांनी बोलुन काय उपटले😂😂😂
काय भाषा आहे?अगोदर नीट बोलावे, माझा समाज, मी मी म्हणून वर्षे घालवले,जातीजातीत खेड्यापाड्यात वैर निर्माण केले.आज शहाणपणा सुचत असेल तर चांगली बाब आहे,पण दाखवतो बघतो, आम्ही कमी नाही,पाडा,पाच पिड्या ते ऊठले नाही पाहीजे ही भाषा सोडावी लागेल.पण विधानसभेच्या निवडणूका समोर पाहून मवाळ भूमिका व शेतकर्यांच्या हिताच्या गोष्टी करता? विश्वास कोण ठेवेल?
क्या बात है #पाटिल 👌
आज पर्यंत #शेतकऱ्यांना बद्धल एवढ्या #आत्मीयतेने बोलणारा नेता पहिला नाही.
#रोखठोक
😂
😂😂
पाटील विधानसभेला जोर लावा. सगळे प्रश्न सोडविण्यासाठी.
0:28 0:28 0:30 0:31 सगळ्या उमेदवार याचं डीपोजिट जप्त झाले तर तोंड कोणाला दाखवायच आहे
काय ताकद लावता विधानसभा निवडणुकीत
@@user-sv5px9bn8i😂
He is here to confuse
@@user-sv5px9bn8i कळेल 04 तारखेची वाट पहा...
मायक्रो ओबीसी तुमचा सारखा जातीवादी नाही...
@@user-sv5px9bn8iदादा आमचा झोपडीत जप्त होणार तर नाहीच नाही पण तुझ्यासाठी एक मैत्रीचा सल्ला म्हणून सांगतो तू कोण्या कास्ट चा आहेस ते माहित नाही पण तुझा नेता तुझ्यासाठी किंवा शेतकऱ्यासाठी किंवा जनतेसाठी काय करतो आणि तो लबाड आहे का नाही किंवा भ्रष्टाचार करतो का नाही एवढं माहिती करून घे स्वतःसाठी तुझ्या आणि नंतर असे रिप्लाय दे
खूप छान बोलले आहेत जंरागे पाटलांनी आता विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा शेतकरी आणि कुणबी मराठा एकच आहे यासाठी जीवाचे रान करत आहे
खर बोलतात आपला शेतकरी वर्ग वेडा आहे कशाला कोणा मागे फिरायच
सर्व जाती धर्मासाठी आज मनोज दादा बोलले शेतकरी हे सर्व जाती धर्माचे आहेत त्यामुळे सर्व जाती-धर्म मनोज दादा च्या पाठीमागे उभे राहिले
पाटील काय मुद्देसूद विषय मांडला खरे बोललात पण शेतकरी एक कधी होणार हा विषय खुप विचार करणारा प्रश्न आहे..
पाटील जर पूढे झाले तर एक होयला वेळ लागणार नाही.
दादा आमचा मराठा समाज पूर्णपणे अंधारात होता एकजूट नव्हता पण मनोज दादा मुळे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्रित झाला आहे त्याप्रमाणे मनोज दादांनी जर मनावर घेतलं तर पूर्ण शेतकरी वर्ग तिथे जात-पात काही घेणं देणं नाही फक्त शेतकरी हा जर विषय दादाने मनावर घेतला तर पूर्ण शेतकरी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही पण दादांना पहिला प्रश्न आहे पहिला जो मुद्दा त्यांनी समोर घेतलेला आहे की मराठा आरक्षण तो पूर्ण झाल्याबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी असेल असं दादा असं म्हणणं आहे माझं नाही 0:00
मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
जो वाइट बोलत आहेत त्यांना मि सांगु शकतो पाटला सारखा माणुस नंतर मिळणार नाही शेतकरी सुखी राहु शकतो. खुप प्रामाणिक व्यक्ति आहेत पाटिल 🔥✊🚩
अरे शरद पवार कडून गबाळ आले😂
@@anantdatar1169तुझा बाप होता का तिथं कॅशियर
अभ्यासू , संयमी लोकनेते जरांगे दादा, आंदोलन करा दादा
😂😂संयमी
कसला अभ्यासू, त्याला केळ कळत का
समर्थ 🎉 तुम्हाला
बार बार पंधरा वर्षे मोठे साहेब क्रुषीमंत्री होते
Vanjaryana sahebani 16 takke bhad dili taripan bhadkhau sahebachya virodhat boltat
Sahebani deshatli shetkaryachi saglyat mothi karjmafi keli tari modi cha gu khaychach. Munde khandan bjp ne sampvile tari fadanvis cha gu God lagtoch.
saheb ...khau hote
@@kushaq1173hona😅
@@kushaq1173tumcya saheb n Aarakshan Dil ka tumhala. Kiti ti chatugiri
ह्याला मुख्यमंत्री करारे बाबा...😂😂
Mg tuza Tai la ki bhau la करायचं बाबा, चिक्की खाली आता अजून काय खाणार बाबा 😂
चिक्की चोर बकूळी😊
तुझा मुख्यमंत्री काय करतो रे बाबा शेतकऱ्यांसाठी हे सांग आणि हा माणूस सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातोय हा देशाचा कल्याण करणारच आहे महाराष्ट्राचा तरी कल्याणच कराल हे लक्षात राहू दे
आणि निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र राज्याला आणि खास करून भाजप वाल्यांच्या ग***** दम असेल तर लोकप्रतिनिधी मधून मुख्यमंत्री महाराष्ट्राचा निवडावा मग मनोज रंगे होतील का नाही रे बाबा
पंतप्रधान करा अमेरिकेचा
दादा मुंबई गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नात लक्ष घाला. गरीबांना मदत करा
दादा पूर्ण प्रश्नावर लक्ष घालणारच आहे पण दादाचा पहिला प्रश्न सुटल्याशिवाय दादाला दुसऱ्या प्रश्नावर
हात घालता येणार नाही दादा
मी वंजारी आहे पण या गोष्टी साठी मी मनोज दादा सोबत आहे.मनोज दादा जर शेतकऱ्या साठी जनंआंदोलन करत असेल तर सर्व समाज मनोज दादा ला साथ देतील.
दिखावा आहे भाऊ
आपल्या समाजाला विरोध करणारा जातीवादी आहे हा
@@vishalnagare9791जस पंकजा करती तसं ka
पाटील बरोबर बोलतात.
बरोबर आहे
या गोष्टी सर्व जनतेला ध्यानी घ्यायला हवी जय महाराष्ट्र
हे जनतेला कधी समजणार मा मनोज जरांगे पाटील❤❤❤❤❤❤❤❤
आम्हाला काय करायचं मर तीकडे मन्या
जय जिजाऊ जय शिवराय मनोजदादा 🔥👑 सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट व्हिडीओ सत्य परिसिथी मांडली सुपर स्पीच सुपर सेंगसेन आय लाय किट व्हिडीओ जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
एकदम बरोबर आहे 🙏🚩🙏 पाटील
एकच नंबर पाटील मनोज जरागे दादा
भास्मासूर राक्षसला देवांनी वर देऊन त्याचा अहंकार वाढला.. नंतर तो देवांना भीती दाखवू लागला.. या अहंकाराने अति आत्मविश्वास याने मेला... बाकी याचा कोणाशी संबंध असल्यास तो योगायोग समजावा 🤣🤣🤣
😂😂😂😂😂
मोठाले धरण तयार करणे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सुखी संसार
स्वयंभू श्री.श्री.तुतारी बाबा
Joshi arakshan chi bhad khalli tashich aata shetkari fayde pan tumhich uchalnar udya . Jamini tar tumhalapan aahet
भाजप वाल्यांची केळ खातो का रे तुतारी बाबा कशावरून दिसले तुला आमच्या मनोज दादा सिद्ध करून दाखवू शकतो का जातीपातीच्या पलीकडे आणि राजकारणाच्या पलीकडे समाजकार्य आणि करणाऱ्या माणसाला असं गालबोट लावून चुकीच आहे
खत व बियाणे भाव वाढी बदध्ल उपोषणाचा ईशारा दिल्यास शेतकरी आपले अभिनंदन करतील.
महाराष्ट्रातील प्रामाणिक व्यक्तिमत्त्व जरांगे पाटील
Good great ❤❤❤❤❤
खरंच हा मुद्दा अगदी योग्य उपस्थित केला
याला म्हणतात सर्वांगीण अभ्यासु नेता,,,ते ही निस्वार्थ,,, मनोज पाटील जरांगे 🙏👍💪💪 सर्व एकत्र येणे आहे 👍💪
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
ते भूमरेंचा कारखान्याव निघालेत🤣🤣
शेतकऱ्यांसाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे....
❤
जरांगे दादा एकच नंबर शेतकऱ्यासाठी
काय नवीन गोष्ट सांगितली ...अभिनंदन ...हे माहीतच नव्हते ...
अतिशय छान मुद्दा मांडला
एकदम बरोबर आहे
अगदी बरोबर आहे दादा
शेतकऱ्यांची एक मत नसल्यामुळ.हे सगळ घडत आहे. काही शेतकरी अंध भक्त झाले आहे.😔😔😔😔🙏🙏
1300 एकर मधून पाटलांची मुलाखत संपादकाना उभं राहायला 200 एकर गाडी पार्किंग 100 एकर नाद नाही करायचं😂😂😎😎🤣🤣🤣
Ata Mithun la mukhymantri karaych aahe mhanje light , pani , aarogy , biyan ani deshi daru mofat sglyana , patrkar pan itka bindok aahe jasa ke nahi far mothya abhyasak chich mulakhat ghet aahe . BINDOK , CHATUKAR Patrkar .
@@Mangesh19754 🤣
बरोबर आहे पाटिल
दादा आपण फक्त पूढे व्हा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी व मजूर वर्ग आपल्या पाठिशी खंबीर पणे उभा राहणार. जे पाहिजे ते आपणच आपल घेऊ.
🎉🎉🎉🎉
आरक्षण दिले सोडून आता बियाणे वर आला आहे. हे सगळे प्रश्न मविआ सरकार च्या वेळेस झोपतो आणि फडणवीस यांच सरकार आलं कि जागा होतो, आंदोलन सुरू करतो
पडळकर सदा खोत सदावर्ते चकल्या भोकाचा अरे तुझ्या आईच्या भोकात गेली का
अरे फडणवीस सारख्या माणसांनी छत्रपतींना संपवायचे कटवले होते आणि त्यांना तुमच्यासारखे फितूर लोकांनी साथ दिली होती म्हणूनच महाराष्ट्राचा वाटोळ झालेला आहे तू कुठल्या पक्षाचा याच्यावरून घेणं देणं नाही मला काही पण तो मनोज दादा बद्दल वाईट बोलत असशील तर तुझ्या नेत्याबद्दल स्वतःच्या मनात आणि स्वतःबद्दल काय केलेला आहे तुझे नेत्यांनी याचा विचार कर आणि नंतर दादा बद्दल बोल
पंजाबचे शेतकरी दिल्लीवर आंदोलन केलं होतं
आता राजकारणी लोकनेतेचा बँड वाजणार ❤️❤️
तुमचे खाली वर होते तुझ्याच गावांत करून दाखव?
ताईला असाच एकेरी बोलतो का
लई दूखली का झंडू बाम लाव मग@@user-gb7cc6wz7i
सर्व सामान्यांचे नेते जरांगे पाटील 💯
Kadak bhau lage ro
दादा असेच जर भाव वाढत राहिले शेतकऱ्यांचे हाल होत राहिले तर एक दिवस शेती पडीत पडतील आणि सर्वांचे खूप हाल होतील शेतकऱ्याचे खूप वाटोळे केले सगळ्याच पुढाऱ्यांनी पहिल्या आणि आताच्या शेतकऱ्याला फिक्स भाव द्यायला पाहिजे
खर बोलले पाटील
लेकरू होईना म्हणून शेजारी जबाबदार
हा प्रश्न बरेच वर्ष राज्याचा कारभार केलेले तुमचे प्रिय शरदचंद्र पवार यांना विचारा पाण्याची सोय का केली नाही म्हणून विचारा शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा स्वस्त आणि सतत लाईट न जाता पुरवठा का केले नाही म्हणून विचाराला तलाव का बर केले नाहीत म्हणून विचाराला आरोग्याचा शिक्षणाचा तुमच्या काळात का सुधारला नाही म्हणून विचारा शेतकऱ्यांना सुखी का केलं नाही म्हणून विचारात 25 25 हेक्टर वरती तलाव का नाही केले म्हणून विचारा तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनला बीड आणि परभणीला महाविकास आघाडी मदत केलीये ते लोकं करणार आहेत का हे सगळं म्हणून विचारून केलात का आता 10 वर्षात भाजपाचे सरकार आले त्यांनी बऱ्यापैकी धान्याच्या किमती वाढवल्या आरोग्याच्या सेवा वाढवल्या बऱ्याच पैकी शैक्षणिक सुधारणा कर्जमाफी पिक विमा किसान सन्मान योजना आणि इतर विकास कामे केली 70 वर्षाच्या तुलनेत तुमचा रोश महायुतीच्या विरोधात जास्त दिसतोय तो विकासामुळे आहे का तुमच्या प्रिय नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे तुम्हाला त्यांच्यावरती खात्री आहे तर मग तुम्ही उघड उघड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काम करा विनाकारण दाखवायचं एक (आरक्षण)आणि करायचं एक करू नका
आरक्षण विषय समल्यानंतर सर्वच समाजाने जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहावे आणि मराठावाडचा पाणी प्रश्न सोडवून घयावा..... 💯
Only मनोज दादा जरांगे पाटील...❤
काही ही द्या पाटील समाधान होनार नाहीत त्यांचं समाधान फक्त तुतारीत आहे
जय शिवराय 🚩
👌👌💪💪💪
शेतकरी च्या निमित्ताने आपण ठीक आहे पण जातीवाद करत आहे
सुरवातीला तुम्ही आंदोलन सुरु केल
तेव्हा आम्हाला आपल्या विषयी अपुलकी होती पण आता ती राहिली नाही
रु 5 कोटी वांगे घेनार कोण गरिब शेतकरी आहे त्याचे मार्गदर्शन घ्या पटिल साहेब.
❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी ❤❤❤ जय जवान जय किसान ❤❤❤
आता पटलं पाटील शेतकरी, चे शेतमालाला योग्य भाव मागा सर्व शेतकरी तुमच्या सोबत राहील
कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधावर भरीव अर्थिक गुंतवणूक केली पाहीजे.ती या देशात झालेली नाही .त्यामूळे शेतकरी अर्थिक दृष्टीने सक्षम झालेला नाही
.
एकच नंबर गोष्ट बोललात जरांगे पाटील
Only Jarange Patil❤
100% ❤❤
याचं वय पंचेचाळीस आणि हा सत्तर वर्षांपासून ऐकतोय....😆😆
पाटील मतदानापूर्वी जर असे योग्य बोलले असते तर आम्ही सुद्धा डोक्यावर घेतलं असत पटलाना
Patil❤❤❤
संयमी मुलाखत......
आरे बाहू तुला राजकारण करायचे होते तर स्वता: ऊभ राहिले पाहिजे होते मग कळाले आसते. 🚩🚩🚩🚩🚩
निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शेतकऱ्यांची कर्जमाफी करावा
प्रत्येक माणसाला न्यायासाठी लढण्याचा हक्क आहे तो संविधानाच्या चौकटीत राहून कोणीही लढू शकतो
एक नंबर दादा
शेतकऱ्याच नेत्वृत करा भाऊ नाहीत हे लोक भिक माग्याला लावतील
शेतकऱ्यांनविषयी ठिक आहे पण जीतीवाद करणे बंद करावे
सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांनी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे केंद्र सरकारच्या उरावर बसून जरांगे.पाटील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून घेतील
याचा अभ्यास शेतकऱ्याने केला पाहिजे,
💯 barobar patil
पाटील साहेब खूप मोठा माणूस आहे त्याने बीड मध्ये दोन्ही उमेदवार बोलून चर्चा करायला पाहिजे होते की तुमचे व्हिजन काय आहे, ज्याचे व्हिजन चांगले त्याल पाठींबा द्यायला पाहिजे होता.पण त्यांनी एकच ठरवलं जे भटके आहेत त्यांना पाडा.
Ap age bado hum tumare sath hi
जरांगे पाटील बोलतात ते खरोखर आहे
शेतकऱ्यांचे लागतात तेच पाहिजे फक्त त्यांना फुकटच नाही पाहिजे त्यांना लाईट पाणी रस्ते आणि शेतीमालाला भाव पाहिजे शेतकऱ्यांना हे देत नाही आणि भलत्याच काहीतरी देतात
हा माणूस मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र सुखी होईल
😂😂😂
Carect 🎉🎉
मुख्यमंत्री मनोज जरांगे🎉🎉🎉🎉🎉
Ek maratha lakh maratha
शेतकरी एकत्र येत नाही साधी डिपी चे १०० रू देत नाही
जरांगे पाटील साहेब शेतमालाच्या भावाबद्दल सुद्धा केंद्र सरकारला जबाब विचारावा
Tumcha changal ahe ek maza ikaka
Manoj dada tum aage bado hum tumhare sath hi
दादा योगे बोलले. कर्ज माफी. बदल
Mitun😄😄😄
सरकारने खत औषधाला जी एस टी माफ करा