#gadhinglajgugul
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- #ghatibheti #gadhinglaj
नमस्कार मी Shridhar Kumbhar माझे घाटीभेटी हे चानेल subscribe नक्की करा कारण महाराष्ट्रातील सण,उस्तव,परंपरा, गड किल्ले तसेच पुरातन मंदिरे अनेक अपरिचित पर्यटन ठिकाणे व सामाजिक प्रश्न आश्या अनेक गोष्टी ज्या आपण पहिल्या नसतील.आश्या गोष्टी मी या चानेल द्वारा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.....
गुगुळ हा एक धार्मिक कार्यक्रम (शंकराला मानणारे) लोक करतात. हा कार्यक्रम लग्नाच्या पूर्वी २-४ दिवस आधी, वर आणि त्याच्या नातेवाईक यांच्याकडून केला जातो. सोय असेल तर वरपक्षाच्या स्थानीच किंवा एखाद्या शंकराच्या रूढ देवस्थानाच्या ठिकाणी केला जातो. घराचे शुभ कार्य सुबळ जावे, देवतांची शांती व्हावी म्हणून हे केले जाते.
का आणि कसे: (पौराणिक पूर्वपीठिका)
वीरभद्र उत्पत्ती कथा: शिवाचे सासरे दक्ष प्रजापती यांनी एक विसय यज्ञ आयोजित केला होता ज्यामध्ये सर्व ऋषी, ऋषी, देवता आणि देवता यांना बोलावण्यात आले होते. दक्षाने या यज्ञासाठी शिव आणि सती यांना आमंत्रित केले नाही. पती महादेवाच्या इच्छेविरुद्ध वडील दक्ष प्रजापती यांनी आयोजित केलेल्या या यज्ञाला आई सती गेली होती.
यात वडिलानीच मांडलेले कार्य आहे असा विचार करून, सती न बोलावता पोहोचली, परंतु जेव्हा तिने तेथे जाऊन पाहिले तेव्हा तिच्या पतीचा (यज्ञातला आहुती सन्मानाचा) भाग ठेवला गेला नाही किंवा तिचाही सन्मान केला गेला नाही, वडिलांनी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. स्वत:चा आणि पतीचा अपमान होत असल्याचे पाहून सतीने यज्ञाच्या आत उडी मारून आत्महत्या केली. हे पाहून एकच जल्लोष झाला.
भगवान शंकरांना ही बातमी कळताच ते संतापले. दक्ष, त्याचे सैन्य आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व सल्लागारांना शिक्षा करण्यासाठी त्याने आपल्या केसांपासून वीरभद्र नावाचा गण तयार केला. त्याचा जन्म होताच वीरभद्र शिवाच्या आज्ञेने त्वरेने यज्ञस्थळी पोहोचला आणि त्याने तिथली भूमी रक्ताने लाल केली आणि नंतर दक्षाला पकडून त्याचे मस्तक शरीरापासून तोडले. (स्कंद, शिव आणि देवी पुराणानंतर देव संहितेत या घटनेचे वर्णन आहे.)
यानंतर वीरभद्र हा शिवाचाच अतिउग्रा अवतार, त्याला शांत करण्याचे महा कठीण काम त्यानंतर देवा दिकानी आणि शिव भक्तांनी केले. त्यासाठी भक्तांनी हातात यज्ञा तला विस्तव तिथेच असलेल्या खापरात घेवून वीरभद्र भोवताली फेर धरला नृत्य केले. अशा तऱ्हेने हळू हळू वीरभद्र शांत झाला.
गूगुळ कार्यक्रमात मध्ये काय करतात:
म्हणून ती प्रथा आजही लिंगायत लोक पाळतात. कार्यात होणारी विघ्ने जावीत, देवाची शांती व्हावी (काही कारणांनी घरी अशांती झाली असल्यास/नसल्यास) यासाठी मित्र नातेवाईक असेच माठाच्या खपरात विस्तव/जाळ घेवून मिरवत देवाच्या मंदिरा पर्यंत, जावून, त्या विस्तव खापराचे देवळाच्या दरात प्रार्थना आणि विसर्जन करतात (फोडतात). यात वर आणि वराचे माता पिता सोवळ्यात, आणि इतर नातेवाईक, मित्र परिवार सम्मिलित होतात
श्री विरभद्र प्रसन्न🙇🙇🙏🙏🌺🌺
धन्यवाद..😊
❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
धन्यवाद..😊
🎉🎉
Thanks 😊
👍🎉🎉🙏🙏
Thanks 😊
Good 👍👍
धन्यवाद..😊
❤
धन्यवाद..😊
👏🏻👏🏻
धन्यवाद..😊
👌
धन्यवाद..😊
खूप छान व चांगली माहिती.
धन्यवाद..😊