कितीही डोकं आपटा नाही जाणार हे govt. लबाडीने ओरबाडून उद्धव सारखे MVA सरकार नाही झाले आहे. हे सरकार आम्हा सर्वांच्या बहुमताने आवडीने झाले आहे. आम्हला नको आहे उद्धव 🏠🐓 CM, अनिल देशमुख वसुलीबाज आता सध्या बेल वर असलेला आरोपी असा गृहमंत्री, एक युवा मंत्री सुशांत, दिशा rape खून मधला संशयित,.. असे बरबटलेले गल्लीच्छ सरकार नको आहे आम्हांला. 🙄😡😡😡
@@anamikabhikole2814 ओ म्हणजे गृहमंत्री नी आपल्या राज्यातल्या सर्व शाळेवर पहारा ठेवायचा ना. मग कोणाचे विकृत किडा डोक्यात फिरेल तिथे धावत जाऊन वाचवायला. मूर्ख काय अचरट पणा लावलाय 1500/ बहीण / गृहमंत्री??? अरे किती 🔥 त्याच्यावर. काहीही झाले तरी दे. फ गृहमंत्रीच रहाणार. डोकं आपटा पाय आपटा,😭, तरी 🤭🤣🤣🤣
@@anilsawant5859 उद्धव तर 2.5 वर्ष झोपून होता 🏠. स्वतःच्या आमदार, खासदार ना भेटत नव्हता. तेव्हा सुशांत, दिशा rape, खून, मान्सू्ख हिरेन खून, 2 वृद्ध साधु हत्या, वाझे वसुली तरी आपला हा झोपूनच. मग सांग हे तुमचेच ना अपयश. ह्या कर्त्यवशून्य माणसाला फक्त आडनाव म्हणून उदो उदो करत प्रमुख पद दिले.
चित्रा, रुपाली कुठे आहेत, फडणवीस बदलापुरात जा, जनता धडा शिकवेल आरोपी शिंदे आहे म्हणून टाईमपास करु नये, राजीनामा दे, महाराष्ट्राचे वाटोळे केले एका फडतूस माणसाने
सर्व आहे तिथेच आहे. कुठलाही पुरावा झाकायला गेले नाहीत. अटक झाली त्या विकृत माणसाला. पण मूर्ख गाढव असे अपेक्षा धरतात की महाराष्ट्र तल्या प्रत्येक शाळेत दे. फडणवीस ने गृहमंत्री आहेत म्हणून पहारा द्यावा. काही सांगता येत नाही नेमके कुठल्या शाळेत कोणाचे विकृत चाळा करावंसं वाटेल. वाह मूर्ख, गाढव 👌👍 सुशांत खून, दिशा सलियन rape खून, मान्सू्ख हिरेन खून, 2 वृद्ध पालघर साधु हत्या, देशमुख तर सर्व दाबण्यासाठी काय काय केले. 🙄😡
@@sanjaymane5208 दिशा सलियन rape, नग खून झाला तेव्हा कोणी दिला राजीनामा. जो involve होता त्याने पण नाही दिला. त्याच्या पपा नी तरी देयचा. कसला चिकटून बसला खुर्चीला. 🙄😡
आमच्या आया बहिणींना या करता १५०० देता का? बंद करा तुमची १५०० रुपायाची खरेदी न्याय द्या न्याय आणि येवढा विलंब होत असेल तर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि 🍉 टरबूजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावे
फडणवीस फडतुस पणा सोडा,राज्याचं राजकारण थोडस लांब ठेवा आणि ज्यांनी गुन्हा केला आहे.यांना ताबडतोब शिक्षा करा. नाहीतर हळु हळु अशा घटना घटत राहील्या तर महाराष्ट्राचा बिहार होयला वेळ लागणार नाही.आपल्या घरातील आया बहिणी बाहेर काढणे कठीण होवुन बसेल वेळीच लक्ष दया
आरोपींना कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे ती पण कायद्याच्या चौकटीत राहूनच.. मॉब लिंचिंग करून नाही.... संपादक महाशय, तुमचे कर्तव्य आहे की कायदा, शासन, न्याय व्यवस्था यांची मूल्ये समजात रुजवावीत व आपण ज्या लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणवता त्याच्या तिसऱ्या स्तंभावर म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यास लोकांना सांगावे. त्यांचे प्रबोधन करावे.. जेव्हा जमाव फाशी फाशी म्हणून ओरडत आसतो तेव्हा तो जमाव मूल्याधिष्टीत राहत नाही आणि मग कायदा आंधळा आसतो या न्यायाने त्याला पांगवावे लागते, प्रसंगी बाळाचा वापर करून सुद्धा... नाहीतर आपला अफगाणिस्तान किंवा बनाना रिपब्लिक व्हायला वेळ लागणार नाही...
रेल आणि रस्ता जाम कधीच न्यायासाठी नसतो. उद्देश्य अराजकता निर्माण करणे असते. फांसी देण्याचे कार्य न्यायालयाचे आहे. डोळ्यांदेखत घटना ही ठोस वैज्ञानिदृष्ट्या पुरावा देऊन सिद्ध करावी लागते.अन्यथा ओरोपी पुरव्या अभावी सुटू शकतो.
देशात लोकशाही आहे की गुंडा शाही आहे याचे भान गृहमंत्र्यांना असेल तर राज्याचं भाग्य उदयास येईल हे सर्व नेते स्वतःचे भाग्य कसे फुलेल तसेच एवढी भयानक परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचार करत आहेत यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे ते देवास माहीत ?
गुन्हा दाखल होण्यासाठी बारा तासापेक्षा जास्त वेळ का लागला . यामध्ये गृहमंत्री दोषी दिसत आहे आजच आंदोलन केवळ गृहमंत्री यांच्या दिरंगाई मुळे कित्येक आंदोलक जखमी याला जबाबदार टरबुजा हाच आहे
अरे अत्याचार झालाय कसली sit चौकशी करतोय. आरे तुला लाज वाटते का लाज. असा प्रसंग स्वतःवर आला तर sit चौकशी लावणार का.dr.चा रिपोर्ट खोटा आहे का, आरे काय तरी लाज वाटू दे.
सर्व भारतामध्ये सध्या राष्ट्रपती राजवट कर्णाच्या राजकीय पुढाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना एकमेकांवर टीका करण्याशिवाय कोणते काम सामान्य जनतेशी यांचा घेणं देणं विधानसभा तोंडावर होणारी रेवडी वाटायला सुरुवात केली
हट टरबूज जेव्हापासून आलाय तेव्हापासून राज्याचं वाटोळ झालंय लहान मुलीवर त्यांचे डोळे उघडत नाही आहेत त्यांच्या घरात असं घडलं असतं तर त्यांना कळलं असतं कोणी सुरक्षित नाहीये असल्या राजकारण्यांना जनतेच्या अहवाल करावयास हवे आमच्या राज्यात आम्हालाच न्याय नाही कशाला वाढवली आहे एवढी लोकसंख्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून सगळं चालल
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील सर्वात अपयशी व निष्क्रिय गृहमंत्री. याला फालतू अन् फोडाफोडीचे राजकारणातून वेळ तर मिळाला पाहीजे. यांना संविधानीक पदावरून गच्छंती करुन पुर्ण वेळ राजकारणासाठी सोडा.
टरबूजा ला लाज वाटते का? लाडकी बहीण योजना कार्यक्रम करीत बसलाय. स्वतः कुकर्मा वर गर्व करतोय. वरून वर तोंड करून सांगतोय मी पक्ष फोडले. चांगले कोणते काम केले ते सांग.
फोडणीस चौकशी काय करतोय निर्णय घे .दहा वर्षात महाराष्ट्राचा या हलकटाने बिहार करून टाकलाय.महिला सुरक्षीत नाही,अज्ञान मुली सुरक्षीत नाही तरुणांना नौकरी नाही कसली लाडकी बहिण म्हणता लाजा वाटू द्या.
गृहमंत्र्यांला पक्ष फोडा फोडी कशी करायची ह्या कामात खूप चांगला अभ्यास आहे , बाकी कोणत्याही
कार्याकडे बिलकुल लक्ष नाही.
Right
महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली.. कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही.. पक्ष फोडून राजकारण कर.. विरोधकांना संपव.. कपटी राजकारण कर.. गृहखाते वाऱ्यावर सोड..
भाजप व शिंदे सरकार यांना जनतेने राजकारणातून हद्दपार करा....
कितीही डोकं आपटा नाही जाणार हे govt. लबाडीने ओरबाडून उद्धव सारखे MVA सरकार नाही झाले आहे.
हे सरकार आम्हा सर्वांच्या बहुमताने आवडीने झाले आहे.
आम्हला नको आहे उद्धव 🏠🐓 CM, अनिल देशमुख वसुलीबाज आता सध्या बेल वर असलेला आरोपी असा गृहमंत्री, एक युवा मंत्री सुशांत, दिशा rape खून मधला संशयित,.. असे बरबटलेले गल्लीच्छ सरकार नको आहे आम्हांला. 🙄😡😡😡
विट आला आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी चा
100/ right
Sagale chor ahet
महाराष्ट्रला कलंकित गृहमंत्री लाभले आहेतः 😂ते फक्त पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत 😂😂😂
कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र 😂
अरे आता बोबलात उधव T CM असताना सुशांत आणि साधू लोकांना मारलं तेव्हा झोपला होता KA
अपयश आहे गृहमंत्रालय चे महाराष्ट्रात पुर्ण अराजकता निर्माण झाली आहे कायद्याचा धाक उरला नाही
Chorana Sarkarat Saamil Kelyavar
Aankin Kay Honar
विचित्रा वाघ कुठे आहे....???
नेपाळी पण गायब आहे
पोलिसांची SIT ने चौकशी करावी
Sarkaar la Sit lava
1500 देऊन महीला़ना खुश करतात आणि ददुसरीकडे महीला़चे सवरक्षण करणात कमी पडतात
हेच सर्वच सामान्य जनतेला समजले पाहीजे.
@@anamikabhikole2814 ओ म्हणजे गृहमंत्री नी आपल्या राज्यातल्या सर्व शाळेवर पहारा ठेवायचा ना. मग कोणाचे विकृत किडा डोक्यात फिरेल तिथे धावत जाऊन वाचवायला.
मूर्ख काय अचरट पणा लावलाय 1500/ बहीण / गृहमंत्री???
अरे किती 🔥 त्याच्यावर.
काहीही झाले तरी दे. फ गृहमंत्रीच रहाणार. डोकं आपटा पाय आपटा,😭, तरी 🤭🤣🤣🤣
खरे एवढी सगळी माहिती असताना SIT कशासाठी
भ्रष्ट सरकार अजून काय करणारे
Sarkar bhangar
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा जयभीम जयशिवराय जयभैरव
FIR साठी बारा तास लागले हे कौणाचे अपयश.
Ghurh mantri v shasan yani naradhamala tarit atak karvi
दिशा सलियन rape नंतर खून करून सर्व पुरावा नस्ट केला त्याबद्दल उद्धव चे अपयश होते ना.
Ata ha rajkarani kahi karnar nahit
@@tulshiramambhore7206 अटक झाली आहे रे कधीच
@@anilsawant5859 उद्धव तर 2.5 वर्ष झोपून होता 🏠. स्वतःच्या आमदार, खासदार ना भेटत नव्हता. तेव्हा सुशांत, दिशा rape, खून, मान्सू्ख हिरेन खून, 2 वृद्ध साधु हत्या, वाझे वसुली तरी आपला हा झोपूनच. मग सांग हे तुमचेच ना अपयश. ह्या कर्त्यवशून्य माणसाला फक्त आडनाव म्हणून उदो उदो करत प्रमुख पद दिले.
चित्रा, रुपाली कुठे आहेत, फडणवीस बदलापुरात जा, जनता धडा शिकवेल आरोपी शिंदे आहे म्हणून टाईमपास करु नये, राजीनामा दे, महाराष्ट्राचे वाटोळे केले एका फडतूस माणसाने
चित्रविचित्र बायांनी आता डोळ्यावर पट्टी बांधलेली असणार. काय चाललंय महाराष्ट्रात..
पक्याची पप्पी देणारी पारू आता कुठे झोपली आहे ...
आरक्षण,शानपना घरात रे
सर्व आहे तिथेच आहे. कुठलाही पुरावा झाकायला गेले नाहीत. अटक झाली त्या विकृत माणसाला.
पण मूर्ख गाढव असे अपेक्षा धरतात की महाराष्ट्र तल्या प्रत्येक शाळेत दे. फडणवीस ने गृहमंत्री आहेत म्हणून पहारा द्यावा.
काही सांगता येत नाही नेमके कुठल्या शाळेत कोणाचे विकृत चाळा करावंसं वाटेल.
वाह मूर्ख, गाढव 👌👍
सुशांत खून, दिशा सलियन rape खून, मान्सू्ख हिरेन खून, 2 वृद्ध पालघर साधु हत्या, देशमुख तर सर्व दाबण्यासाठी काय काय केले. 🙄😡
@@sanjaymane5208 दिशा सलियन rape, नग खून झाला तेव्हा कोणी दिला राजीनामा. जो involve होता त्याने पण नाही दिला. त्याच्या पपा नी तरी देयचा. कसला चिकटून बसला खुर्चीला. 🙄😡
BJP वाल्यांची शाळा शाळेवर कारवाई करण्यात हिम्मत आहे का आरे थोडी लाज लज्जा शरम माणुसकी असेल तर राजीनामा दिऊन आंदोलनात सहभागी हो आहे हिम्मत
SIT गठित करण्यापलीकडे गृहमंत्री काहीही करत नाही होऊ दहा पंधरा वर्षे अभ्यास या पलीकडे यांना काहीही येत नाही असाच दिसत
लडकी बहीण योजना बंद करा...यापेक्षा माझी बहिन सुरक्षित ही योजना राबवा...याची गरज आहे सध्या...
ज्या राज्याचे गृह मंत्री निव्वळ राजकारणात दंग असतात तिथे अजून काय होणार
आमच्या आया बहिणींना या करता १५०० देता का? बंद करा तुमची १५०० रुपायाची खरेदी न्याय द्या न्याय आणि येवढा विलंब होत असेल तर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि 🍉 टरबूजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावे
दोन महिने राहिलेत नंतर महाराष्ट्र स्वच्छ होईल
एसआयटी वर आमचा भरोसा नाही
सर्व यंत्रणा लाचार आहेत, सर्व राजकीय नेत्यांच्या दबावाख़ालि या यंत्रणा काम करतात, न्यायाची यांचे कडून काय अपेक्षा करनार
विरोधक राजकारण करतात, अस म्हणून ,अंग झटकणे सभ्यता नव्हे, जबाबदारीची जाणीव ठेवा, जनता म्हणजे ईडी नव्हे, रग दाखवा, नुसता दिमाख नको
तत्काळ राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या
बदलापूरच्या त्या सर्व संबंधित पोलिसांना बडतर्फ करा प्रथम त्या महिला पोलीस निरीक्षकला
फडणवीस राजीनामा द्यावा तू आंदोलन च्या ठिकाणी का जात नाही स्वतःला हा टरबूज कोण समजतो
कलिंगड😂
यांना वाटत सत्ता आणि पैसा यावर पुन्हा सत्तेत येऊ शकतो यातूनच हे सर्व घडत
राज्यात कायदा वसुव्यवस्थेचे धिंडवडे चालविले आहेत गृह मंत्र्याचे अजिबात लक्ष नाही 🍉🍉🍉🍉लक्ष दे
त्या टरबूज्याच लक्ष फक्त राजकारण आणी दुसरे पक्ष फोडण्याकडे असत
हा जे करतोय...ते तो अपयशी म्हणुन नाही तर ते तो मुद्दाम करतोय...हे स्पष्ट झालय...
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र?आता बोला.
सर्व जनतेने एकत्र व्हा आई बहीण मुलगी आणि पत्नी यांच्या संरक्षणासाठी एक व्हा हया राजकारण्यांना धडा शिकवा
याच्या सारखा दलिंदर गृहमंत्री पुन्हा होने नाही...
गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा कारण ते पद साभांळु शकत नाही ते पनौती आहे.ते नेहमी घटनेचा आसुरी आनंद घेत असतात.
शाळेच्या संस्थेचा अध्यक्ष तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे.
याच कारणामुळे १२ तास उलटूनही FIR दाखल झाली नाही ?
यासाठी सरकारी शाळा असाव्यात.. खाजगी शाळा या राजकारण्यांच्या आहेत
पनवेल उरण या मध्ये पण घटना झाल्या अजून शिक्षा होत आहे. त्या वेळेस जागीच निर्णय दिला असता तर आज ही घटना नसती घडली.
एकदम बरोबर आहे तुमचे
फडणवीस आहे तोपर्यंत असंच होणार
फक्त तो अनाजीच नाही .या राज्यात काही पाळलेले भोस.. हीजडे आहेत .ते माद.. असे पर्यंत असे नेते जन्माला येतील...
फडणवीस फडतुस पणा सोडा,राज्याचं राजकारण थोडस लांब ठेवा आणि ज्यांनी गुन्हा केला आहे.यांना ताबडतोब शिक्षा करा. नाहीतर हळु हळु अशा घटना घटत राहील्या तर महाराष्ट्राचा बिहार होयला वेळ लागणार नाही.आपल्या घरातील आया बहिणी बाहेर काढणे कठीण होवुन बसेल वेळीच लक्ष दया
बिहार पेक्षा आपली स्थिती बेकार आहे
याने वाट लावली कायदा व. सुव्यवस्थेची
आरोपींना कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे ती पण कायद्याच्या चौकटीत राहूनच.. मॉब लिंचिंग करून नाही....
संपादक महाशय, तुमचे कर्तव्य आहे की कायदा, शासन, न्याय व्यवस्था यांची मूल्ये समजात रुजवावीत व आपण ज्या लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणवता त्याच्या तिसऱ्या स्तंभावर म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवण्यास लोकांना सांगावे. त्यांचे प्रबोधन करावे.. जेव्हा जमाव फाशी फाशी म्हणून ओरडत आसतो तेव्हा तो जमाव मूल्याधिष्टीत राहत नाही आणि मग कायदा आंधळा आसतो या न्यायाने त्याला पांगवावे लागते, प्रसंगी बाळाचा वापर करून सुद्धा... नाहीतर आपला अफगाणिस्तान किंवा बनाना रिपब्लिक व्हायला वेळ लागणार नाही...
या घटनेबद्दल विधानसभेला जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही
लक्षात असुद्या
फाशी दया पुढे अस होणार कोनाची हे कृते करायची हीमंत होनार नाही
जय महाराष्ट्र. गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकार कढुन आपेक्षा करण्यात अर्थ नाही. निर्लज्ज फडतुस सदा सुखी. जय महाराष्ट्र.
आदेश द्यायला काय संघा ची शाखा आहे का प्रशासनाला अटक का होत नाही नुसते बडबड करु नका काम दाखव
मराठा आरक्षणावर राजीनामा देणारे आज घटलेल्या प्रकाराबद्दल राजीनामा का देत नाहीत
सरकार ला लाज वाटली पाहिजे
फनटूस फडणवीस बाबत न बोलले बरे सगळ्यात कूच कामी होम मिनिस्टर आता ह्याचाच होम पेटवा विधान सभेले
गृहमंत्री फक्त घोषणा करणार कारण पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. ते फक्त पक्ष फोडण्यात तरबेज आहेत.
आरोपी जनतेच्या स्वाधीन करावा जनता जी निर्णय घेईल ते सगळ्याला मान्य असावा त्याला तात्काळ फाशीची शिक्षा तिथे अंदाज पट द्यावा
कशाला लाडकी बहिण म्हणता ..,..मतासाठी
घृणास्पद आहे, आरे 65 वष्रे जुन्या पक्षाला न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाच काय होणार? दिल्ली पासून गल्ली पर्यंत बरबटलेले 😡😡
आता महाराष्ट्रात विरोधकांच सरकार असत तर हे दोघे नवरा उघड होऊन नाचले असते
फडवणीस कमिटी नेमा त्यात तुमचा माणूस नेमा त्याला भरपूर पगार ठरवा
या सरकार ची लाज वाटत आहे
अराजकता आहे
अर्धा गृहमंत्री ,फक्त पक्ष फोडणे,धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करणे एवढेच काम आहे
हे फक्त चौकशी करत असतात आणि काहीच साध्य होत नाही फक्त आणि फक्त चौकशी
रेल आणि रस्ता जाम कधीच न्यायासाठी नसतो. उद्देश्य अराजकता निर्माण करणे असते.
फांसी देण्याचे कार्य न्यायालयाचे आहे. डोळ्यांदेखत घटना ही ठोस वैज्ञानिदृष्ट्या पुरावा देऊन सिद्ध करावी लागते.अन्यथा ओरोपी पुरव्या अभावी सुटू शकतो.
गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा...हि जनतेची मागणी नाही तर सन२०२४ ला तडीपार होईल...जय भवानी
गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्री यांच्यात बी राजकारण बघायचेत का काय
गृहमंत्र्यानी सांगावं fir साठी पोलीस बारा तास का लावतात. काय चाललं आहे कुठे चाललंय.. महाराष्ट्र
मी काय म्हणतो, महाराष्ट्राच्या गृहमंत्रीलाच ठेचून काढा.राज्यच कलंकित केलं यांनी.
भावा एकदम बरोबर बोललास...लाखात एक वाक्य ..
फडणीस राजीनामा द्या
कामात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा
देशात लोकशाही आहे की गुंडा शाही आहे याचे भान गृहमंत्र्यांना असेल तर राज्याचं भाग्य उदयास येईल हे सर्व नेते स्वतःचे भाग्य कसे फुलेल तसेच एवढी भयानक परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचार करत आहेत यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे ते देवास माहीत ?
This is reality of all over Maharastra.
महाराष्ट्राच दुर्दैव महाराष्ट्राला असे सत्ताधारी व प्रशासन मिळाले की जंनतेच दुर्भाग्य की जानुण बुजून असल्या लोकांना साथ देत आहेत हेच कळत नाही
कलंकीत महाराष्ट्र झाला हे वेदनादायी आहे राजकारणाचा फोडाफोडीचा ईडीचा वापर करून राज्यात अस्थिरता निर्माण झालेली आहे वाईट वाटते 😢
गुन्हा दाखल होण्यासाठी बारा तासापेक्षा जास्त वेळ का लागला . यामध्ये गृहमंत्री दोषी दिसत आहे आजच आंदोलन केवळ गृहमंत्री यांच्या दिरंगाई मुळे कित्येक आंदोलक जखमी याला जबाबदार टरबुजा हाच आहे
राजकारण आणि पुन्हा सत्ता मिळवण्याच्या नादात जबाबदारी विसरला फडणवीस.
Cc tv लावा प्रतेक ठाण्यात व तक्रार पेटी चि व्यवस्था करा मंजे घटना कमी होतील
कुठे नेहुन ठेवला महाराष्ट्र माझा
साहेब त्याचे सामान कापा
अरे अत्याचार झालाय कसली sit चौकशी करतोय. आरे तुला लाज वाटते का लाज. असा प्रसंग स्वतःवर आला तर sit चौकशी लावणार का.dr.चा रिपोर्ट खोटा आहे का, आरे काय तरी लाज वाटू दे.
मग काय फडणवीसांनी कायदा हातात घेऊन गोळी झादयची काय?
नशीब या गृहमंत्र्यांना सुध्दा एक मुलगी असूनही अशी बेफिकिरी.?
बिचा-या मुलीला बापाबद्दल काय वाटत असेल.?
खरोखरच फडतूस फडणीस काही च करणारनाही
सर्व भारतामध्ये सध्या राष्ट्रपती राजवट कर्णाच्या राजकीय पुढाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना एकमेकांवर टीका करण्याशिवाय कोणते काम सामान्य जनतेशी यांचा घेणं देणं विधानसभा तोंडावर होणारी रेवडी वाटायला सुरुवात केली
आग लगी बस्ती में गंगाराम अपने मस्ती में
मोदी, शहा, फडणवीस ला आपण पक्ष फोडुन, गैरप्रकार करुन कसे आपले सरकार बनवले हे सांगण्यात घमेंड वाटते. या तीघांना, BJP ला राज्य चालवता येत नाही.
आम्हाला तुमचे 1500 नको परंतु आमच्या महिलांना सुरक्षितता पाहिजे
एकदम बरोबर आहे.
Yes 👍
हट टरबूज जेव्हापासून आलाय तेव्हापासून राज्याचं वाटोळ झालंय लहान मुलीवर त्यांचे डोळे उघडत नाही आहेत त्यांच्या घरात असं घडलं असतं तर त्यांना कळलं असतं कोणी सुरक्षित नाहीये असल्या राजकारण्यांना जनतेच्या अहवाल करावयास हवे आमच्या राज्यात आम्हालाच न्याय नाही कशाला वाढवली आहे एवढी लोकसंख्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून सगळं चालल
कोण आहे त्याला लोकांनीच संपविले पाहिजे. न्याय यंत्रणा कासवापेक्षा धीम्या गतीने चालते.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील सर्वात अपयशी व निष्क्रिय गृहमंत्री. याला फालतू अन् फोडाफोडीचे राजकारणातून वेळ तर मिळाला पाहीजे. यांना संविधानीक पदावरून गच्छंती करुन पुर्ण वेळ राजकारणासाठी सोडा.
पोलिसाना आरोप नोंदवायला इतका वेळ लागतो कारण ते बघतात ह्या माणसामागे कुठला राजकारणी आहे, मी ह्या प्रकरणातून किती कमाई करू शकतो, रोकड किती मिळू शकते?
टरबूज ला महाराष्ट्र साठी टाइम नाही दिल्ली ला चाटायला गेला आहे
अशा बऱ्याच केसेस पेंडिंग ला आहे. शाळेच्या.
अगोदर शाळेचं नाव जाहीर करा
बरोबर
👍👍👍👍
खाजगी शाळे मध्ये हे प्रमाण भरपूर सुरू आहे
गेल्या दोन तीन महिन्यांत अश्या कितीतरी घटना घडल्या काय केले सरकारने..
टरबूजा ला लाज वाटते का?
लाडकी बहीण योजना कार्यक्रम करीत बसलाय.
स्वतः कुकर्मा वर गर्व करतोय. वरून वर तोंड करून सांगतोय मी पक्ष फोडले.
चांगले कोणते काम केले ते सांग.
झाली चालढकल करणयास सुरवात...
Fadnavis cha rajinama पहिल्यांदा ghya,😮 😮
सडनविस तुम्ही फक्त अभ्यासाच्या आणि चौकशीच्या नावाखाली घोळ घालत बसा तेच तुम्हाला जमते 😮
फोडणीस चौकशी काय करतोय निर्णय घे .दहा वर्षात महाराष्ट्राचा या हलकटाने बिहार करून टाकलाय.महिला सुरक्षीत नाही,अज्ञान मुली सुरक्षीत नाही तरुणांना नौकरी नाही कसली लाडकी बहिण म्हणता लाजा वाटू द्या.
फडण20ने लवकर महाराष्ट्र सोडून द्यायला पाहिजे
.तो कशाचा सोडतो, हाकलून द्यावे लागेल.
चौकशी कोणाची व का करताय....? आरोपीच माहित असेल चौकशी कशाची करताय....? अगोदर फडतुसाचा राजीनामा घ्या. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.....?
राज्याला रसातळाला घेऊन जाणारे फडतूस गृहमंत्री.... Fakt आदेश देणार
अक्कल नसलेला गृहमंत्री लाभलाय महाराष्ट्राला।