अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
@@prafullkale2524 काळ्या महाराष्ट्रातच मुघलसत्ता संपवणारा माणूस ( छ. शिवाजी महाराज ) का जन्माला आले. महाराष्ट्रातच घटनेचे शिल्पकार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) महाराष्ट्रातच कसे बनले. महाराष्ट्रातच भारताचे असंतोषाचे ( लोकमान्य) जनक कसे घडले. भारतात पहिला पहिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाचे बीज महाराष्ट्राचं का रुजले. गांधीजींचे गुरू( गोखले) महाराष्ट्रातलेच कसे होते. 1857 स्वातंत्र्याच्या पहिला लढा जरी यूपी मधे झाला असला तरी नेतृत्व (तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब) करणारे सगळे मराठीच कसे होते. एवढेच काय राष्ट्रीय स्वयम सेवक संघ ही पण मराठी लोकांनीच स्थापन केलेली संस्था आहे. स्वातंत्र्य नंतर सगळ्यात भरभराटीचे कोलकता शहर सोडून सगळे उद्योगपती महाराष्ट्रातच का आले (महेंद्रा व इतर) व आले ते कायम इथेच का राहिले.? महाराष्ट्राची GDP मुंबई शहर वगळले तरी देशात एक नंबरला आहे हे महाराष्ट्राने मराठवाडा, खानदेश, विधर्भ सारखे काही उत्पन्नाचे प्रदेश असून कसे साध्य केले..? भारताला दिशा देणारे विचार कायम महाराष्ट्रातून आले त्या विचारांना धरून बाकीच्या प्रांतातील लोकांनी प्रगती केली त्याचा आनंदच आहे.मला तुला सांगायचं काय आहे दाणे चांगल्या प्रतीचे असले तरी जमीन चांगली असली तरच उगवून येते.. जमीन म्हणजे जमीन आणि अजून बाजूच्या लोकांनी व्यवसायासाठी बनवलेले वातावरण असे घेऊ शकता. उद्या बांगलादेशी आणि भारतीयांनी म्हणलं की दुबई आमच्या कष्टाच्या जोरावर उभी आहे तर ते हास्यास्पद आहे..!!
कोश्यारी सारख्या लोकांना मराठी माणसाने शब्दाने नाही तर business मध्ये यशस्वी होऊन उत्तर दिले पाहिजे🙏 या परप्रांतीयांना त्यांची लायकी दाखविलिच पाहिजे 🖐️
शब्द जपुन सर्व मारवाडी गुजराती परप्रांतिय नाहीत आता पर्यत अमेरिकेत सुध्दा हककाचे स्थान मिळाले परंतु आपन अजुनही मारवाडी गुजराती नावाने बोंबा मारतो का आम्ही या मातीत जन्म घेतला आमची मातृभाषा मराठी जन्मभुमी महाराष्ट्र दैवत शिवराय मग हा राग का आमचे वंसज असतिल गुजराती मारवाडी आम्ही मराठी जय भवानी जय शिवराया 🙏🙏
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
महाराष्ट्राची बरोबरी करणे कोणत्याही राज्याच काम नाही, इथे कित्येक हुतात्मे होऊन गेले. महाराष्ट्राबद्दल जेवढं बोलावे तेवढं कमीच . माझा महाराष्ट्र. माझा ग्रेट महाराष्ट्र
नक्कीच मुंबई मराठी लोकांनीच पुढे केलीय बाकी लोकांचा हाथ भार असू शकतो परंतु मराठी लोक बॅकबोन आहेत जर मराठी लोक शांतिप्रिय लोकांसारखे उन्मादी असते तर विकास झाला नसता
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
खूप खूप मोलाची माहिती आहे, ही एक मोठी शोकांतिका आहे, की आद्य मुंबई चे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक असलेले पण त्यांचा इतिहास भारतातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचला नाही,मला खूप खूप अभिमान वाटतो की मी सुद्धा मुरबाड चा आहे .
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
Ho nakkich Pahije Karan Nana chauk mahit hot but te shankarshet navavarun ahe te just aaj mahit zhal 😀 shaleypustkat tyanchya vishay ekhada dhada kivha mahiti havi hoti
जरी मी नावाने मराठी नसलो तरी महाराष्ट्रात जन्मलो आणि इथेच मोठा झालो हे माझे सौभाग्य आहे!! शिवरायांच्या मातीत जगत आहे याच मला अभिमान वाटतो. मराठी भाषा अभिमाना ने बोलतो. राजयपालंच जाहिर निषेध त्यांनी लवकरच राजीनामा द्यावा हिच इच्छा!!
(बोल भिडू) चे खूप आभार ही माहिती दिल्या बद्दल 🙏मराठी माणसांना मराठी माणसाचा इतिहास कळून दिल्या बद्दल, पण मुळात मराठी माणुसच मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा ऱ्हास करण्यास कारणीभूत आहे, मुंबई मध्ये मराठी माणूस मराठी असून एकमेकांशी मोठेपणाने हिंदी आणि English बोलण्यात धन्य माणतात .... हे चूक आहे कीं नाही..? कोना गुजराती वा मारवाडी लोकांना आपापसात मराठी बोलताना पाहिलात का..? मी कोणत्याही जाती वा भाषेच्या लोणाचा विरोधात अजिबात नाही, पण....आपल्याला आपल्या मात्र भाषेचा आणि अस्मितेचा अभिमान नको का...? आणि तो कोण करणार.....आपणच..!! दुसरा कोण नाही येणार मित्रांनो....पटलं तर विचार नक्की करा 🙏
मी मुरबाड चा आहे नाना शंकर शेठ यांचे हे जन्मस्थान आणि मुळगाव ज्यांनी मुंबई मध्ये train आणि विकास कामे केली पण आज राजकारणी आमच्या मुरबाड कडे बघत पण नाही. 70 वर्षां नंतर गेल्या महिन्या मध्ये confirm झाले की मुरबाड ला रेल्वे येईल. पण आमच्या मुरबाड कडे आणखी खूप अडचणी आहेत त्यांच्या कडे पण लक्ष द्यावे हीच विनंती
@@rishiraul biased yes and it could be made out. However worst is when they make videos on subjects like finance. They have no idea of what they say and do. I distinctly remember they made a video on sale of Pawanhans. They had conveniently skipped some important points in balance sheet just to prove Pawanhans was profit making company. And on basis of that they had targetted govt. I also remember I had commented on it with proofs, but the admins did not let the comment publish. So yes bias and worst to prove the bias hiding information or totally mis-informing
आमच्या नानाच कुठंच नाव होऊ दिलंच नाही व कोणी अशी माहिती पण देत नाही पहिली रेल्वे लॉर्ड डलहौशी च्या काळात चालु केली पहिली मुलीची शाळा पण काढली. मुंबईचे खरे शिल्पकार आहेत पण आमचा सुवर्णनकार समाज कमी असल्यामुळे हा आमच्यावर अन्याय होतो मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला नाव नानांच देणार होते पण दिलं नाही आम्ही काहीच बोललो नाही कारण शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळं आमची नाराजी नाही पण सेंट्रल मुंबई स्टेशनला आमच्या शंकरशेठ नानांच नाव द्यायला पाहिजे कित्येक वर्षपासून कुठलं पण सरकार आलं की आम्हाला आस्वासन देतात पण काहीच होतं नाही ते मुंबईचे आध्यजनक आहेत हे विसरून चालणार नाही धन्यवाद आपल्या चैनल चे जय श्री नरहरी जय श्री विश्वकर्मा 🚩🚩🙏
पूर्वी महाराष्ट्रात 98% मराठी भाषिक लोकसंख्या होती.पण आता उत्तर भारतीय ,गुजराती मारवाडी लोकांच्या स्थालातरामुळे मराठी भाषिक लोकसंख्या 65% वर आली आहे .जर याचे स्थालतर थाबले नाही तर मराठी माणूस आपल्या मूळ राज्यात अल्पसंख्यक होईल.
Hoy khara ahe tasach marathi mansane kontyahi dukanat gelyavar fakta Marathi bhashetach bolale pahije. Samorcha hindi bolala tar apan tyala sangitle pahije ki tu Maharashtrat ahe Rajasthanlla nahis
@@मराठीवाचवा ata hyat tasa pahila Gela tar ti tyanchi personal choice ahe...lagna jaat Kiva bhasha baghun karaycha nasta....Prem aani ek dusryanla samjun ghena mahatvcha ahe...Ani yatunach Marathi culture cha exchange hi hota...tumcha bolna purnataha barobar nave.
@@मराठीवाचवा Marathi tya veles sampel jevha aapan swata Tila reject karaycha praytna Karu...pan aapan asa hou dyacha nahi ahe... Marathi literature la pudhe nheuya...Santwani...Bhavgeet...Lekhan...Aapla Ithihas...he sagla apla culture ahe...apli adhyatmic chalval...Aple nrutya...he sarva sanatan tevhnyachi javabdari ahe...tarach Marathi tikel Ani pudhe aajun vadhat jail🙏🙏
मुळात १७ आणि १८ व्या शतकातच मराठी माणसाने मुंबईला अनन्य साधारण प्राप्त करून दिले . नंतर इंग्रज असतानाच मराठी माणूस पुढे होता मुंबई घडवण्यात . आता हे उपरे, राजस्थानी, गुजराती मजा मारतयात.
@@Only_Sadawarte72252 आग भवाने. आमच्या राज्याचा गू खाऊन आमच्या वरच तंगडया वर करते. तूझा आई ला वीचार या राज्याचे उपकार काय आहे तूझावर. गू खाव कूठचे. एवढंच लाज आसेल तर जा माझ्या राज्यातून.
*राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत... आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच. *जय महाराष्ट*✊🏼
Inspite of incredible & precious work for Mumbai done by Nana Sunkersette, politician ignored it. Even though some social societies demanded to rename V. T. Rly. Stn. to be named as Jagannath Nana Sunkersette politicians ignored it & Renamed it as CST stn. What a pity in Mumbai City
दादर मधील मराठी दैवज्ञ ब्राम्हण सोन्याचे व्यापार करणारे हे नानांचे हितचिंतक आहेतच पण तमाम मराठी माणूस जो गिरगावपासून बोरिवली पर्यंत अगदी ठाणे पर्यंत नानांचे योगदान विसरणार नाही
मुंबई घडवणारा, तिला मोठं करणारा, मराठी माणूसच होता 😊 इंग्रज अधिपत्याखालील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट , ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारे, मराठी सुवर्णकार आणि सावकार. नाव : जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ 🙏
Very good. I request all the political parties that the name of Honorable Shri NanaShankar Sheth should be given to Mumbai Central Station and the station should be renamed as Shri NanaShankar Sheth Terminus.
नाना शंकर शेठ.... हे माझ्या गावचे होते...ह्याचा अभिमान आहेच पण ज्या माणसाने पहिली रेल्वगाडी ह्या देशाला अर्पण केली त्या माणसाच्या मूळ गावा पर्यंत अजूनही रेल्वे पोहचू शकली नाही ही शोकांतिका आहे
नाना शंकर शेठ यांच्या बद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं चांगले माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे ही माहिती मोठ्या प्रमाणात पसरली पाहिजे नाना शंकर पेठ यांना मानाचा मुजरा👏👏🙏🙏👍👍💐💐😍😍 अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा जय शिवाजी जय महाराष्ट्र
@@thatswhy8601 मान्य मराठी लोक खुप मोठमोठे उद्योगपती नाही परंतु आम्ही भिकारडेही नाही, आणि जर इतके भिकारडे असतो तर मारवाडी महाराष्ट्रात कशाला आले असते ?
नाना शेठ हे मूळ मराठी सुवर्णकार सोनार समाजाचे होते आणि त्यांनी मुंबई उभारण्यात योगदान दिले, रेल्वे साठी मदत केली, समाज सुधारक होते, म्हणून कृपया हा राज्यपाल राज्यपाल नाही भाज्यपाल आहे, त्याच्या वयाचा आणि पदाचा आदर आहे पण दे राज्यपाल नको.
मराठी भाषा आशिपन संपत आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातुन मराठी हद्दपार झाली आहे.आता हीच अवस्ता मुंबई आणि पुण्याची झाली आहे.तिथल्या बहुतांशी मराठी मुली ह्या अमराठी मुलांच्या बरोबर लग्न करतात नंतर त्या हिंदीच बोलतात.एकंदरीत मराठी ची जागा कधी हिंदीने घेतली हे पण समजलं नाही आणि येणाऱ्या काही वर्षांत मराठी राहील का नाही यात सुद्धा शंका आहे
परप्रांतियांना हटवा महाराष्ट्र वाचवा. देशप्रेमाच्या नावाखाली आपली ओळख लोक पुसत आहेत. ओळख पुसली तर त्यामागील कष्टांची जाणीव उरत नाही आणि देशप्रेमही उरत नाही. महाराष्ट्र हा प्रथम देश आहे महाराष्ट्राची मराठीची ओळख संपली तर या देशासाठीच देशप्रेमही संपेल.
आपल्यामुळेच मुंबई श्रीमंत आहे असं कोणत्या गुजराती राजस्थानी लोकांना वाटत असेल त्यांनी कृपया आपापल्या राज्यात जाउन मुंबई सारखं एखादं शहर निर्माण करुन दाखवावं आणि इकडुन काढता पाय घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र तुमचा कायम आभारी राहिल.
छान माहिती, खूपखूप धन्यवाद. यात एक चुकिची माहिती आहे. आपण म्हटल्याप्रमाणे तेंव्हा मुंबईत फणसाची झाडे, त्यावर लटकवलेले दिवे असा काही प्रकार नव्हता. तसे असते तर मुंबईतील रस्त्यांवर फणसाची झाडेच झाडे पहायला मिळाली असती. तर हे फणसाचे दिवे नसून ते फानुस म्हणजे काचेच्या हंड्या होत्या. ते दिवे लावण्यासाठी मजूर ऊंच काठीचा वापर करीत. अशा प्रकारची रेखाटने पाहिलेले ज्येष्ट नागरिक अजूनही सापडतील. धन्यवाद.
मुंबई कुणाची ,कसी ,कोणी मोठी केली आणि त्याचे योगदान कसे घडले.नाना शंकर शेठ,मराठी माणूस हे कसे हुषार व कर्तब गार होते याचे दर्शन मिळाले.हि माहीती चांगली आणि ऐतिहासिक वाटली.अशीच नवीन नवीन माहीती द्या.धन्यवाद.
खरं सांगू . तुमचा व्हिडिओ पाहून मला लाज वाटली. कारण केवळ मुंबईचे शिल्पकार एवढीच माहिती असणारा मी. आभाळाएवढं कार्य केलेले नाना आणि त्यांच्या त्याग, समर्पण, दूरदृष्टी आणि कष्टाला मनाचा मुजरा. ही माहिती माझ्यापरीने जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवेन मी
One great selute for the great Hero of Maharashtra Mumbai Mr Nana shankar Sheth and he was great donar for Mumbai-based great Hero jai Mauli jai maharashtra
Superb work #teambolbhidu ... Jyanna future madhe ha prshn padel tyanchya sathi ek perfect utter he hya video madhun dilay ... keep it up team members ...!
बोल भिडू चे मनपूर्वक धन्यवाद इतका माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला.नानांचे मुंबईसाठी एवढे अफाट योगदान आहे पण त्यांचा साधा उल्लेख पण कुणी करत नाही. नाना शंकरशेठ यांना त्रिवार मानाचा मुजरा
म्हातारं वय झालंय म्हणून बरळ तय...त्यात त्याला बायको नाही पोरं नाही... उतार वयात असाच बडबड करणार... बरं त्याला म्हणावं... गुजरात राजस्थान मध्ये किती आर्थिक राजधान्या बनवल्या ह्या लोकांनी...🤷🤷🤷 अक्कल ० माणसाला राजपाल बनवून ठेवलंय...
राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली. राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत... जय महाराष्ट्र 🚩🏹
Mr. Koshiyari is Governor of very sensitive capital of Finance City, the statement is making him in negativity in among Indians, this statement can be analysed as most danger for society.
Wow, how wonderfully you have covered the contribution of Nana Shankersett in making Bombay what it is today. Unfortunately Nana has not been acknowledged fully by the politicians mainly because the Daivadnya caste is rather small. Apart from Nana Chowk, the VT station should have been named after him.
एवढे थोर व्यक्तिमत्व आपल्या मराठी मातीत जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने नाव अजरामर करून गेल्याचा सार्थ अभिमान वाटतो... परंतु एक प्रश्न पडतो की नाना शंकर शेठ यांचे वंशज सध्या करतात? आणि कुठे असतात??? यावर एक व्हिडीओ बनवा प्लीज ...
हा कट आहे मराठी माणसाला डावलायचा.पण देशासाठी पहिल्यांदा सह्याद्री च धावतो हा इतिहास आणि वास्तव आहे याचा विसर पडु देऊ नका.मरठी माणसाचे बलिदान डावलु नका देव सुद्धा माफ करणार नाही.
योग्य वेळ साधली, मराठी माणसांचा झोपलेला स्वाभिमान जागवण्याचे अशेच प्रयत्न पुढेही चालू राहू द्या. भारतच्या स्वातंत्र्य काळातील अग्रेसर क्रांतिकारक टिळक, आगरकर, गोखले, आंबेडकर, सावरकर, रानडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई हे मराठीच होते. देशाच्या जणघडणीत मराठी माणसांच जेवढं योगदान आहे ना तेवढं कुणाचाच नसेल.
मराठी माणसात कमालीची हिम्मत आहे, राजकीय किंवा शैक्षणिक दृष्ट्या मराठी माणूस पुढारला आहे ,काही प्रमाणात मराठी माणूस व्यवसाय ही करतो मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,मराठी माणूस व्यवसायात मागे राहण्याचे काही कटू सत्य मांडू इच्छितो.- १)आपले पालक मुलांच्या बाबतीत जास्तच संवेदनशील आहेत,त्यात नातेवाईकांच्या ऐकण्यावर जास्त भर असतो,एखाद्याने धंदा सुरू करण्याचा बेत बोलून दाखवावा आणि एखाद्या दीड शहाण्या नातेवाईकाने लगेच पालकांचे कान भरावे हे नेहमीचं ठरलेलं. २)नात्यातील एखादा मुलगा पाच पन्नास हजाराच्या नोकरीला लागला की आपल्या मुलाला देखील कुठेतरी चिकट म्हणून सांगणे. ३)मराठी मुलं आणि मुली आजकाल काही गोष्टींचा देखावा करत आहेत,उदा.एखाद्या महापुरुषाचे आम्ही किती मोठे भक्त आहोत हे सांगण्यात रमणे,डोंगरात ओरडणे,रील बनवणे(त्या पेक्षा त्या महापुरुषांचे विचार घेऊन काम करणे योग्य होईल). ४)MPSC/UPSC यामध्ये रोजगाराची संधी म्हणून,किंवा मानमरातब म्हणून जाण्याची खटाटोप. ५)राजकीय भुरटे कार्यकर्ते त्यात आलेच.
आपण आता बोल भिडू या yutub वरती अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटेल अशी आपल्या मुंबईची जुण्याकळतील मुंबई कशी होती आणि कोणी कोणी मध्दात केली त्याची अत्यंत अप्रतिम अशी माहिती दिली आहे त्या बद्दल बोल भिडू ना हार्दिक शुभेच्छा🌹🙏
माननीय प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना माझा निवेदन आहे की राज्यपाल साहेबांच्या वक्तव्याचं गांभीर्याने दखल घ्यावी आणि केंद्र सरकार तसेच राष्ट्रपतींना निवेदन करून त्यांना राज्यात न कमी करण्याची व्यवस्था करावी.
आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी
काय चुकिचे बोलले राज्यपाल
Hote ani ahe mdhe frk janun ghya ki
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
@@prafullkale2524 काळ्या महाराष्ट्रातच मुघलसत्ता संपवणारा माणूस ( छ. शिवाजी महाराज ) का जन्माला आले. महाराष्ट्रातच घटनेचे शिल्पकार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) महाराष्ट्रातच कसे बनले. महाराष्ट्रातच भारताचे असंतोषाचे ( लोकमान्य) जनक कसे घडले. भारतात पहिला पहिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाचे बीज महाराष्ट्राचं का रुजले. गांधीजींचे गुरू( गोखले) महाराष्ट्रातलेच कसे होते. 1857 स्वातंत्र्याच्या पहिला लढा जरी यूपी मधे झाला असला तरी नेतृत्व (तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब) करणारे सगळे मराठीच कसे होते. एवढेच काय राष्ट्रीय स्वयम सेवक संघ ही पण मराठी लोकांनीच स्थापन केलेली संस्था आहे. स्वातंत्र्य नंतर सगळ्यात भरभराटीचे कोलकता शहर सोडून सगळे उद्योगपती महाराष्ट्रातच का आले (महेंद्रा व इतर) व आले ते कायम इथेच का राहिले.? महाराष्ट्राची GDP मुंबई शहर वगळले तरी देशात एक नंबरला आहे हे महाराष्ट्राने मराठवाडा, खानदेश, विधर्भ सारखे काही उत्पन्नाचे प्रदेश असून कसे साध्य केले..? भारताला दिशा देणारे विचार कायम महाराष्ट्रातून आले त्या विचारांना धरून बाकीच्या प्रांतातील लोकांनी प्रगती केली त्याचा आनंदच आहे.मला तुला सांगायचं काय आहे दाणे चांगल्या प्रतीचे असले तरी जमीन चांगली असली तरच उगवून येते.. जमीन म्हणजे जमीन आणि अजून बाजूच्या लोकांनी व्यवसायासाठी बनवलेले वातावरण असे घेऊ शकता. उद्या बांगलादेशी आणि भारतीयांनी म्हणलं की दुबई आमच्या कष्टाच्या जोरावर उभी आहे तर ते हास्यास्पद आहे..!!
Very good information
नाना शंकरशेठ मराठी तर होतेच पण आमच्या ठाणे जिल्ह्यातील आमच्या शहापूर मुरबाडचे असल्याचाही सार्थ अभिमान आहे.
कोश्यारी सारख्या लोकांना मराठी माणसाने शब्दाने नाही तर business मध्ये यशस्वी होऊन उत्तर दिले पाहिजे🙏
या परप्रांतीयांना त्यांची लायकी दाखविलिच पाहिजे 🖐️
Yes
शब्द जपुन सर्व मारवाडी गुजराती परप्रांतिय नाहीत आता पर्यत अमेरिकेत सुध्दा हककाचे स्थान मिळाले परंतु आपन अजुनही मारवाडी गुजराती नावाने बोंबा मारतो का आम्ही या मातीत जन्म घेतला आमची मातृभाषा मराठी जन्मभुमी महाराष्ट्र दैवत शिवराय मग हा राग का आमचे वंसज असतिल गुजराती मारवाडी आम्ही मराठी जय भवानी जय शिवराया 🙏🙏
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
खरयं. कारण पावसाळ्यापूर्वी गटारं साफ करायला सुद्धा कर्नाटकातील कामगार वापरावे लागतात. आणि आपण फक्त गटारी साजरी करण्यात पुढे, असे नको.
खरं आहे
आपण फक्त राजकारण करण्यात धन्यता मानत आहोत
महाराष्ट्राची बरोबरी करणे कोणत्याही राज्याच काम नाही, इथे कित्येक हुतात्मे होऊन गेले. महाराष्ट्राबद्दल जेवढं बोलावे तेवढं कमीच . माझा महाराष्ट्र. माझा ग्रेट महाराष्ट्र
राज्यपाल साहेबांना हा माहितीपर विडिओ कुणी तरी दाखवा रे, बोल भिडू चे मनपूर्वक आभार।
साहेब कुठला, भिकारटोच आहे तो बांडगूळ
म्हतार बिथरलय.
साहेब म्हणायला लायकी आहे का त्याची
Budha sathiya gaya hai.
साठी बुद्धी नाठी झाली राज्यपालाची
वाह! अतिशय अभिमानास्पद व्यक्तिमत्व. जय महाराष्ट्र!
नक्कीच मुंबई मराठी लोकांनीच पुढे केलीय बाकी लोकांचा हाथ भार असू शकतो परंतु मराठी लोक बॅकबोन आहेत
जर मराठी लोक शांतिप्रिय लोकांसारखे उन्मादी असते तर विकास झाला नसता
खूप छान माहिती दिलीत
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
खूप खूप मोलाची माहिती आहे, ही एक मोठी शोकांतिका आहे, की आद्य मुंबई चे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक असलेले पण त्यांचा इतिहास भारतातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचला नाही,मला खूप खूप अभिमान वाटतो की मी सुद्धा मुरबाड चा आहे .
खेदाची गोष्ट आहे की नाना शंकर शेठ यांचं नाव कुठल्याच ठळक मोठ्या गोष्टी ला नाही मुंबई त💔
अदानी अंबानी मोदी शेतकर्यांच्या 24000 करोड रुपयांचा मुंबईत जमिनीवर टोलेजंग इमारती बांधल्या, चपाती भाजी दाळ भात कसा उगवणार ईमारती खाली , खेकडा विथ शुगर काँक्रिटीकरण डिश खावा वा खावु घाला कोकणी माणूस पैसे घेऊन खूश आहे, पोलिस पन खुश राजा पन खुश नायतर लोकांना सुरक्षित ठेवून राजकीय पक्ष नेते कसे कमावतिल,
फक्त बाळासाहेब? मी ठरविल तेच खरे
Nana chauk 2 minutes antaravar Ambani rahato area famous Ahe
@@Yashmule_ तरी असा काहीतरी प्रसिद्ध स्थळ पाहिजे होत..जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...or आंतरराष्ट्रीय विमानतळ
Ho nakkich Pahije Karan Nana chauk mahit hot but te shankarshet navavarun ahe te just aaj mahit zhal 😀 shaleypustkat tyanchya vishay ekhada dhada kivha mahiti havi hoti
मुंबई आणि तीच्या जडणघडणीत नाना शंकरशेठ यांचं योगदान फारचं मोलाचं आहे म्हणून मुंबईवर मराठी माणसाचे अधिराज्य आहे आपण चांगली माहिती सांगितली आहे धन्यवाद
आश्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख इतिहासात नसणं ही आपल्या भारतीयांसाठी खूप मोठी शोकांतिका आहे..
जरी मी नावाने मराठी नसलो तरी महाराष्ट्रात जन्मलो आणि इथेच मोठा झालो हे माझे सौभाग्य आहे!! शिवरायांच्या मातीत जगत आहे याच मला अभिमान वाटतो. मराठी भाषा अभिमाना ने बोलतो. राजयपालंच जाहिर निषेध त्यांनी लवकरच राजीनामा द्यावा हिच इच्छा!!
🙏🙏
🙏🙏
❤️💯
तू आमच्यासाठी मराठीच आहेस भावा!
@@स्वराज्य-छ1थ
संजय निरुपम हेच सांगतो.😅
(बोल भिडू) चे खूप आभार ही माहिती दिल्या बद्दल 🙏मराठी माणसांना मराठी माणसाचा इतिहास कळून दिल्या बद्दल, पण मुळात मराठी माणुसच मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा ऱ्हास करण्यास कारणीभूत आहे, मुंबई मध्ये मराठी माणूस मराठी असून एकमेकांशी मोठेपणाने हिंदी आणि English बोलण्यात धन्य माणतात .... हे चूक आहे कीं नाही..? कोना गुजराती वा मारवाडी लोकांना आपापसात मराठी बोलताना पाहिलात का..? मी कोणत्याही जाती वा भाषेच्या लोणाचा विरोधात अजिबात नाही, पण....आपल्याला आपल्या मात्र भाषेचा आणि अस्मितेचा अभिमान नको का...? आणि तो कोण करणार.....आपणच..!! दुसरा कोण नाही येणार मित्रांनो....पटलं तर विचार नक्की करा 🙏
मी मुरबाड चा आहे नाना शंकर शेठ यांचे हे जन्मस्थान आणि मुळगाव ज्यांनी मुंबई मध्ये train आणि विकास कामे केली पण आज राजकारणी आमच्या मुरबाड कडे बघत पण नाही. 70 वर्षां नंतर गेल्या महिन्या मध्ये confirm झाले की मुरबाड ला रेल्वे येईल. पण आमच्या मुरबाड कडे आणखी खूप अडचणी आहेत त्यांच्या कडे पण लक्ष द्यावे हीच विनंती
This time Bol Bhidu is absolutely correct. Governor should have been much more responsible in what he spoke.
Do you think they're biased?
@@rishiraul absolutely
@@prabhatbhowar4822sometime there content are Pro NCP
@@rishiraul biased yes and it could be made out. However worst is when they make videos on subjects like finance. They have no idea of what they say and do. I distinctly remember they made a video on sale of Pawanhans. They had conveniently skipped some important points in balance sheet just to prove Pawanhans was profit making company. And on basis of that they had targetted govt. I also remember I had commented on it with proofs, but the admins did not let the comment publish. So yes bias and worst to prove the bias hiding information or totally mis-informing
बरोबर आहे
आमच्या नानाच कुठंच नाव होऊ दिलंच नाही व कोणी अशी माहिती पण देत नाही पहिली रेल्वे लॉर्ड डलहौशी च्या काळात चालु केली पहिली मुलीची शाळा पण काढली. मुंबईचे खरे शिल्पकार आहेत पण आमचा सुवर्णनकार समाज कमी असल्यामुळे हा आमच्यावर अन्याय होतो मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला नाव नानांच देणार होते पण दिलं नाही आम्ही काहीच बोललो नाही कारण शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळं आमची नाराजी नाही पण सेंट्रल मुंबई स्टेशनला आमच्या शंकरशेठ नानांच नाव द्यायला पाहिजे कित्येक वर्षपासून कुठलं पण सरकार आलं की आम्हाला आस्वासन देतात पण काहीच होतं नाही ते मुंबईचे आध्यजनक आहेत हे विसरून चालणार नाही धन्यवाद आपल्या चैनल चे जय श्री नरहरी जय श्री विश्वकर्मा 🚩🚩🙏
Barobar
खर बोललास भाऊ. Vote bank नाही म्हणून बाजूला काढल आणि त्यात ब्राह्मण.
🙏🚩
पूर्वी महाराष्ट्रात 98% मराठी भाषिक लोकसंख्या होती.पण आता उत्तर भारतीय ,गुजराती मारवाडी लोकांच्या स्थालातरामुळे मराठी भाषिक लोकसंख्या 65% वर आली आहे .जर याचे स्थालतर थाबले नाही तर मराठी माणूस आपल्या मूळ राज्यात अल्पसंख्यक होईल.
Marathi mansani tya sathi kahi tari kaama karavet... Business suru karavet.... Financial Education ghave...Jase baki communities karat ahet
Hoy khara ahe tasach marathi mansane kontyahi dukanat gelyavar fakta Marathi bhashetach bolale pahije. Samorcha hindi bolala tar apan tyala sangitle pahije ki tu Maharashtrat ahe Rajasthanlla nahis
@@sandeep24march Hoo aagdich...tarach jaun Marathi la abhijaat bhasecha darja prapt honya sathi ajun madat milel...Aapli Marathi Aapla Maharastra 🙏🙏
@@मराठीवाचवा ata hyat tasa pahila Gela tar ti tyanchi personal choice ahe...lagna jaat Kiva bhasha baghun karaycha nasta....Prem aani ek dusryanla samjun ghena mahatvcha ahe...Ani yatunach Marathi culture cha exchange hi hota...tumcha bolna purnataha barobar nave.
@@मराठीवाचवा Marathi tya veles sampel jevha aapan swata Tila reject karaycha praytna Karu...pan aapan asa hou dyacha nahi ahe... Marathi literature la pudhe nheuya...Santwani...Bhavgeet...Lekhan...Aapla Ithihas...he sagla apla culture ahe...apli adhyatmic chalval...Aple nrutya...he sarva sanatan tevhnyachi javabdari ahe...tarach Marathi tikel Ani pudhe aajun vadhat jail🙏🙏
जगन्नाथ शेठ यांचे काम खरेच खुप मोठे आहे पन मुंबई मध्ये कोनाला माहीत नाही याच वाईट वाटते🙏
Khary ardhya lokana shankar shet vishayi mahiti nahi
@dhananjay kudtarkar pan itihasat tyanche mul gav murbad mhntle ahe
मुळात १७ आणि १८ व्या शतकातच मराठी माणसाने मुंबईला अनन्य साधारण प्राप्त करून दिले .
नंतर इंग्रज असतानाच मराठी माणूस पुढे होता मुंबई घडवण्यात .
आता हे उपरे, राजस्थानी, गुजराती मजा मारतयात.
आता किती टक्के उरला मराठी माणुस मुंबईत ? शिवसेना शिवसेना करून
गुजराती राजस्थानी मजा मारतायत मग तुम्ही काय श्ट उपटत बसला का
@@Only_Sadawarte72252 आग भवाने. आमच्या राज्याचा गू खाऊन आमच्या वरच तंगडया वर करते.
तूझा आई ला वीचार या राज्याचे उपकार काय आहे तूझावर. गू खाव कूठचे. एवढंच लाज आसेल तर जा माझ्या राज्यातून.
@@Only_Sadawarte72252 शिवसेनेने सांगितला का मुंबईतली घर विकून विरार डोंबिवली बदलापूर इथे जायला
मुंबईचे शिल्पकार कै.नानाजी ऊर्फ जगन्नाथ शंकरशेट यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@@Only_Sadawarte72252 मुळात मुद्दा हा की स्वतःची राज्य सोडून इकडे कशाला आपली आई घालायला येतात .....
*राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच.
*जय महाराष्ट*✊🏼
👏👏👏👏👏👏
Yes correct Ani swatala fakir mhanun tax payers chya paishyavar maja marnare pan gujratich aahet 😝
😅
आणि मराठी मराठी करणार्यां राजकीय नेत्यांच उद्योग धंद्यात भागिदार मात्र गुजराती आहेत.
।।तमाम मराठी माणूस।।
मराठी माणूस मराठी माणसामुळेच मागे आहे. त्या लोकांमध्ये जशी एकी आहे तशी आपल्यामध्ये नाही
Aata loka boltil ha brahman aahe
@@karanbhoir2441 तेच ना जाती जातींमध्ये अजूनही आपण गुरफटत चाललो आहोत. एकी नाही त्यामुळे प्रगती नाही.
बरोबर बोललास मनोज
Tumhi loka fakta ekamekan che pay odhat basa
Tumhi loka fakta ekamekan che pay odhat basa
खरंच भिडू, आज अतिशय उपयुक्त आणि सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद.
आमची एकच खंत आहे ज्यांनी रेल्वे जाळ आखले ज्या मातीत त्यांचा जन्म झाला त्यांच्या मुरबाड मध्ये आजही ट्रेन प्रकल्प एका कागदावरच आहे
Khar bola murbad karjat ani khopli peksha adhik railway pahije hoti
Inspite of incredible & precious work for Mumbai done by Nana Sunkersette, politician ignored it. Even though some social societies demanded to rename V. T. Rly. Stn. to be named as Jagannath Nana Sunkersette politicians ignored it & Renamed it as CST stn. What a pity in Mumbai City
दादर मधील मराठी दैवज्ञ ब्राम्हण सोन्याचे व्यापार करणारे हे नानांचे हितचिंतक आहेतच पण तमाम मराठी माणूस जो गिरगावपासून बोरिवली पर्यंत अगदी ठाणे पर्यंत नानांचे योगदान विसरणार नाही
जय महाराष्ट्र जय मराठी खुपच छान माहिती यावर चित्रपट प्रदर्शित होणे काळाची गरज आहे
मुंबई घडवणारा, तिला मोठं करणारा, मराठी माणूसच होता 😊
इंग्रज अधिपत्याखालील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट , ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारे, मराठी सुवर्णकार आणि सावकार.
नाव : जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ 🙏
सगळीच माहिती परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण. कसलाही फापटपसारा किंवा फेकंफेक नाहीं. अति ऊतम.
राज्यपाल नाही ह्या भाज्यपाल साहेबानी प्रथम महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायला पाहिजे
i am so much proud of you
Bol Bhidu Team
you have my respect❤
खूप छान माहिती दिलीत .
But this information is half
मराठी माणसाने business करायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर business मध्ये सातत्य ठेवायला पाहिजे 🙏
Mnatl bollas bagh buava
Pori det nait mg kon.
@@DESIBOY-fe7nm चिंता कशाला करतोस भिडू? गुजराती देतील ना
@@JayShriKrishna.864
(🔥_🔥)
Very good. I request all the political parties that the name of Honorable Shri NanaShankar Sheth should be given to Mumbai Central Station and the station should be renamed as Shri NanaShankar Sheth Terminus.
राज्यपाल महोदयांना पण हा व्हिडीओ दाखवा.
नाना शंकर शेठ.... हे माझ्या गावचे होते...ह्याचा अभिमान आहेच पण ज्या माणसाने पहिली रेल्वगाडी ह्या देशाला अर्पण केली त्या माणसाच्या मूळ गावा पर्यंत अजूनही रेल्वे पोहचू शकली नाही ही शोकांतिका आहे
मी मुरबाड कर आहे...... मला अभिमान आहे नाना च..... पण आपल रेल्वे च स्वप्न 4कधी पूर्ण होणार?
@@nikitamanohar1255 same question
Me pn murbadkar ahe
नानांचे वंशज आता कुठे असतात काय करतात ते पण सांगा
या राज्यपाल ला महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांना बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारने ठेवलं आहे हे जेव्हा मराठी लोकांना समजेल ते सुदिन 🙏जय महाराष्ट्र 🚩
जर गुजराती आणि मारवाडीनी महाराष्ट्र पुढे नेला मग गुजरात आणि राजस्थान महाराष्ट्र पेक्षा पुढं काय नाही.
😊
खूप अभिमानास्पद माहिती दिली, ज्ञानात भर पडली.
धन्यवाद
नाना शंकरशेठ आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे
हे आहेत मराठी दानशूर . मराठी जय मराठा
कृपया "english subtitles" सुद्धा समाविष्ट करावेत ही विनंती, जेणेकरून सर्व भाषिकांना हा देदीप्यमान इतिहास माहीत होईल, उत्कृष्ट माहिती. 👍🏻
Amazing looking forward to more such content
नाना शंकर शेठ यांच्या बद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं चांगले माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे ही माहिती मोठ्या प्रमाणात पसरली पाहिजे नाना शंकर पेठ यांना मानाचा मुजरा👏👏🙏🙏👍👍💐💐😍😍 अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा जय शिवाजी जय महाराष्ट्र
राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी
राजस्थानी आणि गुजराती लोकांमध्ये एवढाच दम असेल ना तर त्यांनी आपापल्या राज्यात परत जाऊन तिथे मुंबईच्या बरोबरीच दुसरं शहर बनवून दाखवावं 😡😡😡
५६ बंबई बना रखी है थोड़ा कुवे से बाहर निकल के देखा करो १००० साल पुराना हेरिटेज देख के फट के हाथ में आ जाएगी मॉडर्न बिल्डिंग तो दूर की बात है
@@dildaru4529 kuthe banvle nav tar sang. Ki tu pan fekuch itar gujjunsarkha?
@@dildaru4529 56 मुंबई बनवल्या पण प्रगती एकाचीही नको...सगळे भुके नंगे भिकमंगे तरीही महाराष्ट्रातचं कुटके मोडतायेत...😂😄
@@dildaru4529 tu job kaha karta hai ye bata pahale 😂😂
आम्ही मराठी जगात भारी जय माहाराष्ट्र जय श्री राम
*आजचा एक मोठा मराठी उद्योगपती कोण जरा सांगाल का.....?*
@@thatswhy8601 baba kalyani,किर्लोस्कर, etc
Virendra Maiskar
@@thatswhy8601 मान्य मराठी लोक खुप मोठमोठे उद्योगपती नाही परंतु आम्ही भिकारडेही नाही, आणि जर इतके भिकारडे असतो तर मारवाडी महाराष्ट्रात कशाला आले असते ?
@@thatswhy8601 Gujarati sarkhe लुटणारे तर नाहीत मराठी लोक
आदरणीय नाना शंकरशेठ यांच्या विषयी ची माहिती जगभरात पोहचली पाहिजे ही माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
Excellent information.. thanks for sharing the knowledge
नाना शेठ हे मूळ मराठी सुवर्णकार सोनार समाजाचे होते आणि त्यांनी मुंबई उभारण्यात योगदान दिले, रेल्वे साठी मदत केली, समाज सुधारक होते, म्हणून कृपया हा राज्यपाल राज्यपाल नाही भाज्यपाल आहे, त्याच्या वयाचा आणि पदाचा आदर आहे पण दे राज्यपाल नको.
Il जय नरहरी ll
@@mayurbedarkar5635 जय नरहरी
जय नरहरी
मराठी भाषा आशिपन संपत आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातुन मराठी हद्दपार झाली आहे.आता हीच अवस्ता मुंबई आणि पुण्याची झाली आहे.तिथल्या बहुतांशी मराठी मुली ह्या अमराठी मुलांच्या बरोबर लग्न करतात नंतर त्या हिंदीच बोलतात.एकंदरीत मराठी ची जागा कधी हिंदीने घेतली हे पण समजलं नाही आणि येणाऱ्या काही वर्षांत मराठी राहील का नाही यात सुद्धा शंका आहे
परप्रांतियांना हटवा महाराष्ट्र वाचवा. देशप्रेमाच्या नावाखाली आपली ओळख लोक पुसत आहेत. ओळख पुसली तर त्यामागील कष्टांची जाणीव उरत नाही आणि देशप्रेमही उरत नाही. महाराष्ट्र हा प्रथम देश आहे महाराष्ट्राची मराठीची ओळख संपली तर या देशासाठीच देशप्रेमही संपेल.
खूपच मोलाची माहिती तुमच्यामुळे जगासमोर आली. मा. नाना शंकरशेठ सर्वांना कळायला हवेत, सलाम माननीय जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना 🙏💐🙏🌹💐
Truly Great Information ...
Nice Work ...
Sai Ram ...
या राज्यपालांना आता निवृत्त करावे
महाराष्ट्र वर परप्रांतियांनच्या हल्ला झाल्या मुळे खरा इतिहास मागे पडला आहे
इतिहासाची उजळणी केल्या मुळे आपले खुप आभार
आपल्यामुळेच मुंबई श्रीमंत आहे असं कोणत्या गुजराती राजस्थानी लोकांना वाटत असेल त्यांनी कृपया आपापल्या राज्यात जाउन मुंबई सारखं एखादं शहर निर्माण करुन दाखवावं आणि इकडुन काढता पाय घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र तुमचा कायम आभारी राहिल.
Right
छान माहिती, खूपखूप धन्यवाद.
यात एक चुकिची माहिती आहे. आपण म्हटल्याप्रमाणे तेंव्हा मुंबईत फणसाची झाडे, त्यावर लटकवलेले दिवे असा काही प्रकार नव्हता. तसे असते तर मुंबईतील रस्त्यांवर फणसाची झाडेच झाडे पहायला मिळाली असती. तर हे फणसाचे दिवे नसून ते फानुस म्हणजे काचेच्या हंड्या होत्या. ते दिवे लावण्यासाठी मजूर ऊंच काठीचा वापर करीत. अशा प्रकारची रेखाटने पाहिलेले ज्येष्ट नागरिक अजूनही सापडतील.
धन्यवाद.
मुंबई कुणाची ,कसी ,कोणी मोठी केली आणि त्याचे योगदान कसे घडले.नाना शंकर शेठ,मराठी माणूस हे कसे हुषार व कर्तब गार होते याचे दर्शन मिळाले.हि माहीती चांगली आणि ऐतिहासिक वाटली.अशीच नवीन नवीन माहीती द्या.धन्यवाद.
Amazing information and knowledge 👏 👌
खरं सांगू . तुमचा व्हिडिओ पाहून मला लाज वाटली. कारण केवळ मुंबईचे शिल्पकार एवढीच माहिती असणारा मी. आभाळाएवढं कार्य केलेले नाना आणि त्यांच्या त्याग, समर्पण, दूरदृष्टी आणि कष्टाला मनाचा मुजरा. ही माहिती माझ्यापरीने जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवेन मी
एवढा मोठा माणूस आमच्या मुरबाड चा होता हे आता आम्हाला माहीत झाले 🙏🙏🙏
हा विडिओ पाहून मला तर गुजराती,मारवाडी, राजस्थानी,यांना आयत्या बिळावर नागोबा म्हणावस वाटत
हा म्हातारा राज्यपाल नाही भाज्यपाल 💯 आहे. लाचार, हलकट कुठला 😘. 🔥
One great selute for the great Hero of Maharashtra Mumbai Mr Nana shankar Sheth and he was great donar for Mumbai-based great Hero jai Mauli jai maharashtra
Superb work #teambolbhidu ...
Jyanna future madhe ha prshn padel tyanchya sathi ek perfect utter he hya video madhun dilay ...
keep it up team members ...!
खूपच चांगली माहिती तुम्ही दिली खुप कमी लोकांना माहिती आहे ही खेदाची गोष्ट आहे
बोल भिडू चे मनपूर्वक धन्यवाद इतका माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला.नानांचे मुंबईसाठी एवढे अफाट योगदान आहे पण त्यांचा साधा उल्लेख पण कुणी करत नाही. नाना शंकरशेठ यांना त्रिवार मानाचा मुजरा
म्हातारं वय झालंय म्हणून बरळ तय...त्यात त्याला बायको नाही पोरं नाही... उतार वयात असाच बडबड करणार...
बरं त्याला म्हणावं...
गुजरात राजस्थान मध्ये किती आर्थिक राजधान्या बनवल्या ह्या लोकांनी...🤷🤷🤷
अक्कल ० माणसाला राजपाल बनवून ठेवलंय...
राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.
राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
जय महाराष्ट्र 🚩🏹
ते लोक पोट भरायला आलेले उपकार नाय केलं त्यांनी
गप्प रे नमुन्या. वाचत जा मग तोंड चालव.
मनःपूर्वक आभार 🙏
राग कमी केल्याबद्दल 😇
Mr. Koshiyari is Governor of very sensitive capital of Finance City, the statement is making him in negativity in among Indians, this statement can be analysed as most danger for society.
खुप खुप मोलाची माहिती दिली धन्यवाद🙏
सर खुप उपयोक्त माहिती दिल्या बद्दल 🙏धन्यवाद
सुंदर माहिती आहे जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
Wow, how wonderfully you have covered the contribution of Nana Shankersett in making Bombay what it is today. Unfortunately Nana has not been acknowledged fully by the politicians mainly because the Daivadnya caste is rather small. Apart from Nana Chowk, the VT station should have been named after him.
खुप छान माहिती आहे 🔥🔥🔥 हि माहिती कोणीच सांगत नाही ती माहिती तुम्ही सांगीतली धन्यवाद 🙏🙏🙏
एवढे थोर व्यक्तिमत्व आपल्या मराठी मातीत जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने नाव अजरामर करून गेल्याचा सार्थ अभिमान वाटतो... परंतु एक प्रश्न पडतो की नाना शंकर शेठ यांचे वंशज सध्या करतात? आणि कुठे असतात??? यावर एक व्हिडीओ बनवा प्लीज ...
होय राज्यपालांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागायलाच हवी
इतिहास फक्त सिलेक्टिव वाचला की तो खरा वाटू लागतो.
आता हे अंधभक्तांना कसं समजावणार?
तुमचा point of view समजला 🤣🤣🤣 वा क्या सोच है रे तरी 👏👏👏
निकल पहली फुरसत मे निकल..
Proud to be murbadkar we always help to grow up Mumbai 😊
Bol bhidu chya team cha ek introduction video tar aalach pahije 👍
बोल भिडूला फार फार धन्यवाद फारच उपयुक्त माहिती ज्ञानात भर पडली
धैर्य वाढेल कारण आपल्याच प्रियजनांची फसवणूक केली आहे आणि कमळ फुलवायला चिखलात गेले आहेत आता कोणी काहीही म्हटले तरी त्यांचे तोंड आता बंद होणार नाही.
हा कट आहे मराठी माणसाला डावलायचा.पण देशासाठी पहिल्यांदा सह्याद्री च धावतो हा इतिहास आणि वास्तव आहे याचा विसर पडु देऊ नका.मरठी माणसाचे बलिदान डावलु नका देव सुद्धा माफ करणार नाही.
योग्य वेळ साधली, मराठी माणसांचा झोपलेला स्वाभिमान जागवण्याचे अशेच प्रयत्न पुढेही चालू राहू द्या. भारतच्या स्वातंत्र्य काळातील अग्रेसर क्रांतिकारक टिळक, आगरकर, गोखले, आंबेडकर, सावरकर, रानडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई हे मराठीच होते. देशाच्या जणघडणीत मराठी माणसांच जेवढं योगदान आहे ना तेवढं कुणाचाच नसेल.
अतिशय सुंदर माहिती !!! सर्वांना कळलीच पाहिजे.
Very informative and timely too in today's context
Yes ✌️
Thank you for such information...keep going...all the best
मराठी माणसात कमालीची हिम्मत आहे, राजकीय किंवा शैक्षणिक दृष्ट्या मराठी माणूस पुढारला आहे ,काही प्रमाणात मराठी माणूस व्यवसाय ही करतो मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,मराठी माणूस व्यवसायात मागे राहण्याचे काही कटू सत्य मांडू इच्छितो.-
१)आपले पालक मुलांच्या बाबतीत जास्तच संवेदनशील आहेत,त्यात नातेवाईकांच्या ऐकण्यावर जास्त भर असतो,एखाद्याने धंदा सुरू करण्याचा बेत बोलून दाखवावा आणि एखाद्या दीड शहाण्या नातेवाईकाने लगेच पालकांचे कान भरावे हे नेहमीचं ठरलेलं.
२)नात्यातील एखादा मुलगा पाच पन्नास हजाराच्या नोकरीला लागला की आपल्या मुलाला देखील कुठेतरी चिकट म्हणून सांगणे.
३)मराठी मुलं आणि मुली आजकाल काही गोष्टींचा देखावा करत आहेत,उदा.एखाद्या महापुरुषाचे आम्ही किती मोठे भक्त आहोत हे सांगण्यात रमणे,डोंगरात ओरडणे,रील बनवणे(त्या पेक्षा त्या महापुरुषांचे विचार घेऊन काम करणे योग्य होईल).
४)MPSC/UPSC यामध्ये रोजगाराची संधी म्हणून,किंवा मानमरातब म्हणून जाण्याची खटाटोप.
५)राजकीय भुरटे कार्यकर्ते त्यात आलेच.
Thank you ashi mahatvachi mahiti ji baryach jana na mahit nasavi ti share kelya baddal khup khup aabhar.. 🙏👍
मुंबई महाराष्ट्राची नाही कुणाच्या बापाची 🔥
Mumbai aamchi gujratyanchi ghati manus dhuni bhandi sandas machhi Mari karnyasati aahe fakta Paisa job gujrati marwadi lokani purawla pan gujratyanchi chakri karnarya kahi namak haram lokani aandolan karun gujrat cha hakka hiskawla
@@Only_Sadawarte72252 chutya...gan** himmat asti tr army madhe pn bharati zala astat tumhi. Fkt paisa kamva mumbait rahun.
@@amoldalvi4503 आमचा एकच काम ब्यापार काय करणार आता त्याला पुर्वी रेजिमेंट नाही बनवली गेली तर पण गुजरात पोलिसांत काय तुझी आई ड्युटी करती का 🙃😜
@@amoldalvi4503 👍
@@Only_Sadawarte72252 aai varun bolun layaki dakhvlis ka.
आपण आता बोल भिडू या yutub वरती अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटेल अशी आपल्या मुंबईची जुण्याकळतील मुंबई कशी होती आणि कोणी कोणी मध्दात केली त्याची अत्यंत अप्रतिम अशी माहिती दिली आहे त्या बद्दल बोल भिडू ना हार्दिक शुभेच्छा🌹🙏
वा रे पठठया ! बिगरमराठी लोकांनो इतिहास नीट जाणून घ्या. बरलू नका. हा राजकारण करण्याचा विषयच नाही. सर्व राजकीय पक्षांनी जाणून घ्या.
मराठी माणसाला कधीच कमी समजू नका .सर माहिती खूप छान दिली धन्यवाद
लाख लाख धन्यवाद एवढी अमूल्य माहिती देवून आमचं ज्ञान वर्धन केल्याबद्दल
नाना १८६५ मधे गेले, त्यांचे मुल काय कर्तायेत… अन महत्वाच मंजे १८६५ पासुन नाना बद्दल कोई कही बोल्ल नाही ही चूक कोनाची… 😢 बोल भिड़ु तुमच आभार…🙏🏽
मनपूर्वक आभार दादा विडिओ बनवल्या बद्दल ♥️🤌🏻
हा राज्यपाल त्याच्या पक्षाचा आणि मालकांचा अजेंडा राबविण्याचा उत्तम प्रयत्न करत आहे.
जय महाराष्ट्र जय भारत.
मुंबईत film industry आणणारे दादासाहेब फाळके हे सुध्दा मराठीच होते.#shame on governer 👎
नाना शंकरशेठ यांचा आम्हाला खुप खुप अभिमान आहे त्यांच्या महान कर्तुत्वाला शतशः प्रणाम
भावा हि माहिती आम्हाला दिल्या बद्दल धन्यवाद
सुंदर विश्लेषण।
आभार।
माननीय प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना माझा निवेदन आहे की राज्यपाल साहेबांच्या वक्तव्याचं गांभीर्याने दखल घ्यावी आणि केंद्र सरकार तसेच राष्ट्रपतींना निवेदन करून त्यांना राज्यात न कमी करण्याची व्यवस्था करावी.
खुप खुप खुप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसानेच मुंबई मोठी केली 👍