काऊंटडाऊनला सुरुवात झाली!
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- नेत्यांची विधाने आणि कृती काही वेगळा संदेश देत आहेत काय आहे हा संदेश
#mahrashtra #mahavikas_aaghdi #sanjay_raut
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only for breaking news, but also providing a complete news to the socity . through this website we are intended to bring effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the the news which comes from social mediam and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
web site
analysernews.com
facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
योग्य विश्लेषण MVA चेनेते वाट पाहत की सरकार पडावं पण भाजप ने सरकार पाडत नाही मला वाटतं आहे की राज्यात मध्यवती निवडणुका होतील हाच योग्य मार्ग असेल
कुल्कर्णीसाहेब तुमचा अभ्यास आणि तुमच्या मेंदूला एक लाख वेळा सलाम..
विश्व प्रवक्ते संजय राऊत.... फार आवडले...हसु आवरु शकत नाही
ek number
लई घाण विश्र्वप्रवक्ते😂😂
विश्व हास्य प्रवक्ता
मराठी बोलता आली आणि थोडबहुत लेखन संपादन जमलं म्हणजे कोणी विद्वान होत नाही . उदाहरणार्थ :संजय राउत
Mla kup rag yeto sanjay raut cha
@@yogitajadhavar7019 भक्तांना राग येणारच
🤣🤣🤣🤣
@@rajgore3435 Ho amhala ghanerday lokancha ragch yeto ani Sanjay raut ha ahech nalichi ghan
झकास कमेंट आहे.
राज्य सरकार आणि शिवसेनेने मराठा आरक्षण विषयावर शरणागती पत्करली आहे हे सिद्ध होते
पण काहीही म्हणा हे सरकार आल्या पासून सरकारच्या आणी महाराष्ट्रच्या मागे पनवती लागलीय.
सरकारच्या मागे पनवती लागू द्या. सत्ता हवी म्हटली की विरोधक कारवाया करणारच !
“ उघडले डोळे,
दाखवले बोट केंद्राकडे “
Mastttt
ह्या पुढे त्यांना विश्व प्रवक्ते म्हणू नका.
त्यांना विघ्न प्रवक्ते म्हणत जा.
👌👌right
विघ्नकर्ता हा शब्द योग्य होईल..
Mast agdi mast
👌👍
Vidhushak pravakte mhantle tari chalel
स्वतः चे घर चालविण्यासाठी असमर्थ असलेली माणसे आज राज्य चालवत आहेत.
हे असे धिंडवडे निघणारच
पुरे झाले स॑जय राऊत प्रवचन. उगाच त्यांना भाव देण्यात अर्थ नाही.
अरे नका रे मला त्रास देऊ...मला मातोश्रीवर किती काम असतात....बाबांचं सिंहासन रोज पुसायच असत...त्याला हार वैगरे घालायचा असतो.... फेसबुक लाईव्ह करताना आई बाबांचा फोटो कॅमेरात राहील अशा प्रकारे पाठीमागे ठेऊन बोलायचं असतं.....हे फोटो लावले की लोक निदान बघतात तरी मला...नाहीतर एरवी टीव्ही बंद करून टाकतील अशी सारखी भीती वाटत राहते.....नंतर पवार,थोरात व संजय राऊत यांना सारखा फोन करून माझ्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा फेविकॉल अजून शाबूत आहे का हे सारखं तपासाव लागत.....आता एवढ्या भानगडीतन मला कुठे वेळ आहे हो हे कोरोना, बेड, ऑक्सिजन, रेमडीसिविर, जनतेचे हाल व मराठा आरक्षण वैगरे फालतू गोष्टी बघायला.....मी काय हे सर्व बघायला मुख्यमंत्री झालोय का? ....ही सर्व मोदी व केंद्र सरकारची काम आहेत व जबाबदारी आहे...ते सर्व त्यांनी काय ते बघावं.....मी फक्त मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसून ती ५ वर्ष उबवणार ....आणि एवढंच मला करता येत...जास्त कोणी अपेक्षा ठेऊ नये.... जय महाराष्ट्र.
😂😂
आता कस खरं बोललात.. पण असं खरं बोलू नका 🤭🤭.. नाहीतर शेणे चे कार्यकर्ते.. चाल करुन येतील... सांभाळून रहा...
Agdi barobar
सी.एम.स्वगत - खूप सुंदर आहे.
संज्या च नाव गांजा ....ठेवा ....ते गांजा पिल्या सारखा बोलतो
म्हणजे सरकार पडतेकी काय. ? भाऊ तोरसेकरांचा अंदाज 100% बरोबर .ठरणार . जयश्रीराम
ते देशद्रोही असतात पण धर्मद्रोही नसतात आपले हिंदू लोक वेळ पडल्यास देशद्रोही पण असतात आणि धर्मद्रोही असतात हजारो वर्षाची इतिहास आहे
@RAMA S kharay,,,,dev karo purn bhartat bjp chi satta yeo,,👍aani aaplya deshache bhale ho🙏
सरकार पडत नसते ....
@@rajgore3435 ghanta
आता तर हे सरकार बीजेपीने अजिबातच पाडू नये... वेळ पडली तर ह्या दोघांपैकी एकाला बाहेरून पाठिंबा द्यावा. फिटू द्या हौस खुर्चीची. 😁🤣🤣😆😂
ती वेळच येणार नाही..दोघेही मित्र तोंड काळे करून जाणार आहेत...मामुना आज ना उद्या CBI आणि/अथवा NIA च्या चौकशीला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होत चालले आहे..त्यानंतर राजीनामा हाच पर्याय असेल..अर्थात मराठा आरक्षण हा कधी न सुटणारा गुंता आहेच..
पाठिंबा बिजेपीने देऊ नये तर घ्यावा आणि सरकार बनवावे
कोणाचा पाठिंबा घेणार आणि का ? काँग्रेस बरोबर कधीही जाणार नाहीत. आत्ता शिवसेनेचा प्रश्नच येत नाही. उरले NCP . शरद पवार दोन वेळा मोदींना भेटून आले. जमायचे असते तर हे सरकारच आले नसते. आत्ता एकच उपाय निवडणुकीला सामोरे जाणे. सरकार पडायचा प्रयत्न करणार नाहीत. कारण पवारांनी जी खेळी खेळली आहे युती तोडायची व एकाला आपल्या बाजूने उभे करायचे हे भाजप कधीही होऊ देणार नाही. तिघे एकमेकात भांडतील आणि सरकार पडेल. पडले कि एकत्र निवडणूक लढणार नाहीत. फायदा चौथ्याला मिळेल.
@@avinash7511 मी sarcastically म्हटले आहे. 😁
बीजेपी तर पाडणार नाही. पण तिघांपैकी एकाने पाठिंबा काढला तरी ह्या कोव्हिडकाळात ह्यांचा सत्तेचा किडा जिरवण्यासाठी पाठिंबा द्यावा बाहेरून. नंतर कोरोना आटोक्यात आला की तोही काढून घ्यावा.😁
😂😂
विश्व प्रवक्ता हे विशेषण खूप खतरनाक आहे
आघाडी पण विश्वव्यापी च आहेना
@@ashokshirode8562 आघाडी विश्वव्यापी आहे 🤤🤤🤤🤤🤤
हा चॕनेलवालाच भाजपचा आहे ..नाव ठेवणारच
Vishwapravakta...😂 Can't stop laughing ..😂
🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😋😂😂😂🤣😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😁🤣😁🤣😁🤣🤣🤣🤣😂
हो
😅😅
उध्दवजी एकदम नाटकी आहेत.पक्के राजकारणी आहेत,
vasuli he main dhey aahe tyanche
फडणविस मात्र लबाड आहेत ......Pure sure खोटं बौल रेटुन बोल
सरसकट आरक्षण बंद करने हा या वरील योग्य उपाय असेल . खरच जो कोणी अशा सवलती साठी पात्र असेल त्याला दि सवलत देणे योग्य होईल मग तो कोणत्याही धर्माचा असो
एकदम सही
I totally agree with this.
i agree
ekdam barobar
asach wahila pahije
एक सामान्य वाचक म्हणून मी जे वाचले त्यानुसार, मागील सरकारच्या काळात आरक्षण देता येत नसेल तर सत्ता सोडावी म्हणणारे आता गप्प का. किंवा त्यासाठीचा पाठ पुरावा का केला नाही.
🙏🙏 हात जोडतो,
ऑक्सिजन.. केंद्राने दयावा,
रेमदेसीविर ..केंद्र,
डॉक्टर,नर्स... केंद्र,
व्हेंटिलेटर.. केंद्र,
लस.. केंद्र,
हॉस्पिटल जळाले.. केंद्र,
अन्नधान्य मदत .. केंद्र,
गारपीट मदत .. केंद्र,
लोक महाराष्ट्र सोडून पळाले .. केंद्र,
आता आरक्षण पण .. केंद्र
--- विश्वप्रवक्त्यांचे साहेब
सर्व काही केंद्राने करायचे, नाचता येईना अंगण वाकडे.
लॉक डाऊन - केंद्र
राहिले.
बरोबर आहेत
त्या पेक्षा मुख्यमंत्री ऑफिस दिल्लीला नेलं तर !
@@krishanapatil4766 झ100 करोड सेना
लई मोठा जोक्स केला साहेब.. 🤣 मुंगेरीलाल ला,विश्व् प्रवक्ता..म्हणून 🤣🤣🤣🤣🤣
जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना मदतीची गरज आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणारे कुठल्याही जातीचा असला तर त्यांना काही प्रमाणात आरक्षण दिले जावे
EWS aahe economic condition var all ready
राष्ट्रपती शासन काळाची गरज ...
समस्यानी ग्रस्त ... थकलेल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेते मंडळींना काही काळ विश्रांतीची गरज आहे ... ट्यंपलीस प्लीज...😀😀😀
सर्व सामान्य जनता आधीच ,महामारी मुळे त्रस्त आहे. राजकारणासाठी त्यांना वेळ नाही. मोदी ,शहा, फडणवीस यांना आपण यापूर्वी खूप शिव्याशाप दिले. आता ते मदत करतील, असे वाटत नाही. त्यात जिलेटीन,मनसूख, वाझे,परमवीर, शुक्ला या प्रकरणात राज्य बदनाम होत आहे.
तो हलकट कसला विश्व प्रवक्ता, गल्लीतला बेअक्कल प्रवक्ता म्हणा, त्याच्या लायकी प्रमाणे, ऊपमा द्यायची असते
विश्व प्रवक्ता हे उपहासाने म्हणत आहेत. आदराने नव्हेत
Kahtax kartoy aahdar nahi ashok ji
तो कटाक्ष आहे ,व्यंगात्मक आहे ,टोमणा आहे.
विश्व प्रवक्ते संजय राऊत क्या बात है ....? अभिनंदन
विश्व प्रवक्ते .....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
घरगुती पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यातील फरक विडिओ बनवा साहेब
ग्रेट न्यूज,, सत्य मेव जयते जयहिंद.
मराठा आरक्षणाबाबत वसुली सरकारने दीड वर्षात काय तयारी केली? आरक्षण मिळाले असते तर आम्ही दिले आणि अपयश आले की, केंद्र सरकार जबाबदार. वसुली सरकारला मतदानातून जागा दाखवली पाहिजे हीच जनतेकडून अपेक्षा
Khupach chhan vivechan.dhanyavad.
हात जोडतो पाया पडतो ही नाटक ऊसमान भाई का करताय.; महाराष्ट्रात आदीलशाहा ची फौज येत आहे अस म्हणताना तुमची तलवार सोनिया सेनेकडे गहाण ठेवली होती का?
आजपर्यंत पक्षाप्रमुख म्हणून फक्त आदेश द्यायचा आणि सरकारवर टीका करायची एवढेच काम होते पण आता स्वतः वर च जबाबदारी आल्यावर हात जोडायची वेळ आली आहे आता समजले असेल उद्धव ठाकरे ना सत्ता चालवणे म्हणजे पक्ष चालवणे नसते
कोर्टाचे एक महत्त्वाचे निरीक्षण, मराठा समाज हा आर्थिक व सामाजिक द्दष्ट्या मागासलेला आहे हे सिध्द करता आले नाही
महावसुली सांगत आहे भडकव नाऱ्या कडून सावध रहा मग आधीच्या मोर्चे कोणी भडकविली होती....
शरद,पवाराना,वीचारा
Wakda
कोणाच्या व्यंगावर बोलु नये ..स्वतःचा बाप वाकडा होईल तेव्हा कळेल
Wakda
@@dipakjoshi2341 जी,वाकडी,कामे,केलीत,तयाचयावर,बोला
खरच अति सूंदर बिश्लेषण आहे
राऊत डोक्यावर पडले....😂😂😂
सुंदर व सटीक निरूपण
निष्क्रिय सरकार आणि मुख्यमंत्री
एकंदरीतच ह्या पुढे राज्य करायला मिळणे ही कुणालाही सुखाची गोष्ट वाटणार नाही.Not a bed of roses .
आपल्ये मा मु बाबत एक गोष्ट स्पष्ट आहे की ते पूर्ण पणे सल्लगारावर अवलंबून आहेत. विषयाचा अभ्यास नाही वा त्यांचा तेवढा वकूब नाही. आणि भरिसभर आघाडी मधील उर्वरित पक्ष त्यांना जास्ती जास्त अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
विश्व प्रवक्ते- संजय राऊत 🤣🤣
A commedian
H aamcha Maharashtra cha mukhmantri naahi. Ha aaytya bila var nagina aahe
मी अनेक म.पासून सांगतो आहे की ह्या खेळात महागुरू म्हणजे तो जो खूप मवाळ बोलतो, कश्यातच नाही हे भासवतो.दुसरा म्हणजे तो जो डोळे मिचकावत,मानेला झटके देत बोलतो तो रिंग मास्टर.बाकी सर्व बळीचे बकरे आहेत.ह्यांना आवरले तर पूर्ण महाराष्ट्र सरळ मार्गी आहे ह्याची प्रचिती येईल.
पवार साहेब. विनोबा भावे झाले आहेत
श्री.सुशीलभाऊ कुलकर्णी
आपण एक कोटीचा टप्पा पार केला या बद्दल अभिनंदन आगे बढो
माझे वय आज ७४ आहे.मी १९९० ते
२००७ पर्यंत पत्रकार म्हणून काम केले आहे.आपले विवेचन व आपला सर्वांगाने अभ्यास परिपूर्ण आहे.आपले गुरू मा.विवेक घळसासी व मी एकाच महाविद्यालयात कराडला शिकत होतो व कराडला एकाच पेठेत रहात होतो. महाविद्यालयात विवेकजी प्राध्याप्रकांचे आवडते विद्यार्थी होते.
पुन्हा आपले अभिनंदन
माझा फोन नंबर
9४२३३६०४३४
राम आफळे
पत्रकार
कुलकर्णी सर तुमच्या नॉटींना दिलेल्या उपाधी मध्ये थोडासा बदल करतो...
वि(ष)श्व(वल्ली) प्रवक्ते.....
विषवल्ली प्रवक्ते ! सुरेख आणि वास्तववादी पदवी !👍🏾👍🏾👍🏾🙏
SHIVSENA BHAGAO MAHARASTRA BACHAO......
विश्व प्रवक्ते संजय राऊत 🤣😁🤣 ! 'साहेबांचे' आजारपण सुद्धा ठरवून असू शकते... साहेब किती दिवस दिसले नाहीत, किंवा बोलले नाहीत....
।।जय श्रीराम। जयहिन्द।भारतमाता की जय।वंदे मातरम्।
महाराष्ट्र-की, अभितक की सबसे ज्य्यादा गंदी/बदनाम सरकारं।
Vishwasght karun satta milu shakate Lokanchya manat jaga milat nahi he ya haramkhor gang ne lakshat thevane garjeche aahe.Swataha chi yogyata nastana khurchi milali ki ya peksha vegale kahi hot nahi.
मामुंनी कधीच आयोजन, व्यवस्थापन केलेले नाही, लोकांकडून कामे करून घेण्याचा संबंधच कधी आला आहे, ते केले पिताश्रींनी. चालत आलं ते चालत राहिलं. आपल्याला मिळालं नाही की भोकाड पसरायचे आपले दिवस साधारणत: १२-१५ वर्षांनंतर ओसरतात.
सहा जुन ला खासदारकी चा राजीनामा देनार असे म्हणणारे कुठे आहेत
हे दलिंदर आघाडी सरकार आलं अन् पाठोपाठ 2-3 महिन्यांतच संपूर्ण भारतभर करोना फैलावला. आता हे सरकार गेल्यावरच नंतरच्या 2-3 महिन्यांत करोना गायब होतो की नाही बघा!!!!
विश्व प्रवक्ता बापरे
कला क्षेत्राबद्दल थोडं बोलावं ही विनंती !! फार हाल होताहेत !!
ह्या विषयावर कोणीही बोलणार नाही.. कला शेत्रातील लोक मेले तरी चालतील ह्यांना.
नाटक, चित्रपट आणि गाणी बनली नाही म्हणून सामान्य माणसंच काही बिघडत नाहीं.
ह्यांच्या पेक्षा हातातोंडाची गाठ असणाऱ्या सामान्य जनते कडे शासनाने जास्त लक्ष द्यावे.
हे राजकारणी लोक आहेत....ऐकणार नाहीत हे
त्यांनी राजीनामा दिलेला बरे!
यल्गार मोर्चा - आपलेच हात अन् आपलेच दात
VISHWAPRAWAKTE' HA HA HA
या सगळ्या महाभागांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे घटनेच्या चौकटीत बसणारं नाही.
आज जर मराठा समाजाला जर आरक्षण दिले तर उद्या प्रत्येक राज्यातील कोणता ना कोणता समाज याच आरक्षणाचा दाखला देऊन आरक्षण मागेलं.
प्रश्न अधिकाधिक गुंतत जाईल हेच केंद्र सरकारला/सुप्रीम कोर्टाला नको आहे.
दात आणि नखें काढलेल्या पिंजऱ्यातल्या वाघासारखी अवस्था होईल काही दिवसांनी
विरोधी पक्षाने कोरोना बाधीतासाठी रेमडीसीवर इंजेक्शन आणावे, आॅक्सिजन सिलिंडर आणावे, बेड ची व्यवस्था करावी, डॉक्टर आणावे, मग आघाडी सरकार वसुली साठी कुर्सीवर बसलेत काय ?
राऊत साहेब असे हास्यास्पद विधान करून काय साध्य करणार आहेत.
विश्व विदुषक आहे तो, प्रवक्ता नव्हे.
आधीच मर्कट त्यात संपादक
Tasehi he Sarkar Anil Deshmukh 100 koti prakaranat Janar aahech
या विश्व प्रवक्त्यांचा मूर्खपणा आणि किती दिवस सहन करायचा?
या महावसुली आघाडीला बरबाद करायच कंत्राट यांनी घेतलय काय अशी शंका येते.
Jai Maharashtra 🚩
जय विदर्भ 🚩
Best Informations Thanks Mr Kulkarni & Analyser News
अभिमन्यू ला चक्व्यूहातून बाहेर काढायचे प्रयास सुरु आहे
विश्व प्रवक्ते....🤣😂🤣😂👍👍👍
विश्व प्रवक्ते, 😀😀😀😀
विश्व प्रवक्ते, अतिशय समर्पक
👌👍
ऊत्कुष्ट
Atta lagau rashtrapati shasan jaldi
Jail for all
sarkar sheer aahe. sagle niptun jaail.
लोकसत्ता ला आता राऊतचाच सहारा उरलाय
😀
Very well analyzed the current issues.
काऊंट डाऊनला सुरूवात झाली ,'लाडक्या,' जनतेच्या आणि होय आमच्याही.!
साहेब तूम्ही जे नॉटी ला विश्वप्रवक्ते म्हणताना ते जर त्याने किंवा मा. मु. नी ऐकले ना तर तुमचं काही खरं नाही. 😂😂😂😂😂😂. कारण सध्या खराब कालिक, नाना पपुटले आणि नॉटी मध्ये सध्या स्पर्धा जोरात आहे. सपोर्ट ला जितूद्दीन आहेच
Namaskar Kulkarni Saheb 🙏🙏
आता पुन्हा लाॅकडाऊन वाढेल
Make Supriya Shule CM and BJP should support from outside 🙏
हेच सरकार 5 वर्षे रहावे
भाजपा नको
यम राज सु टी वर आहेत काय.
हा कसला विश्व प्रवक्ता ?? हा एक सामान्य वकूब असलेला एक पत्रकार आहे !! त्याला टोमणा किंवा उपहासाने देखील विश्व प्रवक्ता म्हणू नये !!
साहेब संभाषन केल पण अर्धवट
आपल्यावर, काही,कारवाई, करु,नये,म्हणुन आजारपण, ढोग,
प्रमुख. 😂😂😂😂 माकड म्हणतं माझीच लाल😂😂😂😂 मी माकडांचा 🤴🤴🤴 आहे 😂😂😂
माकड म्हणतं माझीच टिंब टिंब टिंब टिंब लाल गुलाबी अरे सॉरी सॉरी हिरवी पण
Udhav is not interested in Maharashtra. He wants to keep hold on Mumbai Muncipality in next election. Because it is Golden goose.
Taking a clue from Bengal election results, Udhav JI will appease Muslim by giving them reservation because Mumbai has considerable muslim population
Sanjya लय शहाण पण करताय आहे ...
Nit bolayach BHAU aadarane
विश्व प्रवक्ता😂
@@mayurpatil1050 लय भारी मयुर...
जय हो
🙏
Pawar.family shraap for Maharashtra and country
कुलकर्णी साहेब मला वाटते आपण सत्यनारायणाची कथा सांगत आहात असे वाटते
खरंच वाटते भटजी
Confused?
सर्वात महत्वाचा मुद्दा:-
मराठा आरक्षण हे जर केंद्रावर अवलंबून आहे
ही जर शिवसेनेला खात्री होती तर सरकार बनवायची आणि मुख्यमंत्री बनायचं ही घाई का
केली?, युती सरकार बनवायचं,आरक्षण पदरात
पाडून घ्यायचं, आणि बंड करायचं,हे का केलं नाही,
सुशिल सर खूप छान विश्लेषण.
Aajache hatabal CM kadhi Khambir hote?
फारच छानच विश्लेषण केले आहे
हे राजकारणी जे त्यांच्या पक्षात असतील तेच करतील, त्यांच्यासाठी हा आणखी एक राजकीय स्टंट आहे
Your analysis & presentation is too good
Very good analysis!