तालुक्यातील सात लाख लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी हा निर्णय घेतला... साहेब तुमच चुकलंच जाऊ द्यायचं पाणी ह्या लोकांना पाण्याची गरज नाही... यांना फक्त भावनिक राजकारण करायचं आहे..
@@Dj-vv1yc मानस पुत्रा पेक्षा... नातवाला मोठे करणे कर्म प्राप्त होत पवार साहेबांना ... वळसे पाटील साहेब तर १००% निवडून येणारच आहेत परंतु रोहीत दादांची जागा सेफ करणे त्यांना महत्त्वाचं आहे.. मग मानस पुत्रा पेक्षा नातवालाच ते प्राधान्य देणारं ना
@@DeepakKhaire-n6m मानस पुत्राला बापाची खुर्चीच द्यायची बाकी होती अजून किती मोठं करायचं ? स्वतःच्या जीवावर तालुक्याबाहेर किती आमदार खासदार निवडून आणले ? बाहेरचं जाऊ दया स्वतःच्या गावातच आढळराव तीन वेळा बोकांडी बसला .
@@Dj-vv1yc बापानी सत्ता असताना जास्त जागा येऊन सुद्धा मुख्यमंत्री पद काँग्रेस ला दिले पण स्वतःच्या पुतण्याला नाही दिले. ते वळसे साहेबांना काय खुर्ची देणारं... त्यांना ४ वेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण नाही देता आले ते वळसे साहेबांना काय खुर्ची देणारं महाराष्ट्रातील साहेब एकमेव मंत्री असतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताच आरोप नाही.
काय दील साहेबांना या दीलिप ने या यवात मानसपुञाने साहेबाना धोका दीला,,गददारी, कृतघ्नपणा हलकटपणा कशाला म्हणतात हे दाखवल या दीलीपने ते तर पुतण्या होते आणि,, आणि दीलीप मानसपुत्र होते,,,, फारच वाईट वाटले हो,,,
अहो दादा कोणासोबत पण एकनिष्ठ रहा परंतु सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा कष्टाचा पैसा ही राजकारणी मंडळी विविध टॅक्सच्या माध्यमातनं लुटत आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली निश्चित पणाने आपल्या समाजाची प्रगती होईल मी त्याचा कट्टर कार्यकर्ता तो त्याचा कट्टर कार्यकर्ता ही राजकारणी मंडळी कोणाचेही नसतात
मि राष्ट्रवादी चा मतदाता आहे . आज तुम्ही वळसे पाटलांनां नाव ठेवता म्हणून आम्ही त्यांना नाव ठेवायच उद्या तुम्ही त्यांना चांगले म्हणाल मग आम्ही चांगल म्हणायच . का?
अरे अस कोणाला मंत्री पद दिल जात नाही.. माणूस तेवढा हुशार आणि अभ्यासू आहे हे कळत नाही का तुम्हाला.. मंत्री पद हे दिल जात नाही ते स्व कष्टाने मिळवाव लागत
इदिरा गांधीनी देश घडवला त्या गेल्या वळसे-पाटील विकासाचा महामेरू पवार साहेब यांच्या मुळे पवार साहेब दुसरा तयार करतील पक्ष फुटुन चार, खासदारांचे आठ केले काय जादु आहे
आघाडित मंत्री काय आपोआप होतात का.. कोणाची तरी पाठीवर थाप पाहिजे ना...... मग शिंदे मुख्यमंत्री झाला ही काय बीजेपी ची खाजगी मालमत्ता आहे काय...कमीत कमी मित्रद्रोह किंवा विचारधारा कश्याला म्हणतात.. सत्तेसाठी आहे हे सगळं.. माणूस माणसांत नाही राहिला..
तालुक्यातील सात लाख लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी हा निर्णय घेतला... साहेब तुमच चुकलंच जाऊ द्यायचं पाणी ह्या लोकांना पाण्याची गरज नाही... यांना फक्त भावनिक राजकारण करायचं आहे..
फार छान मुलाखत दिली भावा.शरद पवार जिंदाबाद.
सार्थ अभिमान आहे आम्हाला... अस नेतृत्व लाभलं तालुक्याला ❤
अशी विचार धारा असेल तर महाराष्ट्रात सामान्य माणसाला भविष्य राहील का ??
Tu gp re
सार्थ अभिमान आहे आम्हाला... अस नेतृत्व लाभलं तालुक्याला
एक नंबर मुलाखत👌
तालुक्यातील सात लाख लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी हा निर्णय घेतला...
साहेब तुमच चुकलंच जाऊ द्यायचं पाणी ह्या लोकांना पाण्याची गरज नाही...
यांना फक्त भावनिक राजकारण करायचं आहे..
काही नाही . मानसपुत्र आर्ध्या रात्री जावून बापाला आपली व्यथा सांगू शकला असता .
Kahi pan boltoy valase
@@Dj-vv1yc मानस पुत्रा पेक्षा... नातवाला मोठे करणे कर्म प्राप्त होत पवार साहेबांना ...
वळसे पाटील साहेब तर १००% निवडून येणारच आहेत परंतु रोहीत दादांची जागा सेफ करणे त्यांना महत्त्वाचं आहे.. मग मानस पुत्रा पेक्षा नातवालाच ते प्राधान्य देणारं ना
@@DeepakKhaire-n6m मानस पुत्राला बापाची खुर्चीच द्यायची बाकी होती अजून किती मोठं करायचं ?
स्वतःच्या जीवावर तालुक्याबाहेर किती आमदार खासदार निवडून आणले ?
बाहेरचं जाऊ दया स्वतःच्या गावातच आढळराव तीन वेळा बोकांडी बसला .
@@Dj-vv1yc बापानी सत्ता असताना जास्त जागा येऊन सुद्धा मुख्यमंत्री पद काँग्रेस ला दिले पण स्वतःच्या पुतण्याला नाही दिले. ते वळसे साहेबांना काय खुर्ची देणारं...
त्यांना ४ वेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण नाही देता आले ते वळसे साहेबांना काय खुर्ची देणारं
महाराष्ट्रातील साहेब एकमेव मंत्री असतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताच आरोप नाही.
फक्त पवार साहेब
आपल्या तालुक्यात फक्त एकच आमदार
दिलीप वळसे पाटील ❤
ही खरी तळमळ सच्चा कार्यकर्त्यांशी पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता
दादा फक्त सहानभुती ने हा देश नाही चालणार... तालुक्या साठी निर्णय घेतला आहे हा साहेबांनी हे दिसत नाही का
आढळराव पाटील वळसे-पाटील यांचा एक झाला गाडा आंबेगावची जनता महनते वळसे-पाटील यांना पाडा
😂😂😂😂😂 ani devdatta nikam ka nivdun ana😂
सार्थ अभिमान
आंबेगाव. तालुक्यातील. बरेच.अदिवासी. भागातील. रसते.लाईट.सुविधा. झाले. नाही. आजपर्यंत. याचा.विचार. झालाच.पाहिजे.
सो.फकत.त्याचे.कारयकरतेंचीच.सुधारणा. केली.जनता.मेली.
उत्तम वक्तृत्त्व 👌
दिलीप वळसे पाटील यांनी एक नंबर काम केले ते म्हणजे धार लावुन खंजीर खुपसला व गदार झाला आहे
अरे विचार सुधारा रे तुमचे.. आपल्या राज्याचा देशाचा विचार करा.. मग कळेल कोण बरोबर आहे
काय दील साहेबांना या दीलिप ने
या यवात मानसपुञाने साहेबाना
धोका दीला,,गददारी, कृतघ्नपणा
हलकटपणा कशाला म्हणतात हे
दाखवल या दीलीपने
ते तर पुतण्या होते आणि,, आणि
दीलीप मानसपुत्र होते,,,,
फारच वाईट वाटले हो,,,
अहो दादा कोणासोबत पण एकनिष्ठ रहा परंतु सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा कष्टाचा पैसा ही राजकारणी मंडळी विविध टॅक्सच्या माध्यमातनं लुटत आहेत त्याबद्दल आपण चर्चा केली निश्चित पणाने आपल्या समाजाची प्रगती होईल मी त्याचा कट्टर कार्यकर्ता तो त्याचा कट्टर कार्यकर्ता ही राजकारणी मंडळी कोणाचेही नसतात
मागील 35वर्ष सार्थ अभिमान कुठ गेला ते आज दिसले
यांना पंचवीस वर्ष मंत्री केल त्यामुळेच आमच्या खेडच्या आमदारांवर अन्याय झाला
ही व्यक्ती बरोबर बोलत आहे
पवार साहेब नि आज पर्यंत खूप लोकची घर फोडली आज टी वेळ त्यांचीवर आली पण आंबेगावत फक्कत वळसे साहेब
वळसे पाटील विजय होणार
फक्त पवार साहेब ❤❤❤❤
पवार साहेब ४वेळा मुख्यमंत्री होते पण १२गावचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही.
फक्त शरद पवार साहेब ❤
मनामनात घराघरात फक्त वळसे पाटील साहेब ❤
हा खरंच सच्चा कार्यकर्ता भावा तुमच्या शब्दाला सलाम.
गडगंज संपत्ती जमा केली.
वळसे पाटील यांना परत पवारांनी त्यांना धडा शिकवला जावा त्यांनी त्यांची जागा दाखवून दिले पाहिजे.
कोणी कितीही प्रयत्न केले तरी वळसे पाटील नाही पडणार.... स्वतः पवार साहेबांना इथ उभ राहावं लागेल
tumhalach dhada shikavla jail kalji karu naka
मि राष्ट्रवादी चा मतदाता आहे . आज तुम्ही वळसे पाटलांनां नाव ठेवता म्हणून आम्ही त्यांना नाव ठेवायच उद्या तुम्ही त्यांना चांगले म्हणाल मग आम्ही चांगल म्हणायच . का?
अरे अस कोणाला मंत्री पद दिल जात नाही.. माणूस तेवढा हुशार आणि अभ्यासू आहे हे कळत नाही का तुम्हाला.. मंत्री पद हे दिल जात नाही ते स्व कष्टाने मिळवाव लागत
आंबेगावच विकासाचा महामेरू दिलीप वळसे पाटील
वळसे पाटील साहेब ओन्ली
VA nikam sahib.
फिक्स निकम साहेब
निवडून आलेले प्रत्येक आमदार,खासदार ही जनतेची प्रॉपर्टी,देशाची प्रॉपर्टी आहे .पवारांन च नाही .जनतेने मेहनत घेऊन निवडून आणले ले असतात .
पण माणसं शरद पवारांकडे बघून मतं देतात. त्यांच्याकडे बघून नाही
वळसे पाटील.........
Don't talk on this Subject....
Walse Patil is also great person 😮😮
Understand.
😊😊
काहीही असो पण शेरास सव्वाशेर मिळाला आपल्याला पत्रकार साहेब,,सच्चा कार्यकर्ता पवार साहेबांचा विचारांचा
वळसे पाटील आमदार फिक्स
आपल्या तालुक्यात फक्त एकच आमदार
दिलीप वळसे पाटील
ठोकळा,म्हसुबा
21 तोफाची सलाम भाव
आंबेगाव तालुका विकसला मत करणार
mantri saheb😍
पणास vrsh आमदार pncvis vrsh मंत्री काय केलंआंबेगाव साठी वाटोळ केल आहे
इदिरा गांधीनी देश घडवला त्या गेल्या
वळसे-पाटील विकासाचा महामेरू पवार साहेब यांच्या मुळे पवार साहेब दुसरा तयार करतील पक्ष फुटुन चार, खासदारांचे आठ केले काय जादु आहे
आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब
निकम साहेब आमदार फिक्स
मंत्री पद दिले म्हणजेमंत्री पद ही पवार आजोबांन ची खासगी मालमत्ता आहे का ??सुज्ञ नागरिक बनवणे महत्त्वाच .
आघाडित मंत्री काय आपोआप होतात का.. कोणाची तरी पाठीवर थाप पाहिजे ना...... मग शिंदे मुख्यमंत्री झाला ही काय बीजेपी ची खाजगी मालमत्ता आहे काय...कमीत कमी मित्रद्रोह किंवा विचारधारा कश्याला म्हणतात.. सत्तेसाठी आहे हे सगळं.. माणूस माणसांत नाही राहिला..
माणूस त्या पात्रतेचा आहे😂....म्हणून भेटल अस कोणाला भेटत का
@@pnk5230आता पवार साहेबांनी सत्ते साठी काय काय केलं हे तुम्हाला सांगायला नको😂
@@pnk5230सुज्ञ मतदार हो दादा
Valse la pada
धोका दिला
Pawar saheb only brand ha brand asto
50 वर्षे शरद पवार साहेबांनी गोरगरीब जनतेचा कष्टाचा पैसा विविध टॅक्सच्या माध्यमातनं लुटला त्याबद्दल तुम्ही का साहेबांना जाब नाही विचारीत
Janata kharach hushar zaliye 1 number.
👍👍👍👍
वळसे पाटील साहेब विजय होणार १००%
आमचा मत विकसला म्हणजे दिलीप वळसे साहेबन
👌
kamach bola bakichi badbad band kara😍😍
आंबेगावचे भाग्य विधते नामदार दिलीप वळसे पाटील
आंबेगावच विकासाचा शिल्पकार नामदार दिलीप वळसे पाटील
मनामनात घराघरात फक्त वळसे पाटील साहेब
parmanant amdar diliprao walse patil saheb
वळसे पाटील योग्य आहेत आंबेगाव साठी
वळसे खुपच स्वार्थी माणूस आहे.
पक्षासाठी कधीही तळमळीने काम केल नाही . इतका गद्दार माणूस दुसरा कुणीच नाही .
mg ambegavcha vikas tu kelay ka
सार्थ abhiman
parmanant amdar
Don't talk on this Subject....
Walse Patil is also great person
Understand.
Walasela sattechiasti ali tyachi lali kami kara bapawar tangadi uchalnare ajit ani 40 yana tudawa ani jama keleli sampati garibana wata
neta rajyacha
आता तुतारी
ambegavcha karta dharta diliprao walse patil saheb
आंबेगवत गाजा वाजा दिलीप राव एकच राजा
आंबेगाव तालुक्याचे फक्त एकच आमदार दिलीपराव वळसे पाटील
Patrakar kanacha ahie te baga sarv prashn walse sahebache madtoy
jyanni aaj paryant sahebanch khall tyani tr boluch naye
saheb de ahe amchysathi amhi tyannach nivdun denar punha ekda
Shinde na BJP la Maharashtra tun Hakala
nikam ani sahebanchi barobari kadhich hou shkat nahi
निकम नि की विकास केला ते सांगा
भराष्ट्रचाऱ्य
Walse patlani parner madhe party chya virodhat Kam karayache parner madhe konalahi vichara Satya Kay aahe labad aahe
Sadha bajucha mla nivdun anu ashakat nahe chalet pawar sahebhacha virodhat
Saheb 50 varshst deshach kel tumi fact 1 taluka sabhala to pen nit nahe
😂😂
चॅनल वले निकम नि काय विकास केला ते सांगा
आता कोणताही पक्ष नाही ज्यांचा आहे शेतकऱ्यांवर लक्ष तूच आहे आमचा पक्ष शेतकरी संघटना प्रभाकरजी बांगर साहेब
🤓🤓🤓🤓🤓🤓
hyala gharat koni vichart ka
😂😂 पत्रकार दादा तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नका करू..,.
10 pikki 8 anle nivdun tumala swatach mp nidun anta ale nahe kay balaych bharpur ahie bolayla bas ata saheb
channel vale nikam ne kay vikas kela te sanga
nikamcha vikas sanga mg bola karaychh kahich nahi fakt je kartay tyachi badnami karaychi
adhi sahebanbarobar firle ani ata sahebanna dhada shikvaychi bhasha karta ka laja vatudy jara
punha ekda namdar walse patil saheb
हा प्रश्न निकम ला विचारा फुरट्या नो.....
nikam tu harnar
दिलीप आहे का उत्तर बोल लबाडा
सार्थ अभिमान आहे आम्हाला... अस नेतृत्व लाभलं तालुक्याला
तालुक्यातील सात लाख लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी हा निर्णय घेतला...
साहेब तुमच चुकलंच जाऊ द्यायचं पाणी ह्या लोकांना पाण्याची गरज नाही...
यांना फक्त भावनिक राजकारण करायचं आहे..
सार्थ अभिमान