आपण इंडिया आघाडीला मतदान केल ते फार चांगले झाले असेम्हणता मग आघाडी खरोखरच आंबेडकरवादी राजकारण याला थारा देत आहे काय आंबेडकरी जनतेने केवळ मतदान कराव हेच आपण म्हणता काय
पूर्ण भाषण ऐकून समजून घ्या ,ते काय म्हणतात ,काय मांडणी करतात ,कोणा बाजूने किंवा विरोधात बोलतात हे न एकता समजून घेता कमेंट्स करणे ही बुध्दीवंचित लोकांची एक खोडच आहे
आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या मधे आंबेडकरी राजकारण बघतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामधे बाळासाहेब आंबेडकर बघतो,हे वंचित वैगेरे आमच्या शाळेच्या दाखल्यासारखे आहे,, तुम्ही विश्लेषण छान केले ,
बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा बहुजन नेतृत्व समोर यावा यासाठी काम करतं नाहीत का काँग्रेस ने कीती बौद्ध समाजाला उमेदवारी दिली. त्यांना ईतर SC मधील चालतात पण बौद्ध चालत नाही. ........
बाबासाहेबांनी सांगितले कांग्रेस हे जळत घर आहे या घरापासून तुम्ही सावध रहा! स्वतःची झोपडी सोडून दुसऱ्याच्या महलात घूसू नका त्यामुळे आपल्या ज्ञानाची गरज नाही आम्ही बाबासाहेब वाचले
@@rofl101-kw1kj हो बरोबर आहे ना पण एस. सी. एस. टी. मध्ये क्रिमीलेअर आणि उप वर्गीकरण आलं एक जण बोलले का ते उलट आरक्षण संपवण्याची भाषा करतात. हे जळतं घर आहे तुमच्या नाही येणार लक्षात यांच्या मूळे खाजगीकरण आलय म्हणून आज लेकरं बेरोजगार होत चालली आहे. अजूनही समाजावरील अत्याचार थांबले नाहीत एवढी यांच्या कडे सत्ता असताना कोणते पाऊल उचलले यांनी?? मतं घेतले आणि विसरून गेले. त्यामुळे आम्हाला आमची झोपडी बरी तुम्ही जा त्यांच्या महलात
मी 68 years चा, खरी शोकांतिका ही आहे, आम्ही selfis झालो आहोत. आंबेडकर फॅमिली पण. आपण जयभीम बोलतोय पण बाबू hardas L.N. kamptee यांची घराची Dasha पहा व आजचा atawale सारखं paristihi paha....samajat chhanlwad सुरु ahye.
दादादासाहेब ही दुकानदारी... बंद झाली पाहिजे..... वंचित बहुजन आघाडी माध्यमातून आपली झोपडी तयार होत आहे....... उद्या तिचे स्वरूप मोठे नक्कीच होईल.... काँग्रेस काल ही आपली नव्हती आणि उदया ही नसेल... कारण तुम्हीच सांगितले डॉ. बाबासाहेबाला काँग्रेसनेच एकदा नाही दोनदा पाराभूत केले....
मध माशा मद गोळा करून आणतात आणी पोकळी करतात पण तें नाच मध मिळतो नाही आसासाच प्रकार आमच्या काही ठराविक नेत्यांकडे आहे त्यांना प्रस्थापित च्या झाडावर मध घेऊन पोळी करावे वाटते पण आंबेडकर रूपी झाडावर मध पोळी करावं असं वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे धन्यवाद
तुम्ही किती दिवस दुसर्याचे घर सजावायाचे. आपली झोपडी का साबुत ठेवत नाही ४० वर्षे प्रस्थापित विरोध विस्थापित राजकारण वंचिता पर्यंत कसे पोहोचवले यांचा पण अभ्यास केला पाहिजे
@@MohanMeshram-c6f आगदी बरोबर हे शाम गायकवाड काँग्रेस राष्ट्रवादी चे दलाल आहेत हे फक्त सकाळी भाषण करतात संद्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काढून राशन घेतात आणि आपल्याला Dr बाबासाहेब आंबेडकर समजवतात काय योग्य दान आहे हेच हेच खरे समाजांचे मारेकरी आहेत
mag tumhi aani tumcha gat rashtravadi la matdan karta he khulya patrat lihilay ka aata sadhya samaj fakt prakash ambedkar yanchech netrutwa manya kartoy
आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार.आपला येवढं अंकात का? आहे मला कळाले नाही बाबासाहेब म्हणाले होते की congress हे जळते घर आहे तरी पण आपण येवढं congress चे गुणगान करीत आहेत.
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, दूरदर्शी परिणाम घडविणारे शाम दादांचे हे भाषण प्रेरक आहे. अभिनंदन साहेब..
त्याच पावलांवर पाऊल पुढे टाकत बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा वाटचाल आहे हे सुद्धा आपण मान्य केले पाहिजे एकदा बाळासाहेब समजून घ्यायला हवे
*दादा तुमच्या सारख्या विचारधार माणसाची* *आपल्या समाजाला आज ही खूप गरज* *आहे अन् येणाऱ्या काळात ही गरज आहे* *जय भीम जय भारत*
दादा जबदस्त मांडणी केली. तुमच्यावरील विश्वास आणखी दृढ झाला....अभिनंदन
फार छान, अभ्यासपूर्ण विश्लेषण सर
हे लोक बाबासाहेबाच नाव घेऊन राजकारण
अतिशय सुंदर विवेचन...धन्यवाद sir
वा ! पँथर मधला हिरा . झिंदाबाद !
आपण इंडिया आघाडीला मतदान केल ते फार चांगले झाले असेम्हणता मग आघाडी खरोखरच आंबेडकरवादी राजकारण याला थारा देत आहे काय आंबेडकरी जनतेने केवळ मतदान कराव हेच आपण म्हणता काय
पूर्ण भाषण ऐकून समजून घ्या ,ते काय म्हणतात ,काय मांडणी करतात ,कोणा बाजूने किंवा विरोधात बोलतात हे न एकता समजून घेता कमेंट्स करणे ही बुध्दीवंचित लोकांची एक खोडच आहे
Nahi
आज बाळासाहेब आंबेडकर जी बहुजन समाज एकत्र करून निर्माण करण्याची भाषा वापरतात त्यांना सर्व समाज मिळून का साथ देत नाही
Chan maandani keyli saheb Jaybhim jaysavidhan
वास्तव दर्शन
श्याम दादा फारच छान विवेचन
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले दादा, धन्यवाद
Very nice 👍
आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या मधे आंबेडकरी राजकारण बघतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामधे बाळासाहेब आंबेडकर बघतो,हे वंचित वैगेरे आमच्या शाळेच्या दाखल्यासारखे आहे,, तुम्ही विश्लेषण छान केले ,
बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा बहुजन नेतृत्व समोर यावा यासाठी काम करतं नाहीत का
काँग्रेस ने कीती बौद्ध समाजाला उमेदवारी दिली.
त्यांना ईतर SC मधील चालतात पण बौद्ध चालत नाही. ........
बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कोणी केला दादा सांगाल का
Real panther, very nice speech, jaybhim saheb
बाबासाहेबांनी सांगितले कांग्रेस हे जळत घर आहे या घरापासून तुम्ही सावध रहा! स्वतःची झोपडी सोडून दुसऱ्याच्या महलात घूसू नका
त्यामुळे आपल्या ज्ञानाची गरज नाही आम्ही बाबासाहेब वाचले
बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केलं होतं, आता काळ वेगळा आहे. जर काळानुसार योग्य बदल नाही केला तर संपून जाऊ हा विज्ञानाचा नियम आहे.
@@rofl101-kw1kj हो बरोबर आहे ना पण एस. सी. एस. टी. मध्ये क्रिमीलेअर आणि उप वर्गीकरण आलं एक जण बोलले का ते उलट आरक्षण संपवण्याची भाषा करतात. हे जळतं घर आहे तुमच्या नाही येणार लक्षात यांच्या मूळे खाजगीकरण आलय म्हणून आज लेकरं बेरोजगार होत चालली आहे.
अजूनही समाजावरील अत्याचार थांबले नाहीत एवढी यांच्या कडे सत्ता असताना कोणते पाऊल उचलले यांनी?? मतं घेतले आणि विसरून गेले.
त्यामुळे आम्हाला आमची झोपडी बरी तुम्ही जा त्यांच्या महलात
फार छान विचार दादा...
बाबा साहेबांचा दोन वेळा पराभव कोणी केला साहेब?
काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टी
100/ right@@dineshkashyap6644
Dhannwad shyam sir punna Rpi sanchalit kara sir ha paksha baba sahebani samajala dila ahe
मी 68 years चा, खरी शोकांतिका ही आहे, आम्ही selfis झालो आहोत. आंबेडकर फॅमिली पण. आपण जयभीम बोलतोय पण बाबू hardas L.N. kamptee यांची घराची Dasha पहा व आजचा atawale सारखं paristihi paha....samajat chhanlwad सुरु ahye.
या गोष्टी खऱ्या बोलताना दोन गोष्टीतून समाजाला डायव्हर्ट करत आहात एवढे नकळते आज आंबेडकरांनी आम्ही नाही
No single word on, open letter. Regular knowledge.
चर्चा व संवाद सोबत रस्त्यावरचा संघर्ष करण्याची गरज आहे ती कोण करणार, भाषणे देणारी का एकणारा व निघुन जाणारा ?
हे कोण ठरविणार ?
Dada jindabad
ONLY Vanchit Bahujan Aghadi
दादादासाहेब ही दुकानदारी... बंद झाली पाहिजे..... वंचित बहुजन आघाडी माध्यमातून आपली झोपडी तयार होत आहे....... उद्या तिचे स्वरूप मोठे नक्कीच होईल.... काँग्रेस काल ही आपली नव्हती आणि उदया ही नसेल... कारण तुम्हीच सांगितले डॉ. बाबासाहेबाला काँग्रेसनेच एकदा नाही दोनदा पाराभूत केले....
मध माशा मद गोळा करून आणतात आणी पोकळी करतात पण तें नाच मध मिळतो नाही आसासाच प्रकार आमच्या काही ठराविक नेत्यांकडे आहे त्यांना प्रस्थापित च्या झाडावर मध घेऊन पोळी करावे वाटते पण आंबेडकर रूपी झाडावर मध पोळी करावं असं वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे धन्यवाद
आहो हा काय सांगतोय शाम गायकवाड हे तर महाविकास आघाडी चे एजेंट आहेत
श्याम गायकवाड हे वैचारिक लढाऊ चळवळीत योद्धा आहे स्वताचे दोन सख्खे भाऊ चळवळीसाठी शहीद झालेत
Saheb.tumhi.congres.la.dosh.det.nahi.yache.karan.kay.tyache.explanation.kara
माझा तर मतं सरांनी वंचित बहूजन आघाडी मध्ये योगदान दिले पाहिजे
@@sandhyakale2109 आहो हे काँग्रेस राष्ट्रवादी चे दलाल आहेत हे काय आदरणीय बाळासाहेब ना साथ देणार मंग यांचे घर कस चालणार राव
तुम्ही किती दिवस दुसर्याचे घर सजावायाचे. आपली झोपडी का साबुत ठेवत नाही ४० वर्षे प्रस्थापित विरोध विस्थापित राजकारण वंचिता पर्यंत कसे पोहोचवले यांचा पण अभ्यास केला पाहिजे
@@MohanMeshram-c6f आगदी बरोबर हे शाम गायकवाड काँग्रेस राष्ट्रवादी चे दलाल आहेत हे फक्त सकाळी भाषण करतात संद्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काढून राशन घेतात आणि आपल्याला Dr बाबासाहेब आंबेडकर समजवतात काय योग्य दान आहे हेच हेच खरे समाजांचे मारेकरी आहेत
हे लोक काग्रेसला मदत करणे करता सभा घेतात
Babasahebana parbhut karnarya pakshche nav ghevachi sharam lagat ahe kay
mag tumhi aani tumcha gat rashtravadi la matdan karta he khulya patrat lihilay ka
aata sadhya samaj fakt prakash ambedkar yanchech netrutwa manya kartoy
Te bhante rss ne tayar kele bhante ahet , obc lok ganpati mantat tyachya baddal suddha bola .
Lastly caste is decision making factor in our Democracy.
India aghadila aghadila matdan karun ambedkari samuhala kay fayda zala aple khasdar nivedan ale ka
साहेब तुम्ही अफाट कन्फ्युजन करता है तुमच्यावर किती आंदोलनाची केसेस आहेत ते कळवावे आणि या g24 मधील संयुगात आवर किती आंदोलनाचे केसेस आहेत हेही कळवावे
आपण आपल्या मानसाच्या बदनामी करीत आहेत एकत्र कसे येणार
बाळासाहेब बद्दल बोलताना जरा जीभ सांभाळा त्यांचा त्या त्याग बोल बच्चन लोकांना कळणार नाही
आपण जोडने नाही पण फोर्डने जानतो सर्व जण एकाच बापाची मुल आहोत
हे भाषण ऐकत असताना एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते की, दादा आपण congress चे समर्थन करीत आहेत असे प्रकर्षाने दिसून येत आहे.
आम्ही बाळासाहेब आंबेडकर
यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार.आपला येवढं अंकात का? आहे मला कळाले नाही बाबासाहेब म्हणाले होते की congress हे जळते घर आहे तरी पण आपण येवढं congress चे गुणगान करीत आहेत.
दादासाहेब s c st च्याच आरक्षणाचे वर्गिकरण का? 15 टक्के ( e w s ) चे का नाही 🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कोणी केला दादा सांगाल का