का बर ,आता तिकडील लोक काय अरबस्तान ,अफगाणिस्तान ,पाकिस्तान ,चीन मधून अन्नधान्याची ,खाद्यतेल इत्यादी स्वस्तात विकत घेणार आहेत की मग उपवास करणार आहेत? तिकडे कोणतेही सरकार सत्तेत आले तरी फार काही मोठा फरक पडणार नाही हे नक्की. एक मात्र खरे आहे की सामरिक दृष्टीने चांगले झाले नाही ,होणार नाही.
सोयाबीनच निर्यात धोरण बांगलादेशसी किती सक्षम आहे आज पर्यंत तर बांगलादेशसी संबंध चांगले असूनही सोयाबीन च्या भावात काही तेजी दिसली नाही मग आता काय घंटा फरक पडेल
आता तर शेतीमाल हा निर्यात अभावी रडखडुन पडेल कारण काय तर राजकीय अडथळा बांगला देशाचा तसंही काही मोदी सरकार शेतकरी बांधवां चे हित जोपासत च नाही तो बाहेरील शेतकरी जास्त प्रमाणात खुष ठेवता कसे येईल याचा विचार करीत बसतो
हो त्याच्या विदेशी जीजाजींना खुश ठेवतो सिजन मध्ये तीन लाख कापुस गठान आयात करुन सनातनी हिंदु शेतकरीचे नुकसान केले सिजन मध्ये कांदा निर्यात बंद करुन कांदा सडवला कांदा निर्यातीवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावून हिंदु सनातनी शेतकरीचे नुकसान केले
शेतमालाचे भाव कमी करण्यासाठी फक्त यांना कारणे लागतात. बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झालेलं आहे सगळं सुरळीत होईल काही काळजी करू नका फक्त शेतीमालाला योग्य तो भाव द्या.
दुसरं काय तरी सांगत जावा. शेती सोडून तुमाला काय दिसत नाहीं. चायनल चालण्या साठी शेतकरी सोडून कोणता विषय नाहीं.2दिवसात सगळी माहिती तुमच्या कडे कशी आली. 🙏
भारत सरकारच आयात निर्यात धोरण धरसोडीच असल्याने शेतकरी नेहमीच तोट्यात व कर्जबाजारी असतो.
कोणतही सरकार आल तरी शेतकरी हिताचे धोरण घेत नाही...
या देशात शेतकरी कायम कर्जबाजारी राहणार आहे हे लिहून ठेवा😢😢
का बर ,आता तिकडील लोक काय अरबस्तान ,अफगाणिस्तान ,पाकिस्तान ,चीन मधून अन्नधान्याची ,खाद्यतेल इत्यादी स्वस्तात विकत घेणार आहेत की मग उपवास करणार आहेत?
तिकडे कोणतेही सरकार सत्तेत आले तरी फार काही मोठा फरक पडणार नाही हे नक्की.
एक मात्र खरे आहे की सामरिक दृष्टीने चांगले झाले नाही ,होणार नाही.
सोयाबीनच निर्यात धोरण बांगलादेशसी किती सक्षम आहे आज पर्यंत तर बांगलादेशसी संबंध चांगले असूनही सोयाबीन च्या भावात काही तेजी दिसली नाही मग आता काय घंटा फरक पडेल
मस्त
आता तर शेतीमाल हा निर्यात अभावी रडखडुन पडेल कारण काय तर राजकीय अडथळा बांगला देशाचा
तसंही काही मोदी सरकार शेतकरी बांधवां चे हित जोपासत च नाही तो बाहेरील शेतकरी जास्त प्रमाणात खुष ठेवता कसे येईल याचा विचार करीत बसतो
हो त्याच्या विदेशी जीजाजींना खुश ठेवतो सिजन मध्ये तीन लाख कापुस गठान आयात करुन सनातनी हिंदु शेतकरीचे नुकसान केले सिजन मध्ये कांदा निर्यात बंद करुन कांदा सडवला कांदा निर्यातीवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावून हिंदु सनातनी शेतकरीचे नुकसान केले
नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर हरबरा भावाबदल video घ्या की लवकर प्लिज
नक्की
योग्य वाटला
काही घन्टा फरक पडत नाही
हा भारताचा शेतकरी आहे
त्याला खत फवारणी करू दे
Sarkar chi ichha asel ter 40 % duty hatva Bangladesh chi niryrt dusarya deshankade valavta yeil. Bangladesh chya navakhali niryat band hou deu naka.
शेतमालाचे भाव कमी करण्यासाठी फक्त यांना कारणे लागतात. बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झालेलं आहे सगळं सुरळीत होईल काही काळजी करू नका फक्त शेतीमालाला योग्य तो भाव द्या.
कान्दा, कापूस, दाळींब उत्पादक शेतकरी आणखी संकटात सापडनार
Jay bhagwan❤❤❤
खरी जळत तर केंद्र😂 सरकारच्या धोरणामुळेच बसते . निर्यातीसाठी चार देश पडलेत
काल 97गाडया निर्यात झाल्या कांदा
बांगला देशमधे होवो नाही तर कुठं ही होवो... जगात काहीही होवो ... मोदींचाच निषेध ! मोदींचा विरोध हाच आमचा अजेंडा !
मनी नीरेयत कराची तेला झोपा घेतलय पन पीस घेतलं ये नी माहागाई वाडयल महनू नीरेती केली नाही मग आता झोपा
आता विदभातल्या संत्र्याच काय होणार😮😮
झालं का कारण, त्या शिवाय शेतकरी कुठला मरतोय
हे सगळे नाटक कापूस 4 हजाांपर्यंत आणण्यासाठी आहेत
दुसरं काय तरी सांगत जावा. शेती सोडून तुमाला काय दिसत नाहीं. चायनल चालण्या साठी शेतकरी सोडून कोणता विषय नाहीं.2दिवसात सगळी माहिती तुमच्या कडे कशी आली. 🙏
अरे धनु तू लवकरात लवकर लवासा मधील नुकताच झालेला हाहाकार अतिवृष्टीमुळे यावर व्हिडीओ बनव बघू.
तेथील आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलाखती घे .
तुम्हाला फार चांगली झाली असेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नावाने ओरडायला तुम्हाला एक मुद्दा झाला
Zaly radayla suruvat kahi dyache nahi nuste boblayche
🇳🇪🇳🇪
Shhj
तूर आयात करिता मार्ग बंद पडला
Jag faar mothe aahe.
आता बोल मोदी ने केली😂😂😂
Kande kara fakt😂
तू काय BJP चां कार्यकर्ता आहे काय बाबा
जरांगेच्या पाठीशी कोन आहे याचा सुगावा लागला पाहिजे नाहीतर महारष्ट्र चे बांगलादेश होऊ शकतो..
Bagladesh ekmev desh naahi.
नक्की
योग्य वाटला
नक्की
योग्य वाटला