Pandharpur Wari and Periods: आषाढी वारीमध्ये मासिक पाळीचा विटाळ नसतो कारण... (BBC News Marathi)
Вставка
- Опубліковано 8 лип 2022
- #PandharpurYatra2022 #PandharpurWari #PandharpurLive #AshadhiEkadashi #BBCMarathi
देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालख्यांचा प्रवास साधारण 21 दिवसांचा असतो. दिवसाला 15 ते 30 किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो. अनेक मंदिरांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना प्रवेश नाकारला जातो. पण पंढरपूरच्या वारीत मासिक पाळीचा विटाळ नाही कारण...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
ज्या प्रक्रियेतून सृष्टीचा उगम होतो ती अपवित्र असुच कशी शकते ? ज्यांना वाटतं असेल त्यांच्या विचारांची कीव येते. ज्या विषयावर शहरातील सो कॉल्ड शिक्षित महिलांना बोलायची लाज वाटते, त्या विषयावर ही साधीसुधी दिसणारी खेड्यातली माऊली किती सहजरीत्या व्यक्त होते हे बघुन फार कौतुक वाटले.
🙏
अगदी बरोबर आहे🙏🙏
खूप छान प्रतिक्रिया.. 🙏
एकदम बरोबर आहे
@@RahulPatil-jh5rx z
किती आनंदी आहे खरंच वारीमुळे किती निर्भेळ आनंद दिसतोय तिच्या चेहऱ्यावर जय हरी विठ्ठल
ज्या स्त्रिया पुढे येऊन बोलल्या त्यांच्या या भूमिकेला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली... छान सांगितलं....
हा विषय घेतला...बीबीसी आणि या सर्व माऊलींना खरच सलाम
Yes, विषय घेतल्या बदल बीबीसी चे आभार. Keep it up.
का ? तुला पण....?
Llooo
अगदी बरोबर. पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते रक्त शुद्ध असते. आणि विठ्ठलाला सगळे चालते. विठ्ठल भावाचा भुकेला आहे.
Chuk kahi pn kay bolta.
Barobar ahe
Absolutely right.
खरंच खूप छान विषय मांडला . ह्या ताई गावाकडच्या असुनही विचार आधुनिक आहे रामकृष्ण हरी
एक चांगला विषय मांडल्या बद्दल आभार,
यातून समाजाची मानसिकता बदलणे हीच काळा ची गरज आहे
Right..
पाळी जर अपवित्र आहे तर त्याच पाळी पासून आपण तयार निर्माण झालोत मग सर्व जगच अपवित्र आहे
Thanks BBC एक नाजूक आणि चांगला मुद्दा तुम्ही हात लाऊन समाज जागृती करण्यासाठी आवश्यक ते सर्व करत आहात.
ह्या माऊली ला धन्यवाद,
चांगला विषय मांडला
धन्यवाद
मी तर म्हणतो हा विटाळ कुठंच पाळला नाही पाहिजे....ती तर देवाची देन च आहे
स्त्री आणि स्त्रीत्व आहे म्हणून तर जग आहे......
धन्य माझ्या माय माऊली...🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
विस्टा देखील देवाचे देण्यात आहे मग लघवी आणि संडास कुठेही करणार का तेही देवाचे देणे आहे
@@kumarpathak4281 मी कुठं म्हणोतय कुठं ही करा.....फक्त जुन्या अंधश्रद्धा आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत(विटाळ)
❤❤❤ जय जय राम कृष्ण हरी❤❤❤❤
ताई तुमचे विचार वाखाणण्यासारखे आहेत .
किती सहज आणि निर्मळ मत मांडले .
रामकृ ष्ण हरि माऊली🚩🚩🚩🚩🚩
सावळकर मोतीराम
अंबाजोगाई/ पुणे .
खूप छान यातूनच इतर लोकांची सुद्धा मानसिकता बदलेल.
Kahi ghanerde vicharachi lok astat tyanche nahi vichar badalt tyanchamule tr piriyd madhe manaki trass dila jato faltucha pratha palaycha sangun
Most necessary yet undiscussed topic😐..Thanks BBC for covering this topic😌👍
खुप सुंदर माहिती , लोकांचे विचार बदलत आहेत आनंद आहे, परंतु स्वच्छतेचे ही भान ठेवावे👍 तेव्हा च आरोग्यदाई वारी ठ रेल,🙏जय जय रामकृष्ण हरी
BBC …..मनापासुन आभार ♥️
ताईने खूप छान मांडणी केली आहे. राम कृष्ण हरी
विचारातली स्पष्टीकरण मनाला भावले..माऊली धन्यवाद
विष्णु मय जग
वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम
अमंगळ..
जय हरी विट्ठल 🙏
🎉❤
राम कृष्ण हरी माऊली . . . छान उपमा दिली देवाघरचं फूल . . . धन्यवाद ताई .👌🙏🚩
ह्या ताईचा विचार खुप सुंदर गावाकडची असुन विचार अधुनिक आहेत
Proud of her 💕❤and loved her thought❤
Great ahat tumhi tai tumcha kautuk ahe🙏🙏 jay hari vitthal🙏🙏
अगदी बरोबर! अजूनही महिलांच्या डोक्यातून जात नाही. रूढी परंपरा जाचक करण्यात महिला आघाडीवर आहेत.
खूप चांगला विषय मांडला.धन्यवाद BBC news
ह्या विषयावर स्त्री ला ऐकुन खुप अभिमानास्पद वाटले. खूप छान विचार. जर देवानेच natural दिलय तर त्याला बंदी का? का स्त्रीया आजहि खुले पणाने नाही बोलत ह्या टॉपिक वर...
किती छान माहिती सांगितली जाते वारीत.
खूप छान असेच दरवर्षी वारीमध्ये या गोष्टीचा प्रचार करत रहा हे मासिक धर्म हा हा नैसर्गिक आहे
BBC चे खूप आभार , हा विषय घेतल्याबद्दल
जसे मल- मुत्र विसर्जन नैसर्गिक मानले जाते तशी मासिक पाळी नैसर्गिक का मानली जात नाही... समाजाची ही मानसिकता बदलायला अजून किती काळ लागेल सांगता येत नाही.
हा गोष्ट तसच असते जसे ह्या समाजाला समलैंगिक संबंध/प्रेम स्वीकारली जात नसते।
धन्यवाद ताई चांगली माहीती सागींतली
खूप खूप dhanyawad
शिकून स्वतः ला शहाणे समजणाऱ्या बायकांनी यातून बोध घ्यावा.कितीतरी विज्ञान शाखेतील पदवीधर बायका अजूनही देवळाची पायरी चढत नाही.वारीतील सगळ्यांचे कौतुक 👏👏👏
उत्तम विषय घेतला, याबद्दल BBC मराठी चे कौतुक
Thank you khup chan mahite dele
खूप छान वाटले 👍👍
Great works🔥 BBC NEWS..your team has focussed on important topic .
Khup chhan mahiti dilit
Hya topic la ithe hat lavlya baddal dhanyavaad 💗
Thankyou bbc ..for covering this topic...
Thanks for bbc
Dhanyavad BBC. Ek najuk vishayavar hatalalyabaddhal.
Kharch Sundar mahiti dili
Thanks bbc news
Great BBC 👌
Great 👍
रामकृष्ण हरी
Khup chhan
Jay shree vithal rukhamai jay shree hari 🙏🏾👏👏👏👏👏👏👏🙏🏾
खूप सुंदर बोलत ताई
hatts offf 🙏
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी खुप खुप छान व्हिडिओ
Great🙌🙌
खूपच छान विचार
जय जय राम कृष्ण हरी
👌👌
माता भगिनींचा किती साधेपणा पण कणखर आणि शक्ती शाली माता
Very nice topic cover 👌 👏 👍 🙏 Congratulations
Kharach chan
🙏🙏
पाळी खर तर अपवित्र नाही पूर्वी एकञ कुटुंब पद्धती असल्याने स्ञीला महिन्यातून आराम मिळेल या उद्देशाने सुरू केलेली पध्दत असावी असे मला वाटते
BBC News 🔥🔥🔥
Good
😍😍good thought
This is true inner peace 🙏🙏🙏
Good thought🎉
🙏Great 👌 & salute
फक्त एका बाजूने विचार न करता या गोष्टीचे अनेक पैलू लक्षात घेतले पाहिजे, जसे शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक कारणं जेव्हा स्त्रीला मासिक धर्म चालु होतो तेव्हा तिला या सर्वांचा विचार करायला लागतो. तिला या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागते.
Ram Krishna hari.chan.vishay.madla
ताई, आमचा राम कृष्ण हरी स्वीकार करा 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
छान
छन
पाळी आहे तर आई पण आणि बाईपण आहे, देवाची देणगी आहे मग आपण सगळे कोण या सगळ्या गोष्टी ठरवणारे , परमेश्वर तर नाही ना मग
धन्यवाद,, माझा प्रश्न होता हा! मला उत्तर मिळाल राम कृष्ण हरी
पण अजुनही ज्या घरी माळकरी लोक आहेत त्या घरात महीन्याचे ते दिवस विटाळ म्हणुन का पाळला जातो ते कळत नाही.
बरोबर आहे घरातील धून, भांडी, शेन काढणे, केर काढणे या गोष्टी केल्या तर चालतात पण स्वयंपाकाला हात लावायचा नाही, त्या स्त्री ने धुतलेले कपडे आणि भांडी वापरली तर चालतात तरीही तीने स्वयंपाक घराच्या बाहेर कोपऱ्यात बसून लाचारासारखे दिलेले अन्न खायचे हा तीचा अपमान च नाही का ❓
Wow she is modern women
माझी विठूमाऊली. 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
Jai hari vitthal 🙏🙏🙏🙏🙏
25 दिवस रोज सकाळी संध्याकाळी देवाला धुवायचे प्रसाद द्यायचा आणि बाकीचे 5 दिवस देव उपाशीपोटी राहतात त्याच काय? प्लिज उत्तर दया
जय हारी विठ्ठल माऊली
Sukr manav ki ashadhi vari me sanitary pads ki suvidha hoti kya agar ye ban hota to.
Shri Vitthala Rakhumai Namo Namah
छान सगितले जूने परमपरा बदला 1नंबर
0:58
ताई बर झाले मी गेले होते पंढरपूरला आणि माझी माझी पाळी नव्हती तरी पण माझी पाळी पाच दिवसांनी पहिले चाली तर मी दर्शन घेऊ शकले नाही मला जर हे पहिलेच माहीत असते तर मी घेतले असते दर्शन
पाळी ही आपल्या शारीरिक जिवनातील प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची देवाधर्मात स्वयंपाक शेती कामात काही अडचण नसते
पूर्वीच्या अशिक्षित लोकांनी अंधश्रद्धेपोटी बरेच नियम केले होते.
आताच्या सुशिक्षित महिला या रुढी परंपरा यांना बाजूला सारून आपले जीवन जगतात.
ती खूप छान बोलली .
Nagde Jan He Pan Devaghrc Kaul Ahe .?
जय हरी विठ्ठल
Chup Chan sangitl 🙏yatun lokanchi mansikta bdlel🙏🙏
Etka najuk vishay n ya baini kiti sopa karun sangitla.gavi ajunahi 5 divas shivashiv paltatpn tyamage kahi karan aahet ya kalat striyana tyamule saktichi vishranti milte .jyachi striyana garaj aste.aaplya Bhartiya I shstrashuddha paddhatine Rudi parampara aakhalyat pn aapn tyanch has kelay.
Yekhadyane devala pired mathe hat lagla tar ti bai murun jaycha ka...
माझ्या विठ्ठल 🚩🚩🚩 लाल काहीही अडचण नाही ती तर फक्त एका जाती पूर्ती मर्यादित आहे, जय महाराष्ट्र,
का अजूनही स्त्री च्यआ मनाला देव धर्मा करताना पाळी चां विटाळ का ?
Jay vittal agdhi brobr boli ahe mauli🚩🚩🙏