लोकसभेला शिंदे ठरलेत ठाकरेंपेक्षा सरस, सुधारले नाहीत तर कसे येतील परत?
Вставка
- Опубліковано 6 чер 2024
- लोकसभा निवडणूकीत उध्दव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा strike Rate सरस ठरलाय. ठाकरेंना मुस्लिमांनी भरभरून मतं दिलीत तर शिवसेनाप्रमुखांना माननाऱ्या मतदारांनी शिंदेंच्या धनुष्यबाणाला पसंती दिलीय. लोकसभेतले यश विधानसभेला टिकवणे मात्र शिंदेंना वाटत तितकं सोपं नाहीय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#eknathshinde #uddhavthackeray #rajthackeray #mns #ubt #loksabhaelection2024 #vidhansabha #vidhansabhaelection2024 #elections2024 #mahayuti #mahavikasaghadi #narendramodi #aadityathackeray #shrikantshinde #loksabhaelection2024 #thane #balasahebthackeray @mieknathshinde5887@ShivSenaUBTOfficial@bjp@mnsadhikrut
उध्दव व शरद हे चुना लावण्यात पटाईत आहेत. व संजय थापा मारणे हुशार आहे.
खरी शिवसेना bjp बरोबर राहिल हे विधान खुद्द शिवसेना प्रमुखांनी च सांगितलं आहे उद्द्व ठाकरे यांनी काही पक्ष नाही बनवला.... तयांना आयता भेटला होता.... खरं तर बाळासाहेबांचे विचार शिंदे घेऊन चाललेत उद्धव नाही... आगामी काळात पण शिंदे गटाला च जास्त प्राधान्य राहील.... आता उद्दवं ठाकरेन्नी स्वप्न पाहणे तरी सोडुन द्यावा....
कोचरे साहेब विश्लेषण फारच उत्तम केलेल आहे. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. पण विधानसभेत काय होईल हे सांगण आज तरी शक्य वाटत नाही. पण जनता मायबापने सौज्ञ व देशहिताचा विचार केला तर नक्कीच महयुती विजयी होईल अस वाटत. हे माझ वैयक्तिक मत आहे. धन्यवाद.
Pmj७
N८ 2:20 U 1:08 9g6
उद्धव ठाकरें आनखी एक बंगाल (पुर्व बंगाल) तयार करण्यात यशस्वी झाले.
एकगठ्ठा मुस्लिम मत मीळवण्यात यशस्वी झाले.आता स्वतः ला शिवसैनिक समजणार्या मतदाराने विचार करावा.भगवी सेना हिरवी केली.ही शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेत होती का???????????
बरोबर
कमी कालावधीत चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे सोपं नसतं. पण निष्ठावान शिवसैनिकांनी ते चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवले. मला अभिमान आहे.
निवडून आलेल्या खासदारांमध्ये मनसेचा बराच मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.
मुस्लिम मतदार याना उध्दव ठाकरे यांना जास्त मतदान केले नाहीतर एकनाथ शिंदे यांचे कमीत कमी दहा खासदार निवडून आले असते
एकदम खरं भाऊ 🚩🚩🚩
जय श्रीराम
Adi Muslim vote navte ka deshat
भाजप व शिंदे मध्ये पण मुस्लिम अंपसंख्यांक विभाग आहे ते तूझ्या डोळ्यांना दिसत नाही का.
ठाकरे हे मा.शिंदेजींच्यापेक्षा विधानसभेला सरस ठरू शकत नाहीत .माझे ठाम मत आहे.
भा ज प पेक्षा सरस नाही,कारण, मुस्लीम मतें -एकनाथराव,झेलुं ,शकलें असतें.तें.तत्वात🎉❤ नाही.😅
साहेब मी पुन्हा सांगतो शिंदे व पुत्र यांचे जबरदस्त नेट वर्क आहे. फक्त मराठी हिंदू जनतेने साथ दिली पाहिजे. ठाकरे चुना लावण्यात माहीर आहेत.
Ani sanju katha lavatho
ठाकरेंना फक्त मुस्लिम लोकांनी निवडून दिले का. तसं असेल तर मुस्लिम ची संख्या फार वाढली आहे. तुमचं हिंदुत्व खत्रे मे है. मी तर मराठा. मला खोटं काही चालत नाही.म्हणून जय महविकसं आघाडी.
इम्तियाज यांना,हिंदुंनीं, आवर्जुन मतें दिलेंलीं आहेत.व देत ही❤असतांत.🎉
कावीळ झाली त्यामुळे पुर्वि पासूनच - यांना सगळ पिवळे दिसते . यांची परिस्थिति गीरे भी तो टांग ऊपर अशी आहे
Channel chalvto kon ?
👍🚩 शिंदे साहेब जिंदाबाद महाराष्ट्राचे खंबीर लोकप्रिय नेतृत्व ग्राउंड लेव्हल तळागाळातून काम करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. संवेदनशील मुख्यमंत्री 👌🙏👍
जाऊदे या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं
0o0oo
ऊध्दव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रि
झाल्यानंतर त्यानीं आपल्या पुत्रप्रेम-परिवार चिरंजीव आदित्य ठाकरेनां Cabinet Minister केले!
ह्या ऊलट माननिय एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्रि झाले! त्यावेळीं त्यांनी आपले चिरंजीव डाॅक्टर श्रीकांत शिंदे ह्यानां मंत्री केले नाही!
विधानसभेला मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री,यांना खरोखरच भरघोस मतदान होऊन मा. ठाकरे पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील हा विस्वास आहे.
Llll
उद्धवसाहैबांचे 40 फुटले,
13 खासदारांनी साथ सोडली,
चिन्ह गेल, पक्ष गेला,
एवढ करुन नविन पक्षाचे नांव देऊन 9 जागा मिळवणे हे नसे थोडके
खरी शिवसेना आमची म्हणनार्या खर्या शिवसेनेला 7 सिट या तुम्हाला जास्त वाटतात का आश्चर्य च आहे
बहुतेक पाकिट मिळालं असेल
ज्या मुसलमानाच्या विरोधात जावून बाळासाहेब ठाकरे यांनी रान उठवले त्याच मुसलमानांची मत घेवून उबाठा जिंकलेत हे
आपला अभ्यास हा एकच बाजू धरुन
9 नाहीत 30आले उध्दव साहेबांच्या लोकप्रिय तेने
9/21 UBT
7/15 शिवसेना S...
अगदी सत्य बोललास राजेशजी आपण अनुभवी आहात एकनाथ शिंदे हे जमीनीवर आहेत पण त्यांचे नेते उपनेते हे काहीही न करता हवेत आहेत आणि तेच काहीही करणार नाहीत पण एकनाथ शिंदे ना त्यांच्या समाचार घेयला हवा
एकदम बरोबर
चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद
महा विकास आघाडीला,सर्व,मिळालेंलीं,मतें,परत,मिळणें अशक्य आहे.विधान सभा , वेगळाच्ं,प्रकार व राज्य मलई असतें.🎉😂❤
Yes
खूपच सुंदर राजेश बरोबर आहे श्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे नेते खोटं बोलावून फसवत आहेत जर हे शिंदे साहेबाना नाही कळले तर येणारी विधानसभा ही फार कठीण आहे हे नक्की
योग्य विश्लेषण
एकदम खरी बात बोलतात राव....👌
लबाडी करून मिळवलेले मत याला जिंकणे म्हणत nahi
Money magic
Jay A bhakt
भरपूर फायनान्स मिळालेला दिसतोय
Right 👍
याला पण हाफ बिर्याणी आणि 90 पोहोचली आहे
कितीही बेंबीच्या देठापासून जे ते तुह्मी सांगत आहे. ते लोकांना पटणार नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांचीच आहे. आणि खरी राष्ट्रवादी ही शरद पवार साहेबांचीच आहे.
होय बरोबर आहे
बाळासाहेबांची भाषण ऐकल्यावर समजेल खरं काय खोटं काय जिवापाड बाळासाहेब लढले!! आणि हे सत्य आहे!
उबाठा वर विश्वास ठेवणा-यांचा विश्वासघात झालेला आहे हे विधानसभेच्या निवडणूकीत जनताजनार्धन दाखवून देईल
अरे बाबा शिंदे बरोबर 13 खासदार गेले होते त्या मधले 7 जिंकले आणि ती खरी शिवसेना बोलता ना मग अस कस झालं.
😂😂 नकली उद्ध्वस्त ठाकरे
जरंगे नी मराठा मते मविया कडे वळवली नसती तर उबाठाच काय झालं असत ते समजून घ्या.
Good
शिंदे धनुष्यबाणाचे चिन्हावर.निवडुन आला आहे
changlya. kamavar. novdun. ala.
अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
Uddhav thakren Kade experience kami aahe Shinde Hada masacha shivsainik aahe sahaj uplabdha honara cm Ashi olakh thane sathi Keleli kame tasech 30 Varsha nishtavant rahun mila Lele apman saglya goshti shivsainik jantat kitihi Zale tarihi Thane chi shivsena uddhav thakrenchi nahiye ti Dharmvir anand dighe sahebanchi aahe tithe Shinde ni Dagad Jari thevla tarihi Shinde ch nivdun yetil
Shinde jvl Paisa police ED power an Raj thakre sarkhe bhuknare kutre hote.....
Tri thakre saheb srvana urun purle
शिंदे सरकार ने जनतेसाठी काम केले आहे..... घरात बसून टोमणे नाही मारले 😍😍😍
आपण योग्य बोलला
ठाणे मद्ये मनसे ची मत मिळाली बाकी ठिकाणी पण तेच झालं नाहीतर 0 सीट आल्या असत्या
सत्य आहे शिवाजी नगर येथील अनाधिकृत शाळा व उत्तर विगाग शिक्षण खाते व भ्रष्टाच्यार येथे लक्ष केंद्रीत गेल्यास १००००० व आठहजार ला फसून ज्यांनी वोट केलं त्यांना उघड पाडा
डोक्यावर पडले काय पक्ष गैला चिन्ह गेल लोक सोडून गेले तरि ऊध्दव ठाकरेंनी 9खासदार निवडून आले संपले म्हणायचे बघा
होय एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला👌 आहे श्री श्रीकांत शिंदे अतिशय लोकप्रिय आहेत यात शंका नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र
शुंन्यातून जग निर्माण केल्या सारखे.. एकनिष्टने सर्व काही केले आहें.... उद्धव साहेबांनी....
❤
साहेब आता तुम्ही एवढा विश्लेषण केलं एक फक्त शिंदे साहेब यांना सांगा की धनुष्यबाण पुन्हा उद्धव साहेबांना द्या आणि तुम्ही दुसऱ्या चिन्हावर विधानसभेच्या निवडणुका लढा मग कळेल ताकद कोणाची जास्त आहे मग कळेल खरे कोण आणि खोटे कोण पैशाची ताकद किती चालते
उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे हेच किंग मेकर आहेत
Your Right
yes sir u are right Brother...👌👆👆
Good vishleshan sir I like your opinion and video sar 🎉❤
उध्दव ठाकरे किंग आहेत
योग्य विश्लेषण केलेत
किती किती हुशार ग बाई हा माणूस
तू किती मूर्ख आहेस
Yala agodarpasunach uddhav thackeraynchi elarji ahe
शिंदे खरच हुशार आहेत,पण तळातील क्रार्यक्रते त्यांच्या कडे नाहीत
२०१९ ला मतदारांची ठासुन महागद्दारी कोणी केली. आम्ही युतीला मतदान केले होते.ऊबाठाची बाजु घेऊन बोलणार्यानी याचे ऊत्तर द्यावे
खरय
शिंदेच वरचढ होतिल बघत रहा!!!
Yes, good decision
भाजपच्या निष्पाप मतदारांनी मोदी चारशे पार व्हावेत म्हणून याच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं म्हणून याचे सात निवडून आले!पण मग भाजपचे नऊच कसे निवडून आले? याचा अर्थ ह्याच मतदानच नाहीये महाराष्ट्रात ज्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून येतील!🤔
आपले शिर्षकाच चुकीचं आहे
उद्वव सोबत आदित्य ठाकरे यांना ठेवण्या cha उद्देश वेगळा होता
14 खासदार होते त्यातील 7 राहिले. शिवसेनेचे मतदार ठाकरेंमागे होते। कांग्रेस 13 व राष्ट्रवादी 8 या जागा शिवसैनिकांनी मते टाकली। ते ठाकरेंच्या सांगण्यावरुन । दानवे किती मतांनी पडला। त्याला ठाकरेंच्या मतदारांनी पाडले।
कलाण काले व रावसाहेब दानवे मराठा कोणी ही असो मराठ्याचाच निवडुन आला खरी ताक्त कळाली छत्रपती संभाजीनगर ला मराठा मते मराठा उमेदवार भुमरेंना मिळाली मग उद्भव ची सहानुभूती का मिळाली नाही खैरेंना
विचारांचा वारसदार घंटा केंद्रिय संस्था हाताशी धरून पक्षांचं वाटोळे करून वारसदार 😂😂😂
राज्य चालविण्यासाठी जे प्रशासकीय गूण लागतो ते गुण उद्धव ठाकरे कडे नाही शिंदे सर जमीनीवर चे शिवसैनिक कार्यकर्ते आहे त
अहो साहेब ज्याच्या मागे महाशक्ती , अधिकृत पक्ष, चिन्ह आहे त्यांची ही अवस्था आहे. स्वतः चा इगो satisfy करणे असं म्हणतात.. हो नक्कीच ठाकरे आणखी 2 ते 3 जागा जिंकू शकत होते
गद्दरी केल्यानंतर काय मेहनत घ्या लागते माहीत आहे काय, फालतु बडबढ करत आहे
Akkal aahe na Tula tar shinde chya seats bagh, mag bombal yz
बेअक्कल माणसा सर्वात मोठा गद्दार तुझा उद्धव ठाकऱ्यांच आहे मूर्ख पणा केला आहे ग्रामीण भागात उद्धव ठाकरे काहीच किंमत राहिली नाही
Aknath shinde real hero,
reality inform by you. fine video
कोणती सहानुभूती ठाकरेंना मिळाले नाही तुझा रंग पाटील
पैसा, मुख्यमंत्री पद,प्रधानमंत्री पद
सगळं खिशात आमच्या उद्धव साहेबान कडे काही नसताना इतकं यश महाराष्ट्रात आलं कमी आहे का?
एकदम बरोबर
उध्दव जी ठाकरे यांचे १० खासदार निवडून आले आहेत तु एवढा अभ्यासू आहे मोदी जी ला सांग तुला बक्षीस मिळतील
👌👌👌
In detail great analysis. Number 1 analyst in Maharashtra.
शिंदे यांना पडलेली मते ही पूर्णता भाजप पक्षाची आहेत हे तुम्ही विसरलात वाटतं ती शिवसेनेची नाहीत हे तुम्हाला समजत नाही वाटतं
Keep it up Eknath shinde ji, ur son is brilliant, he will get success of its own, you had won 7 seat.
मोदींचा चेहरा नसता तर 1 सीट पण आली नसती शिंदेची
मिंदेने मेहनतीने काही कमावले नाही सगळे चोरून पळवले आहे
सर्वाची उतरे होय
तुम्ही आधी स्वतःला सुधारा. भाजपची चाटुगीरी करुन त्यांचा सत्यानाश केलात. चारसो पार ची बेडकी फुगवून दोनशे चाळीस वर आणून ठेवलेत. आता तरी वास्तवाचे भान ठेवा.
हीच खरी चाल खेळली गेली आहे हे खरे आहे
हो
शिंदे सहेबांच्या आजुन् २ जागा वाढल्या आसात्या योग uanedavar दिला नाही यवतमाल वाशिम आणि हिगोली वेलेवर उमेदावर दिला नाही तर दोन्ही जागा aalya असत्या
काहीही विश्लेषण 😂
पत्रकार महाशय उद्धव ठाकरे यांना नवीन चिन्ह आणि संघटनेचे नवीन नाव याचा देखील फटका बसला आहे. एवढ्या मोठ्या बंडखोरी नंतर देखील उद्धव ठाकरे यांनी 9 जागा निवडून आणल्या आहेत हे काही कमी नाही.
त्यांचे दोघांचे मतदार वेगवेगळे होते, शिंदें कडे त्यांंचे पारंपारिक मतदार होते,
मग शरद पवारांना का फटका बसला नाही
@@mohansawant8779 काही मतदार संघात असू शकतो. पण शिंदे कडे खासदार 13 होते आणि आता 7 आहेत. ठाकरेंकडे 4 होते आणि आता 9 आहेत. एका मतदारसंघातील शिंदे गटाचा विजय वादग्रस्त आहे.
सर, उध्दव जी मुळेच congrs+NCP 21 खासदार निवडून आणू शकली , स्वतः21 जागा लढवून फक्त 9 च खासदार आलेत, याचा त्रास विधानसभा जागा वाटप वेळी होणार, काँग्रेस दादागिरी करून जास्त जागा, मुस्लिम उमेदवार देणार ,द्यायला लावणार ठाकरेंना
राजैश तु शिंदेचा प्रवक्ता दिसतो आहे दर वेलेस बातमे देतो ते शिंदेचीबाजु धरतो आणि ठाकरेचे विरोधात बोलतो
ऊघवठाकरे संजय राऊता मूळे शिंदे सायबाना वरचड होऊ शकनार नाही
Ho
मंत्री पदा पेक्षा, पक्ष संघटना वाढविणे महत्वाचे. शिंदे साहेबांचा निर्णय योग्य.
वंचित आणि शिवसेना एकञ असती तर.....
भाजपचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या मुळे पडले कसली चांगली कामगिरी
विधानसभेला सर्व कळेल तेव्हा मोदी नसतील
सहानुभूती मुळे निवडून आले विधानसभेला बघा काय होईल उद्धव ठाकरे चे
DMKM फॅक्टर हा घातक आहे देशासाठी.. जनतेनी विचार करावा देशाचा.. महाराष्ट्राला पुढे जायचं असेल तर भारतीय व्हा..🚩🚩🚩
Sahanubhuti mule ale aste tar sarvach nivdun ale aste.... jewha prayntanala kahi sangayche zale tar sahanubhuti che nav detat
शिंदे साहेब हे पुढेही मुख्यमंत्री राहतील.
only thakre saheb
ठाकरे शिंदे पेक्षा सरस असा अंदाज आधी पन लावला पन आले शिंदे आनी तुम्ही म्हंता ठाकरे सरस राहतील पन शिंदे साहेब येतिलच
धनुष्यबाण चिन्ह बाजुला ठेवा म्हणावं.मग समजेल की कोण सरस ठरतंय.
हे निव्वळ दिवा स्वप्न
जय मनसे
राजेश साहेब, पक्ष चोराला, निशाणी चोरली, बाप चोराला, देश आणि परदेशात सर्व श्रेष्ठ एक पक्ष आणि दुसऱ्या बाजूला काही नाही, तरीही मिंडे श्रेष्ठ,
ठाकरे घराण्यात याआधी कधीही 30 वर्षे सत्तेत भाग घेतला नाही यावर ती बोला
Cm, pm, Ed,cbi,party symbol and name etc was with Shinde.you have not taken this fact and vote percentage.
Mahashakti asun 40 mla,cm paad asun 13 mp che 7 jaali changli kamgiri aahe.
उद्धव साहेब ना मराठी मतदान कमी झाले आहे त्याहन मुस्लिम वोट जास्त मिळाली आहेत
विधानसभा जागा वाटप काँग्रेस ती मागून घेईल व विधानसभा त उद्धव साहेब ना फटका बसणार हे निश्चित
काय खोटं बोलता राव
खरी ताकद विधानसभेला लावायला लागेल
CM sab great person,jamini karykarta great, great very great