@@mahendrapisal2889 महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नंबरच्या धंद्यावर मोठं होण्याचा प्रयत्न केला.पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते तेवढ्याच वेगाने पडद्याआड गेले. यशवंतराव चव्हाण, वसंत दादा, राजाराम बापू बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे असे मोजकेच लोक महाराष्ट्राच्या आठवणींत रहातील. या लोकांना चळवळीची पार्श्वभूमी होती. तसे फार कमी लोक सद्या राजकारणात आहेत.बहुतेक जण कोणाचा तरी कोण म्हणूनच राजकारणात आहे.
समाज बर्या पैकी शिक्षीत झाला आहे.परंतु सिनेमा काढून प्रतिमा वर्धन करण्याचे हे दिवस नाहीत.एकनाथ शिंदेंचा भ्रम आहे.गडगंज पैसा आहे म्हणून केवळ त्या जोरावर नेता होऊन टिकून राहण्यासाठी महाराष्ट्राची भूमी पोषक नाही.आपली चर्चा उद्बोधक होती.
नेहरूच्या काळात नेहरूंची प्रतिमा एव्हढी उच्च दर्जाची होती की तत्कलानी चित्रपटाच्या आंधी बातम्यांचे डॉक्युमेंटरी मध्ये नेहरूंचे व्यक्तित्व दिसल्या क्षणी theatre मध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
सर या लोकांचे स्व कर्तृत्व काहीच नाहीं परंतु कर्तृत्वान विभूतीचे नाव घेऊन जगत आहेत परंतु तसे वागत नाहीत सगळीकडे हेच चालू आहे पण सगळीच जनता काही दुधखुळी नाहीं
छान मुलाखत. लोकांनी डोक जागेवर ठेवून सिनेमे बघावेत किंवा आपला किंमती वेळ वाया घालवू नये. खरं म्हणजे फुकट बघायला मिळतो म्हणून तर अजिबात बघू नये. जाऊ नये सयळ नाही सांगता आलं पाहिजे. परंतु काही फुकटे याचा फायदा घेतात. काश्मीर फाईल, केरला स्टोरी,धर्मविर १ असे कंगणाचे आलेले आताचे चित्रपट अजिबात बघितले नाहीत याचं मला आता समाधान वाटतं.
काहीजण याच्याशी असहमत असू शकतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चीनच्या विपरीत अमेरिकेने भारतावर 365 दिवसांचा हल्ला केला आहे, उदाहरणार्थ, भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लू फिल्म कॅसेट आपल्या सर्वांना माहित आहेत. आम्हाला अभ्यासापासून दूर ठेवण्यासाठी आता डिजिटल मार्ग स्वीकारला आहे.हे रोखण्यात सर्व सरकार अपयशी ठरले पण भाजपने याचा फायदा घेतला आणि चित्रपटांचा प्रचार केला bjp rss कडे मेंदू आहे यात शंका नाही पण स्वभाव विध्वंसक आहे🙏
श्री आदरणीय आणि आदरयुक्त साखरकरसाहेब किती ज्ञानी पारंगत पोक्त विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातुन तुम्ही जनतेला सामान्य माणसाला मनापासुन जागेकरुन कशाचिही भिती न बाळगता जाहीरपणे स्पष्टपणे सांगत आहात हे करायला सुध्दा धाडस लागतय आणि ते तुमच्याकडे भाग्यविधात्याने दिले आहे तुम्हाला मनापासुन मराठा समाजातर्फे सलाम सलाम आणि नमस्कार करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सस्नेह जयभीम सर🙏🙏🙏 मी आपला नियमित श्रोता आहे... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपण मोदी सरकार आणि महा युती सरकार कसे भ्रष्ट,जातीवादी, दलित,आदिवासी, ओबीसी विरोधी अत्याचारी आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करता... खरंच आज देशाला सर्वधर्मसमभाव पाहिजे आहे... आपली बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे, त्याचा लगेच सकारात्मक परिणाम होतो... असेच देशकार्य, समाजकार्य करत जनजागृती करत राहा... याच शुभेच्छा🌷🌷🌷
सध्या लडकी बहीण व इतर सरकारी योजना च्या जाहिरातीमध्ये अनेक प्रतिट्याश मराठी कलाकार सर्वसामान्य लोकांच्या भूमिका करत अहेत, ते प्रत्यक्षातील गरीब वाटत नाही
धन्यवाद सर, खूप छान विषय घेतलात. बरीच नवीन माहिती मिळाली जी माहीतच न्हवती.. तुमचे सगळेच एपिसोड कौतुकास्पद असतात. मी तुमची नियमित श्रोती आहे. असेच समाज जागृतीच काम करत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
पुर्वी पासुन सर्वच क्षेतातुन सिनेमे आणि थोड़ा इतिहास आशाच प्रकारे रचले गेले आहेत आणि तेव्हा म्हणजे पुर्वी सरकारने विश्वास ठेवला त्याचा वापर घेतला गेला.
आता लौकरच देवाभाऊ, नाथाभाऊ, सदाभाऊ , दादा-साहेब , नवनितराणी, चित्रांजली हे चित्रपट बघायला मिळतील. दक्षिणेत चित्रपट सृष्टीतून राजकीय नेतृत्व तयार झाले , महाराष्ट्रात राजकारणातून चित्रपट स्टार तयार होत आहेत.
मी 30 आणि 40 च्या वयोगटातील लोकांनी त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ दाखवण्याची विनंती करेन.ते आरएसएस आणि भाजपचे अतिशय सोपे आणि असुरक्षित शोकांतिका आहेत.आपल्या पालकांच्या मेंदूच्या हाताळणीबद्दल त्यांना शिक्षित करण्याची आता वेळ आली आहे.
विशेषकरुन महिलांना ह्या ख-या गोष्टी दाखवण्याची गरज आहे. कारण त्या स्वत: TV/मुव्ही च्या प्रोपेगंडाला बळी पडतात आणि घरातील टीन एजेड्/युवा वर्गाला पण भ्रमित करतात.
@@vinodburhade5093 We have cut the TV since two years.They have package designed for you.The channel you like is costly and the propoganda channels like serials,news comea free.We all use moboles instead.Everybody watch what they want.Afterall we are spending a huge amount on phones and internet.
@@vinodburhade5093 In addition to my comment,if you observe the making of hindi and marathi serials you will see men are downsized under the name of women empowerment.Every Male characters are shown useless or culprits at their homes😄😄
धर्मवीर नंतर धर्मवीर-२ या सिनेमातील स्वतःची प्रसिद्धीची हौस व हेतू पूर्ण होत नाही या हव्यासापोटी आता यांचेकडून आता प्रत्यक्ष रंगमंचावर स्वतःची प्रतिमा आणखी उजळून ' खोके बहाद्दर ही प्रतिमा धूसर करण्याचा हा एक प्रयत्न आहे...
स्वतःचा प्रचार करुन कुणी मोठ होत नाही त्या साठी प्रामाणीक कामच करावे लागत नेहरू गांधी घराण्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही उदवठाकरे ना हे असे पिचर करून बदनाम करण्याचा प्रयास चालु आहे परंतु जनता सुज्ञ आहे
सिनेमा पाहण्यासाठी ₹ २५०/- ची चार तिकिटे काढण्याऐवजी मस्त पैकी घरच्या घरी १ किलो चिकन बिर्याणी बनवून लेकराबाळांना खाऊ घाला, किंवा घरात हजार रुपयांचं रेशन भरा.😊😊
गध्दारीचा डाग पुसण्यासाठी मी कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी ही धडपड
@@mahendrapisal2889 महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नंबरच्या धंद्यावर मोठं होण्याचा प्रयत्न केला.पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते तेवढ्याच वेगाने पडद्याआड गेले.
यशवंतराव चव्हाण, वसंत दादा, राजाराम बापू बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे असे मोजकेच लोक महाराष्ट्राच्या आठवणींत रहातील. या लोकांना चळवळीची पार्श्वभूमी होती. तसे फार कमी लोक सद्या राजकारणात आहेत.बहुतेक जण कोणाचा तरी कोण म्हणूनच राजकारणात आहे.
खोकेवीर.
पैसे वाला नीच माणुस वेगवेगळ्या मार्गाने आपण सज्जन आहे , हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार करत असतो.
great 👍🏻 agree
असे सिनेमा ,नाटक सुजाण आणि विचारी माणूस पाहणार नाही
समाज बर्या पैकी शिक्षीत झाला आहे.परंतु सिनेमा काढून प्रतिमा वर्धन करण्याचे हे दिवस नाहीत.एकनाथ शिंदेंचा भ्रम आहे.गडगंज पैसा आहे म्हणून केवळ त्या जोरावर नेता होऊन टिकून राहण्यासाठी महाराष्ट्राची भूमी पोषक नाही.आपली चर्चा उद्बोधक होती.
कितीही धर्मवीर पिक्चर काढले तरी आम्ही गद्दारला मत नाही म्हणजे नाही आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे आणि कायमचे.
नक्कीच
अभिनंदन खुप चांगला एपिसोड. प्रचारकी सिनेमांविषयी बरीच माहिती अमोल उदगीरकरांकडून समजली.
नेहरूच्या काळात नेहरूंची प्रतिमा एव्हढी उच्च दर्जाची होती की तत्कलानी चित्रपटाच्या आंधी बातम्यांचे डॉक्युमेंटरी मध्ये नेहरूंचे व्यक्तित्व दिसल्या क्षणी theatre मध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
ua-cam.com/users/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
खरोखर आशी जनजागृति होण काळाची गरज आहे.योग्य मार्गदर्शन केले सर आपण.🙏🏻🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र,sir आपण आज समाजात जनजागृती करत आहे त्याबद्दल आपले धन्यवाद या फट्टू सरकारचं असत पाप बाहेर काढण्याची गरज आहे
मिडिया मुळे लोक खूप पुढे गेले आहेत.
"योग्य काय अयोग्य काय" हे करण्याएवढे लोक निच्छितच सुज्ञ आहेत.
🎉अभिव्यक्ती = सत्यमेव जयते ❤
एक नंबर मुलाखत. असेच निर्भीड दिग्दर्शकांनी समोर येणे गरजेचे आहे.
प्रबुद्ध, उद्बोधक.दोघा मातब्बरांना 💯तोफांची सलामी.🙏🙏🙏
काँग्रेस नी खूप उदार मते ठेवली कधी राजकीय हस्तक्षेप केला नाही पण तेच त्यांच्या वर उलटले आहे..अर्थात आता गेल्या 10 वर्षात आता सगळ्यांना कळले आहे
ua-cam.com/users/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
खुप छान सटीक विश्लेषण पोखरकर सर आणि उदगीरकर सर जनता फार जार्गुत झाली आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
शेवटी जनताच ठरवणार असे प्रचारकी चित्रपट पाहणार नाही
शिवसेना म्हणजे ठाकरे
ठाकरे म्हणजेच शिवसेना...
प्रबोधनकार ठाकरें नंतर शिवसेना संपली.
Right
बरोबर
❤barobar 🚩🚩🚩🔥🔥🔥
@@swapnilnagtilak1861mulich nahi 😡😡🚩🚩🔥🔥
"जर सरकार आपल्या लोकांचे अधिकार नाकारत असेल, तर सरकारचे अस्तित्व संपवणं हे लोकांचे कर्तव्य आहे."
👍👍👌
💯 खरे .
अगदी बरोबर 👌
एकदम सटीक विश्लेषण 👏👏👏जबरदस्त 👍
सर या लोकांचे स्व कर्तृत्व काहीच नाहीं परंतु कर्तृत्वान विभूतीचे नाव घेऊन जगत आहेत परंतु तसे वागत नाहीत सगळीकडे हेच चालू आहे पण सगळीच जनता काही दुधखुळी नाहीं
अभ्यासू व्यक्ती महत्व भेटले ,,धन्यवाद अभिव्यक्ती,,,
उद्धव ठाकरे ❤❤❤
आनंद दिघे नंतर मीच कसा धर्मरक्षक आहे ते सांगण्याचा मिंधे प्रयत्न करणार
नावीन्यपूर्ण विषयांतून बौद्धिकस्तराची क्षमता असलेला प्रामाणिक यशस्वी प्रयत्न👍 ❤🙏
सर्वप्रथम अभिव्यक्ती चॅनेल चे धन्यवाद. उदगीरकर ह्यांच्या बोलण्यावरून त्यांचा अभ्यास व परीपकवता दिसून येते.
💯✅🙏
छान मुलाखत. लोकांनी डोक जागेवर ठेवून सिनेमे बघावेत किंवा आपला किंमती वेळ वाया घालवू नये. खरं म्हणजे फुकट बघायला मिळतो म्हणून तर अजिबात बघू नये. जाऊ नये सयळ नाही सांगता आलं पाहिजे. परंतु काही फुकटे याचा फायदा घेतात.
काश्मीर फाईल, केरला स्टोरी,धर्मविर १ असे कंगणाचे आलेले आताचे चित्रपट अजिबात बघितले नाहीत याचं मला आता समाधान वाटतं.
योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
ते जुनं घर विकतात आणि त्यांना नवीन आलिशान फ्लॅट मिळतो, कार मिळते😅
सिनेमा ची स्मरण शक्ती कमकुवत असते …
जेव्हा तो निव्वळ राजकारणावर बनतो …
अमोल उदगीरकर हे खुप उत्तम चित्रपट समीक्षक आहेत. त्याचे वृत्तपत्रातले लेख छान असतात. पोखरकर सर आपलेही आभार..
नेहरू किंवा इतर नेत्यांनी निर्मात्यांना पैसे देऊन स्वतःचं प्रचार नाही केला
💯✅✅✅🙏
सभ्य ग्रहस्त होते माजी पंतप्रधान पंडितजी नेहरू 🎉🎉
मोहन गांधी करायचे ना त्यांचा प्रचार.
खूप उद्बोधक आणि झणझणीत अंजन घालणारी माहिती❤ सलाम अभिव्यक्ती.. गद्दारांना थप्पड
atishay mahtavacha vishay mandlya baddal dhanyvaad
उघडा डोळे पहा नीट, अप्रतिम विश्लेषण 👌🏻👌🏻
उघडा डोळे बघु नका BJP न्यूज
Saheb namaskar
कोण नाही फसत ह्यांच्या जाहिरातबाजीला
पोखरकर साहेब सलाम आहे तुम्हाला आजच्या या वातावरणात तुम्ही निःपक्ष पत्रकरी करता
काहीजण याच्याशी असहमत असू शकतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चीनच्या विपरीत अमेरिकेने भारतावर 365 दिवसांचा हल्ला केला आहे, उदाहरणार्थ, भारतीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लू फिल्म कॅसेट आपल्या सर्वांना माहित आहेत. आम्हाला अभ्यासापासून दूर ठेवण्यासाठी आता डिजिटल मार्ग स्वीकारला आहे.हे रोखण्यात सर्व सरकार अपयशी ठरले पण भाजपने याचा फायदा घेतला आणि चित्रपटांचा प्रचार केला bjp rss कडे मेंदू आहे यात शंका नाही पण स्वभाव विध्वंसक आहे🙏
खूपच छान लाजवाब दोगे pn आभयासू व्यक्ती महत्त्व आहात मनापासून आभार धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्र धर्म वाढवावा.गद्दारी नाही.
Kharech Aahe Sir Ravindraji
प्रविण तरडे, प्रसाद ओक या मंडळींनी भक्तांच्या कळपात शिरून स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे.....
सिनेमा द्वारे काही खोटे नरेटिव्हस सेट करण्याचा प्रयत्न . वाईट वाटते ते हे की त्यामधे दिघेंचा उपयोग करून घेतला . दिघेंना सुद्धा हे आवडले नसते .
अतिशय अप्रतिम माहीती दिलीत सर
great great great 👍🏻 sir
You are doing very good and important work sir.Saluteto you.
धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने स्वतः ची दुकानदारी चालवणारे आनंद आश्रमाला स्वतः चे नाव लावणारे यांना किंमत मोजावी लागणार
खूप सूक्ष्म विश्लेषण केलं तुम्ही धन्यवाद इतकी चांगली चर्चा घडून आणल्या बद्दल
Khup Chan aani abhyaspurna ❤
हा picture एवढाच खरा आहे.... जेवढी शिंदे ची शिवसेना....
निव्वळ फालतू पणा... पण गद्दारी शिक्का पुसनार नाही
शिवसेना 🚩🔥 पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
देशाचे पंतप्रधान फक्त आणि फक्त मनमोहनसिंग पर्यंत झाले त्यामध्ये श्री वाजपेयी आहेत
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांच्या हातात खूप राख्या दाखवल्या , आणि एकनाथ शिंदे यांनी पॉडकास्ट चया वेळी हातात खूप राख्या बांधून घेतल्या😂
उदधवसाहेब
जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्र या स्वतः स्वार्थ आणि फायदा साठी बदनाम केला. आहे.
श्री आदरणीय आणि आदरयुक्त साखरकरसाहेब किती ज्ञानी पारंगत पोक्त विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातुन तुम्ही जनतेला सामान्य माणसाला मनापासुन जागेकरुन कशाचिही भिती न बाळगता जाहीरपणे स्पष्टपणे सांगत आहात हे करायला सुध्दा धाडस लागतय आणि ते तुमच्याकडे भाग्यविधात्याने दिले आहे तुम्हाला मनापासुन मराठा समाजातर्फे सलाम सलाम आणि नमस्कार करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
साखर नाही ओ पोखर.
पोखरकर साहेब, आपण खूप छान विषयाला हात घातला आहे. 👍🏻
सस्नेह जयभीम सर🙏🙏🙏 मी आपला नियमित श्रोता आहे... आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपण मोदी सरकार आणि महा युती सरकार कसे भ्रष्ट,जातीवादी, दलित,आदिवासी, ओबीसी विरोधी अत्याचारी आहे हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करता... खरंच आज देशाला सर्वधर्मसमभाव पाहिजे आहे... आपली बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे, त्याचा लगेच सकारात्मक परिणाम होतो... असेच देशकार्य, समाजकार्य करत जनजागृती करत राहा... याच शुभेच्छा🌷🌷🌷
Ravindraji namaskar, aapla niyamit vedio pahanara shrota
Pokharkarsaheb I am ❤proud of ur thought process
मला एक समजत नाही धर्मवीर हा सिनेमा आनंद दिघेंवर आहे का एकनाथ शिंदे वर 🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
💯 बरोबर .
मस्त शंका, पण हा चित्रपट म्हणजे नावापुरते आनंद दिघे पण फायदा एकनाथ शिंदे घेत आहेत खोटे प्रसंग टाकून😂
खूप छान, माहितीपूर्ण मुलाखत
Great sir 💯💐. Thank u
Very informative.
सध्या लडकी बहीण व इतर सरकारी योजना च्या जाहिरातीमध्ये अनेक प्रतिट्याश मराठी कलाकार सर्वसामान्य लोकांच्या भूमिका करत अहेत, ते प्रत्यक्षातील गरीब वाटत नाही
धन्यवाद सर, खूप छान विषय घेतलात. बरीच नवीन माहिती मिळाली जी माहीतच न्हवती.. तुमचे सगळेच एपिसोड कौतुकास्पद असतात. मी तुमची नियमित श्रोती आहे. असेच समाज जागृतीच काम करत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर
फारच छान विश्लेषण आणि खूप छान मुलाखत.🙏🙏
धन्यवाद 🙏
पुर्वी पासुन सर्वच क्षेतातुन सिनेमे आणि थोड़ा इतिहास आशाच प्रकारे रचले गेले आहेत आणि तेव्हा म्हणजे पुर्वी सरकारने विश्वास ठेवला त्याचा वापर घेतला गेला.
Abhivyakti म्हणजे खरी न्यूज ...सच्चा माणूस ❤❤❤❤❤sir
अभिव्यक्ती म्हणजे Pro - Mahavikas Aghadi Channel.
Each episode of Abhivyakti is mind blowing and tend us to be thought provoking... thank you sir
Welcome 🙏
आता लौकरच देवाभाऊ, नाथाभाऊ, सदाभाऊ , दादा-साहेब , नवनितराणी, चित्रांजली हे चित्रपट बघायला मिळतील. दक्षिणेत चित्रपट सृष्टीतून राजकीय नेतृत्व तयार झाले , महाराष्ट्रात राजकारणातून चित्रपट स्टार तयार होत आहेत.
खूप छान विश्लेषण आहे सर, अभिनंदन 👍🏻
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
धर्मवीर 1 नंतर लोकसभा हरले.
धर्मवीर 2 नंतर वीधानसभा दणकुन हरणार.
👍👍
मस्त विश्लेषण
मी 30 आणि 40 च्या वयोगटातील लोकांनी त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ दाखवण्याची विनंती करेन.ते आरएसएस आणि भाजपचे अतिशय सोपे आणि असुरक्षित शोकांतिका आहेत.आपल्या पालकांच्या मेंदूच्या हाताळणीबद्दल त्यांना शिक्षित करण्याची आता वेळ आली आहे.
ua-cam.com/users/shortsEl4-xBUDt-c?si=DrGraL_6sIqhxFOC
विशेषकरुन महिलांना ह्या ख-या गोष्टी दाखवण्याची गरज आहे. कारण त्या स्वत: TV/मुव्ही च्या प्रोपेगंडाला बळी पडतात आणि घरातील टीन एजेड्/युवा वर्गाला पण भ्रमित करतात.
@@vinodburhade5093 We have cut the TV since two years.They have package designed for you.The channel you like is costly and the propoganda channels like serials,news comea free.We all use moboles instead.Everybody watch what they want.Afterall we are spending a huge amount on phones and internet.
@@vinodburhade5093 In addition to my comment,if you observe the making of hindi and marathi serials you will see men are downsized under the name of women empowerment.Every Male characters are shown useless or culprits at their homes😄😄
सद्या हिंदी सिनेमाला करोना ची लागण झाली आहे
🙏सिनेमाचं काम हॆ लोकांना जोडण्याचे असावे 👍
❤❤❤❤❤❤❤❤❤
Very very good sir
दिघेसाहेबांचा वापर करुन घेतांना एकनाथ शिंदेनी स्वतः चे महत्व वाढविण्यासाठी प्रसाद ओक ला खूप पैसे दिलेत. निर्लज्ज आहेत लोकं वेडे नाहीत🙏🚩
Ashyaa vishleshana sathi sir tumhla tyancha paryant java lagel .tevhacha amla khara samjel . dhanyavad
धर्मवीर नंतर धर्मवीर-२ या सिनेमातील स्वतःची प्रसिद्धीची हौस व हेतू पूर्ण होत नाही या हव्यासापोटी आता यांचेकडून आता प्रत्यक्ष रंगमंचावर स्वतःची प्रतिमा आणखी उजळून ' खोके बहाद्दर ही प्रतिमा धूसर करण्याचा हा एक प्रयत्न आहे...
स्वतःचा प्रचार करुन कुणी मोठ होत नाही त्या साठी प्रामाणीक कामच करावे लागत नेहरू गांधी घराण्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही उदवठाकरे ना हे असे पिचर करून बदनाम करण्याचा प्रयास चालु आहे परंतु जनता सुज्ञ आहे
Only UBT baki sab bakwas, good analysis sir
Very good video with good information
👌🏻👏🏻👏🏻👍🏻🙏🏻
सिनेमा पाहण्यासाठी ₹ २५०/- ची चार तिकिटे काढण्याऐवजी मस्त पैकी घरच्या घरी १ किलो चिकन बिर्याणी बनवून लेकराबाळांना खाऊ घाला, किंवा घरात हजार रुपयांचं रेशन भरा.😊😊
Eknath shinde not only destroying the image of anand dighe but also balasaheb Thackeray hitting two birds with one stone
Absolutely right 👍
खरे स्पष्टीकरण सर जी!
Great analysis
खूप छान मुलाखत पण राजू सरांनी गांधी चित्रपटा बद्दल पण चर्चा करायला पाहीजे होती.
👌
धर्मविर 1 बरोबर फुटायच्या आधि काढुन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणला.आता 2 निवडणुकांसाठी.
धन्य्यावाद सर अशीच पुस्तकांची माहित द्या
👍👍👍👍👍
Maharashtra CM mindhe swarthi ahhe
खूप छान इन्टर्वू