मी कर्मकांड विरोधी आहे. पण न्यानेश्वर जी. तुकाराम जी. ह्यानी ओमकार स्वरूप गणेशाला वंदन केले आहे.. आधी गण नामिला. रंग रुप नाही त्याला. अशा गणपतीला सतगुरु कडून जाणुन घेतले पाहिजे. तरच मानवाला मुक्ति मिळते
तुम्ही आता जी माहिती दिलीत ती खूप महत्त्वाची आणि उपयुक्त आहे पण या देशातील अखंड अंधश्रद्धेत बुडालेली जनता आणि खास करून आजची सुशिक्षित म्हणून मिरवणारी तरुण पिढी सहसा बाहेर पडणे कठीण आहे असो .. तुम्हाला धन्यवाद.. नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय.. 🎉😮❤
अनेक धर्मांमध्ये आख्यायिका असतात. त्यांचा उद्देश शब्दशः न घेता रूपकात्मक घ्यायचा असतो. सुफी कवनांमध्ये जो प्रियकर प्रेयसी प्रेमरंग आहे यावरून सुफी संत हे वासनाविकाराधीन होते असा चुकीचा अर्थ निघू शकतो. प्रत्यक्षात ते सर्व प्रेमरंग म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यामधील भक्ति रंग आहे. रूपके अशी अभ्यासली पाहिजेत. हिंदू धर्मात घुसडलेल्या अनेक अनिष्ट रूढी व परंपरा आहेत. त्यांच्या विरोधात अनेक हिंदू विचारवंतांनी लढा दिला आहे आणि देत आहेत. परंतु याच देशाचा नागरिक असलेल्या मुस्लिम समाजातील काही रूढींबद्दलची अनिष्ट धर्मांधता देशाचा समाजहितास बाधा आणत नाही? मुसलमानांपैकी किती जण आज त्यांच्या धर्मातील अतर्क्य कथांचा विरोध करतो? हिंदू धर्मातील अनिष्टतेवर टीका अवश्य करावी पण त्याचबरोबर इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांच्या धर्मातील अनिष्टतेबद्दल मूग गिळून बसू नये. त्यांच्या सुधारणेबाबतही व्याख्याने द्या. बघा किती किती सुधारतील तुमच्या प्रबोधनामुळे.
अन्य धर्मियांना शहाणपणा शिकवण्याची ताकत यांच्यात नाही...म्हणून हिंदूंना अक्कल शिकवत बसतात...आणि ब्राह्मणना शहाणंपणा सांगतात...तुमचा विश्वास नसेल तर देवांना पुजू नका..जबरदस्ती थोडीच केलीय का...सर्व धर्मात अश्या श्रध्दा, अंधश्रद्धा असतातच त्यावर बडबड करा....तिथेही तुमचे प्रश्न विचारा...चांगले असो व नसो, खरे असो वां खोटे..आमचा धर्म जसा आहे तसा आम्ही तो पाळणार तुम्हाला कोण आग्रह करतय..
आपण कितीही अँनालिसीस केल तरी भक्ताला काहि फरक पडत नाही .भक्तिभावाने केलेले प्रत्येक काम माणसाला आनंद देते . भक्ताला दगडात देव दिसतो आणी डुकराला डुंगण घासायचा गोटा, ईश्वर सर्वांना आनंद देतो .
भारतात अनेक धार्मिक उत्सव साजरा केले जातात त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि धार्मिक श्रद्धा हा वैयक्तिक भाग आहे .कोणताही ब्राम्हण विश्वास ठेवण्यास मजबूर करत नाही .
यातील गणेश चतुर्थी या प्रकरणामधील दुसरा प्रश्न विचारात घेता आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो असा की मुळात हत्तीच्या डोक्याचे वजन,गणेशाचे वजन उंदराला पेलवले जाते ही कल्पनासुध्दा किती विचित्र वाटते?या अतर्क्य, कपोल कल्पित पौराणिक कथांवर विश्वास ठेवून धर्माचरण करणे म्हणजे बुध्दी गहाण ठेवण्याचाच प्रकार आहे!
उंदीर पोट मळ ई.ह्या उपमा आहेत त्या समजाऊन घ्या मगच बोला अर्धवट महिती घेऊन बडबड करू नका ब्राह्मण समाज तुह्माला बोलवायला आला नाही तुम्ही का जाता तुह्मी हिन्दु आहात का
चार अर्य सत्य.. 1. आपल्या सभोवती जीवनाच्या प्रत्येक पायरीवर दुःख/ समस्या आ वासून उभ्या आहेत... तुकाराम महाराज म्हणतात की 24 तास आपण संघर्ष करत आहोत...यात काही प्राकृतिक समस्या आहेत तर काही सामाजिक, प्रकृतीचे व समाजाचे नियम समजून घ्यायचे आहे ...यावर उत्तर शोधायची जबाबदारीही आपलीच आहे..ना की आकाशस्थ ईश्वरीय तत्वावर...या तत्वानेच आपल्याला विवेक बुद्धी प्रदान केली आहे...तिचा वापर होणे, तदनुसार प्रयत्न करणे म्हणजेच त्या ईश्वरी तत्वावर आपला गाढा विश्वास... 2. प्रत्येक दु:ख/ समस्ये पाठी काही कारण आहे.. त्या कारणांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, मीमांसा करायची आहे..काही प्राकृतिक असतील तर काही सामाजिक.. प्रकृती आणि माणूस समजून घ्यायचा आहे....प्रकृतीचे नियम/ समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची झेप लक्षात घेवून तदनुसार पावले उचलायची..यश अपयश हा तर नियतीचा खेळ....शिवाजी महाराज सांगतात की ही श्री ची ईच्छा...परंतु पुढे प्रयत्न चालू ठेवतात...मुहूर्त काढत बसत नाहीत... प्रकृतीचे नियम लक्षात घेवून अमावस्येला ही शुभ कार्याची मुहूर्तमेढ रचतात... 3. या कारणांचे निवारण होवू शकते... (ईश्वराचा कोप, कुणाचा शाप, पूर्वजांची नाराजी, मागच्या जन्माचे कर्म अथवा खराब ग्रहमान इ. इत्यादी असे काही कारण नाही आहे...infact सकारात्मक विचार बाळगून, आस्था ठेवून की जी कोणी ईश्वरीय शक्ती आहे ती सदैव आपल्या पाठीशी आहे असा पक्का विश्वास मनात बाळगून, प्रकृतीचे नियम, सामाजिक संकेत लक्षात घेवून कारणांचे निवारण करण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत...) 4. समस्यांचे निवारण करण्यासाठी काही मार्ग आहेत.... समस्यांचे आकलन व अभ्यास करून, शक्यता पडताळून, प्रायोरिटी लक्षात घेवून योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करू शकतो... यासाठी अष्टांग मार्ग सांगितला आहे...
सर गणपती ला नाकारणे. म्हणजे डोळे मिटून अंध भक्तीला बळी पडने. यांच्यासाठी तर्क वादी विचाराचे आणि नजर पाहिजे. ती विचार सरणी माणसाला पाहिजे. बुंध्याला विनायक म्हटले आहे. धन्यवाद 🙏 जागृत राह.
बुद्ध काल्पनिक आहे का नाही हे तुम्ही मोदीला विचारा.मोदी 10 वर्षीपासून जग फिरतोय अणि आता ऑस्ट्रियात मध्ये सांगतो आहे भारताने जगाला 'बुद्ध' दिला आहे युद्ध नाही. आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे. जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश 'अधिकृत' “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला 'राजधर्म' किंवा 'राष्ट्रधर्म' दर्जा प्राप्त आहे.
जपान आज विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये खूप पुढे गेलेला आहे.जपानमध्ये ९६% बौद्ध लोक आहे. तुमच्या मते बुद्ध काल्पनिक आहे तर मग एक तर हे जापानी लोक अशिक्षित असतिल किवा तुम्ही स्वतः ला आती हुशार समजत असाल.
आनंद आपल्या स्वतःची करमे देतात कुठला देव वगैरे देत नसतो आपण खूप छान माहिती चांगली सांगत आहेत. आपले खूप खूप धन्यवाद असेच माहिती देत राहा.
देव, सर्व देव, काल्पनिक आहेत.
वास्तविक विश्लेशन..
अगदी बरोबर आपल्या मताशी मी १००% आहे. मी गणपती बसवत नाही .
गणपती ही उलट ब्राह्मणाची देवता नसून बहुजणांची देवता आहे एकदा संजय सोनावणी यांचं वैदिक आणि हिंदू धर्मा वरच पुस्तक् वाचा
सर खुप छान माहिती असे चांगले विडीओ बनवत रहा विनंति करते
Right
मी कर्मकांड विरोधी आहे. पण न्यानेश्वर जी. तुकाराम जी. ह्यानी ओमकार स्वरूप गणेशाला वंदन केले आहे.. आधी गण नामिला. रंग रुप नाही त्याला. अशा गणपतीला सतगुरु कडून जाणुन घेतले पाहिजे. तरच मानवाला मुक्ति मिळते
वाह, हे सर्व प्रश्न अगदी बरोब्बर आहे....
Right information thanks.
अतिशय छान आणि माहिती पूर्ण विडिओ
Sir you given very great information thanks
हिंदू धर्म म्हणजे निसर्ग पूजा गणपती ही हिंदू धर्म कि जय
तुम्ही आता जी माहिती दिलीत ती खूप महत्त्वाची आणि उपयुक्त आहे पण या देशातील अखंड अंधश्रद्धेत बुडालेली जनता आणि खास करून आजची सुशिक्षित म्हणून मिरवणारी तरुण पिढी सहसा बाहेर पडणे कठीण आहे असो .. तुम्हाला धन्यवाद.. नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय..
🎉😮❤
ईश्वराची व्याख्या - एका काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्री एका काळयाकुट्ट खोली मध्ये अस्तित्वात नसलेल्या काळ्या मांजराचा घेतलेला शोध म्हणजे ईश्वर होय.
तू शोध घेऊ नको...😅
,लोकांना खरे समजेल तेव्हाच या फालतू गोष्टी बंद होतील.
कधीच होणार नाही.उलट अशी विरोधी विचारांनीच मंडळी तुमचा कोंडमारा करतील.😢😢😢
Correct I agree with you😊
Thank u sir
तुम्ही नका करू गणपती ची पूजा मी करणार
Scientific and logical thinking has been given. Wonderful.
अनेक धर्मांमध्ये आख्यायिका असतात. त्यांचा उद्देश शब्दशः न घेता रूपकात्मक घ्यायचा असतो. सुफी कवनांमध्ये जो प्रियकर प्रेयसी प्रेमरंग आहे यावरून सुफी संत हे वासनाविकाराधीन होते असा चुकीचा अर्थ निघू शकतो. प्रत्यक्षात ते सर्व प्रेमरंग म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यामधील भक्ति रंग आहे. रूपके अशी अभ्यासली पाहिजेत. हिंदू धर्मात घुसडलेल्या अनेक अनिष्ट रूढी व परंपरा आहेत. त्यांच्या विरोधात अनेक हिंदू विचारवंतांनी लढा दिला आहे आणि देत आहेत. परंतु याच देशाचा नागरिक असलेल्या मुस्लिम समाजातील काही रूढींबद्दलची अनिष्ट धर्मांधता देशाचा समाजहितास बाधा आणत नाही? मुसलमानांपैकी किती जण आज त्यांच्या धर्मातील अतर्क्य कथांचा विरोध करतो? हिंदू धर्मातील अनिष्टतेवर टीका अवश्य करावी पण त्याचबरोबर इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांच्या धर्मातील अनिष्टतेबद्दल मूग गिळून बसू नये. त्यांच्या सुधारणेबाबतही व्याख्याने द्या. बघा किती किती सुधारतील तुमच्या प्रबोधनामुळे.
इतर धर्मांवर टीका केली की परिणाम गंभीर होतात हे त्यांना माहिती आहे 😊
@@ajaygadre5561 You can start criticising other religions "logically". People will support you.
@@AS-fr2xt Have better things to do 😊🙏
अन्य धर्मियांना शहाणपणा शिकवण्याची ताकत यांच्यात नाही...म्हणून हिंदूंना अक्कल शिकवत बसतात...आणि ब्राह्मणना शहाणंपणा सांगतात...तुमचा विश्वास नसेल तर देवांना पुजू नका..जबरदस्ती थोडीच केलीय का...सर्व धर्मात अश्या श्रध्दा, अंधश्रद्धा असतातच त्यावर बडबड करा....तिथेही तुमचे प्रश्न विचारा...चांगले असो व नसो, खरे असो वां खोटे..आमचा धर्म जसा आहे तसा आम्ही तो पाळणार तुम्हाला कोण आग्रह करतय..
हिंदू धर्म कधी ही संपणार नाही.
आपण कितीही अँनालिसीस केल तरी भक्ताला काहि फरक पडत नाही .भक्तिभावाने केलेले प्रत्येक काम माणसाला आनंद देते . भक्ताला दगडात देव दिसतो आणी डुकराला डुंगण घासायचा गोटा, ईश्वर सर्वांना आनंद देतो .
💯👌👍
Real analysis, salute sir
मूर्तिपूजा हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे
असुदेत...आम्हाला आवडते..
मानला तर देव नाही तर दगड
प्रत्येक माणसांवर संकट येतं तेव्हा माणसाने कांय करावं?प्रत्येक व्यक्तीचे संकट एकाच स्वरूपाचं नसतं!
यावर पण जरा सल्ला द्यावा!!
😢 नमो बुद्धाय
Bhakt Vyapar business chalu hai फक्त व्यापार बिजनेस चालू आहे
Sir you are great. I liked it. Budha is the Ashtavinayak.
गणपती च्या तात्विक स्वरूपाचा पण अभ्यास करा.तुम्ही बसवू नका,
अगदी बरोबर आहे
हे देव वगैरे सगळं काल्पनिक आहे 👍
मि पण गणपती बसवत नाही.
Prabodhankar Thakre was right.
Agadi 100% borobar
भारतात अनेक धार्मिक उत्सव साजरा केले जातात त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि धार्मिक श्रद्धा हा वैयक्तिक भाग आहे .कोणताही ब्राम्हण विश्वास ठेवण्यास मजबूर करत नाही .
Sir andhasradhet purn gurphatloy madat haviy plz bolata yeil ka plz...🙏
Kharchi iay meli
8:54
शंभर टक्के सहमत.
माझ्या एकाचं प्रश्नाचे उत्तर द्या,
दशक्रिया विधी मध्ये "कावळच का " शिवायला येतो.??????????????????
आणि, उत्तर येत नसेल तर, हिंदू धर्म सोडावा. 🙏
यातील गणेश चतुर्थी या प्रकरणामधील दुसरा प्रश्न विचारात घेता आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो असा की मुळात हत्तीच्या डोक्याचे वजन,गणेशाचे वजन उंदराला पेलवले जाते ही कल्पनासुध्दा किती विचित्र वाटते?या अतर्क्य, कपोल कल्पित पौराणिक कथांवर विश्वास ठेवून धर्माचरण करणे म्हणजे बुध्दी गहाण ठेवण्याचाच प्रकार आहे!
उंदीर पोट मळ ई.ह्या उपमा आहेत त्या समजाऊन घ्या मगच बोला अर्धवट महिती घेऊन बडबड करू नका ब्राह्मण समाज तुह्माला बोलवायला आला नाही तुम्ही का जाता तुह्मी हिन्दु आहात का
चार अर्य सत्य..
1. आपल्या सभोवती जीवनाच्या प्रत्येक पायरीवर दुःख/
समस्या आ वासून उभ्या आहेत...
तुकाराम महाराज म्हणतात की 24 तास आपण संघर्ष करत आहोत...यात काही प्राकृतिक समस्या आहेत तर काही सामाजिक, प्रकृतीचे व समाजाचे नियम समजून घ्यायचे आहे ...यावर उत्तर शोधायची जबाबदारीही आपलीच आहे..ना की आकाशस्थ ईश्वरीय तत्वावर...या तत्वानेच आपल्याला विवेक बुद्धी प्रदान केली आहे...तिचा वापर होणे, तदनुसार प्रयत्न करणे म्हणजेच त्या ईश्वरी तत्वावर आपला गाढा विश्वास...
2. प्रत्येक दु:ख/ समस्ये पाठी काही कारण आहे..
त्या कारणांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, मीमांसा करायची आहे..काही प्राकृतिक असतील तर काही सामाजिक.. प्रकृती आणि माणूस समजून घ्यायचा आहे....प्रकृतीचे नियम/ समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची झेप लक्षात घेवून तदनुसार पावले उचलायची..यश अपयश हा तर नियतीचा खेळ....शिवाजी महाराज सांगतात की ही श्री ची ईच्छा...परंतु पुढे प्रयत्न चालू ठेवतात...मुहूर्त काढत बसत नाहीत... प्रकृतीचे नियम लक्षात घेवून अमावस्येला ही शुभ कार्याची मुहूर्तमेढ रचतात...
3. या कारणांचे निवारण होवू शकते...
(ईश्वराचा कोप, कुणाचा शाप, पूर्वजांची नाराजी, मागच्या जन्माचे कर्म अथवा खराब ग्रहमान इ. इत्यादी असे काही कारण नाही आहे...infact सकारात्मक विचार बाळगून, आस्था ठेवून की जी कोणी ईश्वरीय शक्ती आहे ती सदैव आपल्या पाठीशी आहे असा पक्का विश्वास मनात बाळगून, प्रकृतीचे नियम, सामाजिक संकेत लक्षात घेवून कारणांचे निवारण करण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत...)
4. समस्यांचे निवारण करण्यासाठी काही मार्ग आहेत....
समस्यांचे आकलन व अभ्यास करून, शक्यता पडताळून, प्रायोरिटी लक्षात घेवून योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करू शकतो... यासाठी अष्टांग मार्ग सांगितला आहे...
Aaj chy adhunik kalat he sarv mannare lok he mahamurkh mansik napusak Gulam lok ahet
बहुजन समाजला कधी अक्कल येनार?
Sir who will certify what is right and what is wrong?
Agdibarober
सर गणपती ला नाकारणे. म्हणजे डोळे मिटून अंध भक्तीला बळी पडने. यांच्यासाठी तर्क वादी विचाराचे आणि नजर पाहिजे. ती विचार सरणी माणसाला पाहिजे. बुंध्याला विनायक म्हटले आहे. धन्यवाद 🙏 जागृत राह.
Superstition thy name is India!
Hope, they use their Vivek.
Aho ya Ganpati ne azche Maharashtra til pore purte pagal zale
Jelokdevalamanatnahisevatityanachaekackmargnarak
Aatichy mayala sty bud petal
तुम्ही काल्पनिक बुद्ध अना आणि आरक्षण मिळायला
बुद्ध काल्पनिक आहे का नाही हे तुम्ही मोदीला विचारा.मोदी 10 वर्षीपासून जग फिरतोय अणि आता
ऑस्ट्रियात मध्ये सांगतो आहे
भारताने जगाला 'बुद्ध' दिला आहे
युद्ध नाही. आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे. जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश 'अधिकृत' “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला 'राजधर्म' किंवा 'राष्ट्रधर्म' दर्जा प्राप्त आहे.
जपान आज विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये खूप पुढे गेलेला आहे.जपानमध्ये ९६% बौद्ध लोक आहे. तुमच्या मते बुद्ध काल्पनिक आहे तर मग एक तर हे जापानी लोक अशिक्षित असतिल किवा तुम्ही स्वतः ला आती हुशार समजत असाल.
वर्षानुवर्ष फक्त ब्राह्मणच पुजारी मंदिर मध्ये पूजा करून पैसे कमावत आहे ते काय आहे मग.
Absolutely right sir
माझ्या एकाचं प्रश्नाचे उत्तर द्या,
दशक्रिया विधी मध्ये "कावळच का " शिवायला येतो.??????????????????
आणि, उत्तर येत नसेल तर, हिंदू धर्म सोडावा. 🙏