प्रसाद तू खूप छान काम करत आहेस. तु ज्या तळमळीने तुझी मत मांडले आहेस त्या साठी तूझा अभिमान वाटतो आहे. गणपती बाप्पा तूम्हाला तुमच्या कामात भरभरून यश देवो. 🙏👍
त्याचा एक एक शब्द प्रत्येक कोकणी आणि अगदी कोकणाच्या बाहेरच्या माणसाने नीट ऐकण, समजून घेणं आणि त्यावर कृती करणं खूप जरुरीचं आहे. प्रसाद सारख्या माणसांना खूप जपायला हवं कारण सुंदर निसर्गा बरोबर अशी माणसं पण दुर्मिळ होत चालली आहेत.
अगदि बरोबर. त्यांची माती बद्दलची तळमळ पाहून तरी डोक्यात प्रकाश पडू दे. आणि बाहेरच्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या गावापुरता जरी निसर्गाचा विचार केला तरी बराच बदल नक्की घडेल. 🙏🙏🙏
@@gajanankorgaonkar351 तुमचं म्हणणं योग्य आहे.. पण सगळ्या राजकिय नेत्यांनी त्याच्यापासून लांबच राहिलेले बरे. नाही खपत त्यांना अशी माणसं. त्यांना चांगलं माहीत आहे ते काय करत आहेत पण स्वतः पुढे त्यांना काही समजत नाही. त्यामुळे ती लोक खूप लांब बरी. आपण करू तो म्हणतोय तस..
प्रथमतः सिन्धुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे खूप खूप आभार आणि कोकण वाचविण्या विषयीची तळमळ आणि परखड विचार लोकांसमोर मांडले त्याबद्दल धन्यवाद आणि भगवानजी आणि प्रसादजी ना मनापासून नमस्कार 🙏 🙏 🙏
काय बोललस भावा...प्रत्येक मुद्दो..प्रत्येक विषय एकदम काळजाक भिडणारो हा...तुझी निसर्गाबद्दलची जवळीक...काळजी...नक्कीच मनाक...ह्रदयाक सुखावणारी आसा...ह्या ऐकान तरी लोकांचे डोळे उघाडतील ही अपेक्षा...
खरी वस्तुस्थिती सांगितली आहे. अतिशय परखड विचार आणि कोकणात राहनारयांसाठी निर्वाणीचाच इशारा आहे. आपण आपली विकासाची व्याख्या बदलली पाहिजे. आपले पर्यावरण पुरक जूने कोकणच चांगले आहे.
कोकणी माणसाने आपली लाईफ स्टाईल उंचावण्यासाठी आपली जमीन जर विकली नाही तरी काही प्रमाणात कोकण वाचेल. मित्रा तुझी तग मग बघून लोक विचार करतील अशी आशा वाटते.
Ranmauns nhi ha tr devmanus ahe kharach comments krun ky honar apn pn tayach sarkha vichar adhi kela asta tr he divs nhi alle aste pn ajun he vel nhi geli comments tr apn srvani sath dili pahije plz vichar kra aplya kokan la vachvaych ahe ye va kokan aploch assa🙏 ani bappa ahech aplya sobt🙏
प्रसाद गावडेंच्या डोळ्यात कोकणाला जपण्याची जी तळमळ दिसतेय ती सहज समजनं अवघड आहे..... पण ती समजून घेणं खूप च गरजेचं आहे आणि त्यापद्धतीन कृती करणं गरजेचं आहे...
येवा कोकण आपलाच आसा. पण तो वाचावंचो आसा 🌴प्रसाद! तु निर्भीडपणे अभ्यासपूर्ण तुझी मत मांडलीस 👍धन्यवाद 🙏सिंधुदुर्ग Live ने, मी तर असे म्हणेन कोकणातील सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक होऊन काम केलं पाहिजे.🙏 🌴
बरोबर आहे आमच्या ही लहानपणी पाऊस पडायचा की सकाळी १०.३० ला भरलेली शाळा अगदी एक वाजेपर्यंत गावातील तलाव ची पाण्याची पातळी बघून मुलांना घरी पाठवायचे . त्यानंतर पंधरा पंधरा दिवस पाऊस सतत पडायचा पण घरा त पाणी शिरलय अस कधीच झाले नाही.पण आता तलाव भरायच्या आधी च पूर येतो.घरात पाणी शिरते.
कोकणी माणसा जागा हो. आज तुला तुझे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पुढे यायची वेळ आली आहे. चुकीच्या गोष्टीना तीव्र विरोध करण्याची वेळ आली आहे. आपल्या कोकणाला वाचवा. 🙏🙏🙏
पाऊस युगानुयुगे असाच पडत आहे ....ज्यांनीजन्मापासून इथला पाऊस अनुभवला त्यांना त्याच काहीच नाही ...पावसाळ्यात आपल्या कडे असाच पाऊस पडतो त्यात नवीन काय... पण ज्यांना इथला पाऊस माहीत नाही त्यांना अतिवृष्टी वाटते.... बदल झाला तो राहणीमानात, माहामार्गत...नाही इथल्या पावसात
प्रसाद खूप छान बोलतोस व कळकळीने बोलतोस आजचे कोकणात चालू आहे, त्याला कुठेतरी कोकणी माणूस सुद्धा जबाबदार आहे. खूप मोठे आपल्या गावाचे असं करावं तसं करावं पण समोरून फारसा प्रतिसाद मिळत नाही पण तुझं काम बघितलं की हुरूप येतो. कोकणासाठी केव्हा मदत लागली तर नक्की कळवा. मैदानात मदत करायला तयार आहे
Upper tilari main dam .....eco sugar cane che chemical mishrit dushit pani sodle jat ahe......tilari dushit keli jat ahe...maharashtrateel ekmev swachch nadi dushit keli jat ahe ata
खुप छान माहिती मिळाली. तुझी तळमळ आम्हा सर्वांना आता तरी कळणार आहे का? गंभीर पणे आपण हे सर्व घेत नाही तो पर्यंत ही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही म्हणजे झालं. कोकणातील तरुणांनी आता पुढे यायला हवे. खरोखरच जगाला हेवा वाटावा अस आपल कोकण आहे, ते जपणयाची जबाबदारी ही आपणा सर्वांचीच आहे.हे सर्व फक्त एकटा प्रसाद नाही करु शकत . त्या साठी आपण प्रत्येकाने त्याला साथ दयायला हवी तरच ही चळवळ उभी राहील. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
प्रसाद शुभ सकाळ 🙏🙏👍 तूझं खूप कौतुक वाटतं,तू एवढ्या लहान वयात एवढे प्रगल्भ विचार आणि आपल्या कोकणातील लोकांना तू खूप छान माहिती प्रत्येक विनाशाचं गांभीर्य समजावून सांगत आहे. आपण आपल्या कोकणाला आणि जमीनीला अबाधित ठेवलं पाहिजे. जपवणुक केली पाहिजे...... धन्यवाद 🙏🙏
प्रसाद अभिमान वाटला तुझा मला. तू कोकणी माणूस असल्याचा व निःस्वार्थी पणे काम करतोस व सगळी माहिती ठेवतोस. खरच प्रत्येक गावात एक प्रसाद असेल तरी सिंधुदुर्ग संवर्धन करण्यास हातभार लागेल.
एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास तळमळ आत्मियता प्रेम सर्वांनी लक्षात घ्या कोकणी रानमाणूस हे नाव सार्थकी आहे 😍
agree,people must unite now
Kharach❤✌👌👌👌
You are awasome
👍🙏
सर्वांनी याच्याबद्दल विचार नक्कीच करायला हवाय
" प्रसाद गावडे" एक चळवळ आहे...लोकांनो पेटून उठा आपल्या हातात च आहे कोकण वाचवणे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रसादचा नंबर असेल तर द्या
पेटून उठा म्हणजे नक्की काय करायचं
पर्यावरण मंत्री हवा तर कसा हवा तर असा हवा हा खरा पर्यावरण मंत्री.
माझ्या कडे शब्द नाहीत तुझ्या विचारऻची स्तुती करायला पण मी एवढेच बोलेन की तुझ्या विचारऻना माझा शतशः सलाम
Mastach
Sath dya ashya lokanna
प्रसाद तुमच्या सारखं कोकणी मावळे घेऊन तुम्हीच आता आपले कोकण वाचून शकता. तुमच्या कडून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काहीतरी करा बाबांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लहान पनीचा माझा कोकण आणि आताचा कोकण खूपच फरक झाला आहे ..
प्रसाद तुला सलाम तू छान काम करत आहेस ..!!
प्रसाद तू खूप छान काम करत आहेस. तु ज्या तळमळीने तुझी मत मांडले आहेस त्या साठी तूझा अभिमान वाटतो आहे. गणपती बाप्पा तूम्हाला तुमच्या कामात भरभरून यश देवो. 🙏👍
अरे पण सगळे POP चे गणपती चे विसर्जन करतात आणि प्रदूषण करतात त्याच काय???
त्याचा एक एक शब्द प्रत्येक कोकणी आणि अगदी कोकणाच्या बाहेरच्या माणसाने नीट ऐकण, समजून घेणं आणि त्यावर कृती करणं खूप जरुरीचं आहे. प्रसाद सारख्या माणसांना खूप जपायला हवं कारण सुंदर निसर्गा बरोबर अशी माणसं पण दुर्मिळ होत चालली आहेत.
agdi khar ahe ,kokanachin mumbai naka karu,
apanach apalya kokanat parake hou jamini viku naka parpratiyana ani nako tya praklpana virodh kara
prasadsarakhya mansanchya pathishi ubhe rahu ani apala kokan vachau
अगदि बरोबर. त्यांची माती बद्दलची तळमळ पाहून तरी डोक्यात प्रकाश पडू दे. आणि बाहेरच्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या गावापुरता जरी निसर्गाचा विचार केला तरी बराच बदल नक्की घडेल. 🙏🙏🙏
@@gajanankorgaonkar351 तुमचं म्हणणं योग्य आहे.. पण सगळ्या राजकिय नेत्यांनी त्याच्यापासून लांबच राहिलेले बरे. नाही खपत त्यांना अशी माणसं. त्यांना चांगलं माहीत आहे ते काय करत आहेत पण स्वतः पुढे त्यांना काही समजत नाही. त्यामुळे ती लोक खूप लांब बरी. आपण करू तो म्हणतोय तस..
अगदी बरोबर म्हणत अहात आपण.
Ho
प्रथमतः सिन्धुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे खूप खूप आभार आणि कोकण वाचविण्या विषयीची तळमळ आणि परखड विचार लोकांसमोर मांडले त्याबद्दल धन्यवाद आणि भगवानजी आणि प्रसादजी ना मनापासून नमस्कार 🙏 🙏 🙏
शब्द न शब्द खरा आहे तुझा प्रसाद 👌🏻❤ भावाशी तुझ्या चळवळीला यश मिळो हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
Khup chhan and very true.... कोकणी माणसाने याचा विचार केला पाहिजे ह्याची आता अत्यंत गरज आहे🙏🙏
तुझी तळमळ तुझ कोकणचा अभ्यास खरच कौतुक आहे. तुझ्यासोबत आणि दहा जरी उभे राहिले तरी कोकणच सौंदर्य दर्या, डोंगर नद्या सांभाळता येतील.
दादा तुला खरंच सलाम खूप चांगला काम करतोय तू मी तुझा सोबत आहे
अगदी खरं बोललास भावा हा निसर्गाचा शेवटचा इशारा आहे .अत्ता जागा झाला नाही कोकणी माणूस तर कठीण आहे पुढे
खरंच खूप उत्क्रुष्टरित्या विषय मांडला आहेस...hat's off to you👏👏🙏
निसर्गा साठी जिवाचं रान करणारा रानमाणूस ..grt .. hats of t U
काय बोललस भावा...प्रत्येक मुद्दो..प्रत्येक विषय एकदम काळजाक भिडणारो हा...तुझी निसर्गाबद्दलची जवळीक...काळजी...नक्कीच मनाक...ह्रदयाक सुखावणारी आसा...ह्या ऐकान तरी लोकांचे डोळे उघाडतील ही अपेक्षा...
खरी वस्तुस्थिती सांगितली आहे. अतिशय परखड विचार आणि कोकणात राहनारयांसाठी निर्वाणीचाच इशारा आहे. आपण आपली विकासाची व्याख्या बदलली पाहिजे. आपले पर्यावरण पुरक जूने कोकणच चांगले आहे.
खूपच अप्रतिम आहे तुझे सांगणे
आता तरी कोकणी माणसा जागा हो
फारच सुंदर कोकण विचार, तळमळ दिसते, आहे.
कोकणातली लोकं याच्या मागे उभं रहा .. polytician लोक नक्कीच याचं गेम प्लॅन करत असतील 🙏
सहमत भावा !
खरा हा तुझा.
कोकण जपणा आपल्या सर्वांची जबाबदारी हा.
प्रसाद तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
काय सुंदर अभ्यास आहे ह्या मुलाचा खरंच खूप बरोबर बोलतोय हा👍🏻👍🏻 big thumbs up 👍🏻
प्रसाद तुझो अभिमान असा आमका🙏
किती सुंदर रित्या समजवत आहे..लोकांचे डोळे उघडू दे आता तरी
खूपच छान प्रसाद!
ऐसेही आगे बढो।
सरळ, स्पष्ट आणि परखड विचार, अगदी मुद्द्याचं बोलला. या विषयावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.निसर्गाचा ऱ्हास थांबवा.
प्रसाद माझा best fd आम्ही एकत्र बसायचो school la ,I am really proud of you my best fd प्रसाद, I am always with you bro
Keep it up dear
खूप उपयुक्त माहिती दिली प्रसाद... आत्ता तरी कोकणी माणसाला स्वाभिमान जागून कोकणाला आपल्या पाठीवर घ्यवे..
प्रसाद दादा खुप छान विचार मांडले आहेत सरळ स्पष्ट आणि परखड विचार, प्रत्येक मुद्दा काळजाला भिडणारा
प्रसाद नमस्ते ,आपण कोकणाची व्यथा आणि पुढील भविष्य वर्तवता आहात प्रत्येक तरुणाने ,आपल्या गावाचं भविष्य आपण घडवायचे रान माणसा कोटी कोटी सलाम
अगदी बरोबर मित्रा
तुझ्या पुढील वाटचाल साठी Shubheccha 👍
एकदम बरोबर प्रसाद आज कोकण वाचवण काळाची गरज आहे . कोकणाची परंपरा आणि कोकणातील राहणीमान हे असेच राहीले पाहीजे .
प्रसाद तुझे विचार नेहमीच चांगले असतात आणि आज ही तू ते छान प्रकारे मांडलेस 🙏
ह्या मात्र बरोबर आसा, कोकण वाचाकच व्हया👌🙏
पन्नास रुपयांमध्ये रेशन मिळायला लागलामुळे कोकणातील माणसांनी भात शेती करायची सोडुन दिली
What a knowledge 😃😃😃😃😃
Appreciable..please support him.
Follow this boy.
अगदी बरोबर आहे.
पूर्वी देव राई असायचा त्यामुळे पक्षी , प्राणी सुरक्षित राहतात आणि संपूर्ण पर्यावरण बॅलन्स राहतो.
आपण सर्वांनी मिळून एक चळवळ उभी केली पाहिजे .
खुपच छान दादा अभ्यास आहे खरच जुनी लोक विच्यारीक होती हेच विचार नविन पीढीला समजावरून सांगावे हि विनंती दादा तुला 🙏👌👌
प्रसाद मला सारखा सारखा तुझा कोंकण बदल चा विचार एकावा लागतो. आम्ही कोकण मध्ये लहानाचे मोठे झालो.
कोकणी माणसाने आपली लाईफ स्टाईल उंचावण्यासाठी आपली जमीन जर विकली नाही तरी काही प्रमाणात कोकण वाचेल. मित्रा तुझी तग मग बघून लोक विचार करतील अशी आशा वाटते.
आपल्या जन्मभूमि बाबत भावपुर्ण तळमळ आंतरीक वैचारिकतेची
ही भावना,मनाला भावली
Ranmauns nhi ha tr devmanus ahe kharach comments krun ky honar apn pn tayach sarkha vichar adhi kela asta tr he divs nhi alle aste pn ajun he vel nhi geli comments tr apn srvani sath dili pahije plz vichar kra aplya kokan la vachvaych ahe ye va kokan aploch assa🙏 ani bappa ahech aplya sobt🙏
खूप छान प्रसाद
खुप छान बोलला आहेस दादा याचा खरा आज कोकणी माणसाने गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे
खरंच खूप सत्य आहे हे दादा कोकण वाचवला पाहिजे
Sunder Vichar 👍👍
Barobar Bollas Bhava 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯
खूप योग्य मतं मांडलीस . 👍👍👍
प्रसाद गावडेंच्या डोळ्यात कोकणाला जपण्याची जी तळमळ दिसतेय ती सहज समजनं अवघड आहे..... पण ती समजून घेणं खूप च गरजेचं आहे आणि त्यापद्धतीन कृती करणं गरजेचं आहे...
Wao beautiful speech beautiful voice
Khup chhan interview.
गर्व वाटता तुमचो 😊💪
दादा फक्त विकास झाला तो नेत्यांचा कोकनाचा नाही 🚩🚩🚩🚩
Bhavaa I am with you
काय अभ्यास आहे कोकण चा भाऊ तुझा
वा भावा आ्भ।यसपु्न समजावलस छा
न धनैवाद.
बरोबर आहे मित्रा. खुप छान 👌👌👌
भावा खुप छान विषयावर बोलतोयस तुला आमचा पाठींबा, कोकण वाचवायलाच पाहीजेत🙏🙏🙏🙏🙏
Hatts off to u brother .... 🎩🎩
येवा कोकण आपलाच आसा. पण तो वाचावंचो आसा 🌴प्रसाद! तु निर्भीडपणे अभ्यासपूर्ण तुझी मत मांडलीस 👍धन्यवाद 🙏सिंधुदुर्ग Live ने, मी तर असे म्हणेन कोकणातील सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक होऊन काम केलं पाहिजे.🙏 🌴
अगदी बरोबर आहे भावा 👍 आम्ही आहोत तुझ्या सोबत 🙏
बरोबर आहे आमच्या ही लहानपणी पाऊस पडायचा की सकाळी १०.३० ला भरलेली शाळा अगदी एक वाजेपर्यंत गावातील तलाव ची पाण्याची पातळी बघून मुलांना घरी पाठवायचे . त्यानंतर पंधरा पंधरा दिवस पाऊस सतत पडायचा पण घरा त पाणी शिरलय अस कधीच झाले नाही.पण आता तलाव भरायच्या आधी च पूर येतो.घरात पाणी शिरते.
बरोबर
खुप अभ्यास आहे. अगदी बरोबर
कोकणी रानमाणुस ❤👍👍
Khup chan mitra
Hats off Ranmansa!
कोकणी माणसा जागा हो. आज तुला तुझे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पुढे यायची वेळ आली आहे. चुकीच्या गोष्टीना तीव्र विरोध करण्याची वेळ आली आहे. आपल्या कोकणाला वाचवा. 🙏🙏🙏
लोकांनी असल्या बिनडोक आणि स्वार्थी राजकारण्याच्या नादी लागू नये . ते आपल्या कोकणची वाट लावतील .
पाऊस युगानुयुगे असाच पडत आहे ....ज्यांनीजन्मापासून इथला पाऊस अनुभवला त्यांना त्याच काहीच नाही ...पावसाळ्यात आपल्या कडे असाच पाऊस पडतो त्यात नवीन काय... पण ज्यांना इथला पाऊस माहीत नाही त्यांना अतिवृष्टी वाटते.... बदल झाला तो राहणीमानात, माहामार्गत...नाही इथल्या पावसात
Rise of the Legend...
प्रसाद खूप छान बोलतोस व कळकळीने बोलतोस आजचे कोकणात चालू आहे, त्याला कुठेतरी कोकणी माणूस सुद्धा जबाबदार आहे. खूप मोठे आपल्या गावाचे असं करावं तसं करावं पण समोरून फारसा प्रतिसाद मिळत नाही पण तुझं काम बघितलं की हुरूप येतो.
कोकणासाठी केव्हा मदत लागली तर नक्की कळवा. मैदानात मदत करायला तयार आहे
सत्य व्यथा मांडली 🙏🙏🙏🙏
Nice & perfect thought prasad.... I m with u for such thoughts.🌹
खूप छान 👌👌
Great thoughts prasad ...keep it up ..
Yes it's correct
दादा अगदी खरं बोललास
आता दोडामार्ग तालुक्यातील कळणे इथे पण बंधारा फुटलाय .मायनींग मुळे.
Upper tilari main dam .....eco sugar cane che chemical mishrit dushit pani sodle jat ahe......tilari dushit keli jat ahe...maharashtrateel ekmev swachch nadi dushit keli jat ahe ata
Let us join his movement.
Very true 👍
एक नंबर भावा
Thanks bbc Marathi ,sindudharga live kharya raan mansachi olakh krun dilya baddal
अभ्यासू व्यक्तिमत्व माझा सलाम
खुप छान माहिती मिळाली.
तुझी तळमळ आम्हा सर्वांना आता तरी कळणार आहे का?
गंभीर पणे आपण हे सर्व घेत नाही तो पर्यंत ही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही म्हणजे झालं.
कोकणातील तरुणांनी आता पुढे यायला हवे.
खरोखरच जगाला हेवा वाटावा अस आपल कोकण आहे, ते जपणयाची
जबाबदारी ही आपणा सर्वांचीच आहे.हे सर्व फक्त एकटा प्रसाद
नाही करु शकत . त्या साठी आपण प्रत्येकाने त्याला साथ दयायला हवी तरच ही चळवळ उभी राहील.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Hats off
🥰 Great salute to u Prasad.👌👌 obviously before 20 years back🏞️🌿🌱🌳🌴🏞️🏞️🏞️🏞️🌴🌿🌱🌱🌿🌱🌱🌿God bless you 🥰
खूप सुंदर काम
प्रसाद शुभ सकाळ 🙏🙏👍
तूझं खूप कौतुक वाटतं,तू एवढ्या लहान वयात एवढे प्रगल्भ विचार आणि आपल्या कोकणातील लोकांना तू खूप छान माहिती प्रत्येक विनाशाचं गांभीर्य समजावून सांगत आहे.
आपण आपल्या कोकणाला आणि जमीनीला
अबाधित ठेवलं पाहिजे. जपवणुक केली पाहिजे...... धन्यवाद 🙏🙏
👌👌👌👍
Dada tujhe ek ek shabd 100% khare aahet.
Kadak salute
Khup khup sundar sangital
अगदी बरोबर👌👍
खुप छान विचार आहेत प्रसाद
प्रसाद अभिमान वाटला तुझा मला. तू कोकणी माणूस असल्याचा व निःस्वार्थी पणे काम करतोस व सगळी माहिती ठेवतोस. खरच प्रत्येक गावात एक प्रसाद असेल तरी सिंधुदुर्ग संवर्धन करण्यास हातभार लागेल.
कोंकणी खा, कोंकणी रहा, कोंकणी जगा।
खुपच छान..
Go ahead prasad.
👍👍
छान प्रसाद
कोकण वाचवा रे,पूढच्या पीढी साठी