@@duryodhanzine7782 mi andaj सांगतोय आले तर फार छान, या देशात स्वातंत्र्य पासून तिसरा मोर्चा होता पण शक्ती कमीच होती आणि आहे,...१९७५ नंतर तिसरी आघाडीचा काळ होता,...असो पण तिसरी आघाडी काय हरकत,असे अनेक लोक आहेत ज्यांना काँग्रेस पण नको,bjp पण नको,...
@@Savitawankhade650 BJP fayda hou naye ani congres cha fadya vhava munun निवडणुका लढायच्या नाहीत का इतर पक्षांनी,...सरळ सांग न या देशात दोनच पक्ष असायला हवेत...या देशात लोकशाही आहे,इथ हिंदुवाद आहे,गांधीवाद आहे,आंबेडकरवाद आहे, मार्क्सवाद आहे, समजवाद आहे आणि या सर्वांना अधिकार आहे,MVA ज्या पक्षांना सोबत घेत नाही,bjp ज्यांना सोबत घेत नाही त्यांना निवडणूक लढवायची नाही का? की हा ठेका फक्त bjp काँग्रेस ल दिला आहे...तिसरी आघाडी व्हायलाच पाहिजे,...!
@@BhaskarNikam-ud9gx मुद्याचे बोला, निवडुन न येनारा नेता बद्द्ल, आरक्षणाचे जनक शाहु महाराज, संविधानात लागु करणारे डाँ बाबासाहेब आंबेडकर,,,, प्रकाश आंबेडकर यांचे काय योगदान आरक्षणात?
तिसरी आघाडी ही फक्त आणी फक्त बिजेपी साठीच फायद्याची आहे . तिसरी आघाडीला जाणारी मते ही काँग्रेस कडे जाणारी आहेत ती काँग्रेस ला मिळू नये म्हणून ही एक चाल आहे
,,लोकशाही आहे ,सर्वांना निवडणूक लढविण्याचा आधिकार आहे,काँग्रेसला महाराष्ट्र आंधन दिला नाही ,की महाराष्ट्राच्या जनतेने मांडीवर घेतले नाही, जनता ठरविते कुणाला निवडायचे आणि कुणाला पडायचे,मैदानात उतरून लढायचे हे फक्त पक्ष्यच्या हाती असते,
@@anilpanduranga2151 यांना इतर समाजातील उमेदवार निवडून आणण्यास मजा वाटते. यांना एक एक समाजाला राज्यसभा, विधान परिषद सदस्य दिले .सगळा समाज हुरळून जातो.
लोकशाहीत कोणी कोणाबरोबर आघाडी करावी याला बंधन नाही. जनता या आघाड्यांचे भविष्य ठरवेल. जनता योग्य काय अयोग्य काय ते ठरवणार आहे. मतदार राजा जे ठरवेल तेच होईल.
छान होईल..... आसं झाल तर देशात क्रांती होईल.. सत्ता धारी... पक्ष आणि घराणेशाही कायमचे नष्ट होतील..... होणे गरजेचे आहे. सर्व वंचित घटकांना एकत्र येऊन 3 आघाडी स्थापन करण्याची गरज आहे.... चांगला मोका आहे 🎉🎉🎉
सगळे प्रयोग करून झाले तुमचे जे जे पंतांचा सोबत आहेत त्यांना आम्ही कधीच मतदान करणार नाही या manuvadi संघी लोकानी आपला फुकट वापर करून घेतला आज पर्यन्त. आता अजित पवार गट तेच करु पहात आहे स्वतःला वाचायला जय भीम जय mim💙
असेही काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे हे विधान परिषदेच्या निकला वरून सिध्द झाले. वारन वार काँग्रेस ही गुप चुप भाजपाला मदत करते .. तिसरी आघाडी पर्याय चांगला वाटतो... काँग्रेसला आमदार सांभाळता येईना. ते राज्य काय सांभाळणार.
तिसऱ्या आघाडीचे महाराष्ट्र मध्ये स्वागत होणार आहे तिसऱ्या आघाडीचा विजय होईल हे सर्व लोकांचे मत आहे जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप चांगलं होईल राज्याला याची गरज आहे
वंचित +राष्ट्रवादी +AMIM = 80 सीटस.
लोकशाही आहे,तिसरी आघाडी हवीच...
दादा साहेब तर साध्य च bjp सोबत आहेत
ते अजून bjp टीम ला फायदा देणारे मित्र शोधत असावे असो ते धूर्त राज कासरणी आहेत त्यासनची डावपेच त्यांना माहीत असतात
@@duryodhanzine7782 mi andaj सांगतोय आले तर फार छान, या देशात स्वातंत्र्य पासून तिसरा मोर्चा होता पण शक्ती कमीच होती आणि आहे,...१९७५ नंतर तिसरी आघाडीचा काळ होता,...असो पण तिसरी आघाडी काय हरकत,असे अनेक लोक आहेत ज्यांना काँग्रेस पण नको,bjp पण नको,...
तिसरी आघाडी म्हणजे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन आणी नेहमीप्रमाणे भा.ज.प. चा विजय.जयभिम
@@Savitawankhade650 BJP fayda hou naye ani congres cha fadya vhava munun निवडणुका लढायच्या नाहीत का इतर पक्षांनी,...सरळ सांग न या देशात दोनच पक्ष असायला हवेत...या देशात लोकशाही आहे,इथ हिंदुवाद आहे,गांधीवाद आहे,आंबेडकरवाद आहे, मार्क्सवाद आहे, समजवाद आहे आणि या सर्वांना अधिकार आहे,MVA ज्या पक्षांना सोबत घेत नाही,bjp ज्यांना सोबत घेत नाही त्यांना निवडणूक लढवायची नाही का? की हा ठेका फक्त bjp काँग्रेस ल दिला आहे...तिसरी आघाडी व्हायलाच पाहिजे,...!
चांगला निर्णय
Only वंचित बहुजन आघाडी
चुन चुन के बदला लेगा तेरा फैजल
........प्रकाश आंबेडकर साहेब
कोठोणही निवडुन न येनारा नेता प्रकाश आंबेडकर,,,, अपक्ष जिंकतात पण हे नाही
@@mangeshkamble1951 Hvn kahi jativadi bhadvyanle bouddhanchi khaj aahe aani Ambedkar navachi kharuj mhnun 😒
@@mangeshkamble1951 आपण फक्त आरक्षण घेत रहा.
@@BhaskarNikam-ud9gx मुद्याचे बोला, निवडुन न येनारा नेता बद्द्ल, आरक्षणाचे जनक शाहु महाराज, संविधानात लागु करणारे डाँ बाबासाहेब आंबेडकर,,,, प्रकाश आंबेडकर यांचे काय योगदान आरक्षणात?
@@mangeshkamble1951 बाबासाहेब साठी आहुती देणारे होऊन गेले. बाबासाहेबांच्या वारसदाराच योगदान काय? त्यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत.
तिसरी आघाडी ही फक्त आणी फक्त बिजेपी साठीच फायद्याची आहे .
तिसरी आघाडीला जाणारी मते ही काँग्रेस कडे जाणारी आहेत ती काँग्रेस ला मिळू नये म्हणून ही एक चाल आहे
,,लोकशाही आहे ,सर्वांना निवडणूक लढविण्याचा आधिकार आहे,काँग्रेसला महाराष्ट्र आंधन दिला नाही ,की महाराष्ट्राच्या जनतेने मांडीवर घेतले नाही, जनता ठरविते कुणाला निवडायचे आणि कुणाला पडायचे,मैदानात उतरून लढायचे हे फक्त पक्ष्यच्या हाती असते,
लोकांना समजले आत्ता काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान
@@mr.holder3058chan , Goodluck ? 😂😂😂😂
St sc obc muslim ektray ya maharastra satta tumchi asel obc cm ani st arth mantri sc home minister mim deputy cm kara jay mulnivasi
@@anilpanduranga2151 यांना इतर समाजातील उमेदवार निवडून आणण्यास मजा वाटते. यांना एक एक समाजाला राज्यसभा, विधान परिषद सदस्य दिले .सगळा समाज हुरळून जातो.
लवकरात लवकर आघाडीकरावी
कुठल्याही राजकारणी लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही या लोकांना फक्त खुर्ची व पैसा दिसतो
Vba🎉
लय भारी 😂❤💙💪🎉
लोकशाहीत कोणी कोणाबरोबर आघाडी करावी याला बंधन नाही. जनता या आघाड्यांचे भविष्य ठरवेल. जनता योग्य काय अयोग्य काय ते ठरवणार आहे. मतदार राजा जे ठरवेल तेच होईल.
हिचं जनता आहे जी पवार घराण्याची गुलाम आहे....
Good👍🏻🇮🇳
VBA ❤❤
रविकांत तुपकर व राजु शेट्टी व बच्चु कडु
ने पण यावे.❤
Hona
👌🏼👌🏼
फक्त महाविकास आघाडी ✋🏻🔥🎷
तिसरी आघाडी झाली पाहिजेत
To win bjp ? 😂😂😂😂
Good decision
welcome
आंबेडकर साहेब महाविकास आघाडी सोडून कोणाशीही युती करतील,ज्याला तिसरी आघाडी म्हणतात ,तर विधान सभेत देखील भा.ज.प. निवडून आणणे हाच तिघांचाही उद्देश आहे.
Good design 🎉
वंचित+अजित पवार (राष्ट्रवादी)+MIM =190 जागा
फडणीस ने सांगितले आहे याला मत देणार नाही
छान होईल..... आसं झाल तर देशात क्रांती होईल.. सत्ता धारी... पक्ष आणि घराणेशाही कायमचे नष्ट होतील..... होणे गरजेचे आहे.
सर्व वंचित घटकांना एकत्र येऊन 3 आघाडी स्थापन करण्याची गरज आहे.... चांगला मोका आहे 🎉🎉🎉
For fadanvis ? 😂😂😂😂
❤❤👍👍👍
असे झाले तर फारच छान.
सगळे प्रयोग करून झाले तुमचे
जे जे पंतांचा सोबत आहेत त्यांना आम्ही कधीच मतदान करणार नाही
या manuvadi संघी लोकानी आपला फुकट वापर करून घेतला आज पर्यन्त. आता अजित पवार गट तेच करु पहात आहे स्वतःला वाचायला
जय भीम जय mim💙
Right .
हा भाजपाचा डाव आहे कारण मुस्लिम मते आपल्या ईडीया आघाडीला मिळूनयेत
Apali India aghadi 😂..Kay jok maralay ...wakf board muslim personal low board...mhanje tu muslim ahe vatat andhbhakt...😂😂
जय भिम
Vba 👌👌👌👌💙💙💙💙💙💙
असेही काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे हे विधान परिषदेच्या निकला वरून सिध्द झाले. वारन वार काँग्रेस ही गुप चुप भाजपाला मदत करते .. तिसरी आघाडी पर्याय चांगला वाटतो... काँग्रेसला आमदार सांभाळता येईना. ते राज्य काय सांभाळणार.
VBA ,MIM , Matang samaj, Jankar saheb, Bhujbal saheb, Prakash Shendge saheb,Raju Shetty saheb get together
Andhbhakt 😂
तरीही आमचे मत, महाविकास आघाडीलाच, तिसरी आघाडी हि पण फडणवीस चीच खेळी,,, वंचित, अजित पवार, एम आय एम सर्वच बीजेपीची टिम
चल पळ 😂
दुसरं काहीच नाही म्हणायला मग् काय बी टीम😅😅😅😅😅😅
Night re andhbhakta
हे तिघे ( म्हणजे तिसरी आघाडी)
म्हणजे भाजप ची ब टिम
मागील १०वर्षात यांचे पासून भाजप सत्ता भोगतेय
माहाभकास आघाडी आहे ही
Ad. Balasaheb Ambedkar 🇮🇳😎✊🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤
Yes
Only VBA 💙
VBA 💙💪
तिसरी आघाडी का स्वागत है
ONLY MAHAVIKAS AGHADI
🌹🙏🌹🙏🌹🙏
Jarange Patil Sahab Asaduddin Owaisi Sahab Prakash Ambedkar Sahab eka hona chahiye 💪💪💪💪💪💪 dhanagar Maratha Muslim dalit eka hona chahiye 💪 240 sit win honge
तिसरी आघाडी करा पण काँग्रेस सोडून
तिसरी घ्या नाहीतर 4थी घ्या हा शेवटी धरणातच जाणार आहे...
महायुती आणि महविकास आघाडी हे एकाच माळेचे मणी आहेत म्हणून महाराष्ट्राला तिसरी आघाडी सक्षम पर्याय आहे..
Fl
Bjp ची b टीम
१०० कोटी ....
Prakash Ambedkar Kadhich Ajit Pawar sobat janar ch nay
VBA
भाजपाची चाल आहे जनता सब जानती है
तिघही ईटाळ गेलेले आहेत काय फरक पडत नाही
Tisri aaghadi ❌
Mat khanari gang ✅
Ambedkar.ajit pawar,owesi,b.j.p.chi pilawad.he jentela mahit ahe.
कुठलीही आघाडी करू नका समजलं तुम्हचा स्वार्थीपणा ,
Evm हटाव साठी लढा नाहीतर मरा,
येणार तर Evm च,
नवीन समीकरण जुळले तर काही हरकत नही
तिसरी आघाडी करून मविआला धडा शिकवा.
Pl clear talk , for bjp the fadanvis ? 😂😂😂😂
यांना कोनी मतदान करनार नाही.जयभीम
Aimim fakth Hyderabad mein bus
Vba, mim, obc he yekatra ale tar Maharashtrali raj kar navin dish mile pan 70 hajar koti sobhat... Ghat hoil
हे स्वतःच निवडून येतात का नाही ह्यात शंका आहे आणि निघाले आघाडी करायला.....😅😅
Vijay udv.sir shivsena..India 🇮🇳 cha honar 😂
सत्ते sathi लाचार
बच्चु कडुंना पण घ्या सोबत
Tighehi kahihi Upyogache nahit,
काहीपण बातमी दाखून लोकांची दिशा भूल करू नका
अजित पवार वर काय वेळ आली 😂😂
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ना चांगला धडा शिकवा
Tisri aghadit mim nako too dusrya rajyatla paksha ahe. Jalil sahebani dusra paksha nirman kara kiwa swikarawa.
Bawankule tarakli
Now Bhujbal teach us ? 😂😂😂😂😂 .
Jantela Aawdel Kay? Dada BJP Cha Salla Ghetlay Kay?
चाय बिस्कीट वाले चॅनल वाले तुम्ही काहीही पसरवतात तुम्ही
😄😄😄😄😄
Ajit pavara javal mat data nahi ahet vbane mimsobat yuti karavi jay bhim
Sagle dharnakade jatil nakki
Kay Diwas ale sp congress Var 😂😂😂
150 jaga nakki yetil dode zakun