अर्चना पाटलांच्या विजयासाठी, बसवराज पाटलांची जोरदार फिल्डिंग ?
Вставка
- Опубліковано 2 тра 2024
- अर्चना पाटलांच्या विजयासाठी, बसवराज पाटलांची जोरदार फिल्डिंग ?
#basavrajpatil #ranajagjitsinhapatil #omrajenimbalkar #archanataipatil #abhimanyupawar #dharashiv #tuljapur #murum #ausa
सगळा मराठा समाज गृहित धरुन मराठा समाजाला एका पिंजर्यात उभे करू नये.आम्हाला वैचारिक स्वातंत्र्य आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील व जिल्हयातील लिंगायत + OBC + ST + राणा पाटील समर्थक SC+ मुस्लिम + मराठा हे गणित विजयापर्यंत जाते आहे. मोदिजीचा करिश्मा यावेळीही चालतोय तो निकालात दिसेलच! धाराशिवचा खासदार मोदिजीचाच असेल! जय श्रीराम!🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪
Modi jindabad
बसवराज पाटील साहेबांच्या पाठीमागे आहोत आम्ही
सध्याचे वातावरण हे नेत्यांच जनता ऐकेल असं नाही हे आपला मतदार संघाच नाही तर महाराष्ट्रातच अस आहे.
नेते सोडुन सामान्य जनतेच मत जानुन घ्या मग कळेल
Patil bhum, paranda, washi, kalamb, osmanabad ya talukyatun kiman 40000+ chi lead fix
ओम दादा
अर्चना ताई पाटिल कमीत कमी 150000 निवडुन येतील✌
Aare zaltu mutun zop
मि मराठा आहे माज मत ताईंना
Maj.math.om.dada.la.
नेते कामा पुरत वापरून काम झाल्यावर लोकाच्या दावनीला बांदुन टाकतात
कोणाच्या सांगणावरूर काही फरक पडणार नाही
राजे. किती. कांग्रेस ची रीओढतो. फालतूपणा.वटवटकरतो
आता मुस्लिम बसू चं ऐकणार नाही त
आयुष्य गेलं सत्ता भोगून आणि सतत सत्तेच्या लालसेपोटी पळाला हा
वटवट करू नको
ओमराजे यांनी काही काम केले नाही जनाब उध्वस्त मुर्दाबाद हिंदु विचाराच्या शिवसेनेला मतदान
लिंगायत समाजाने घरची लेकर मोठी करायची का Basvaraj patil यांची मुले मोठी करायची.
बस... पाटील.. कर्ज. मुक्त... संपल. तुमच..
परंड्यातून ओम राजे लीड मिळण्याची शक्यता जास्त आहे
Kangra..ghan..
Basavraj
वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार आधंळकर लिगांयत समाजाचे आहेत. लिगांयत समाज भाऊसाहेब आधंळ्कराना मतदान करतील हे नक्की आहे. याच का विश्लेषण केले नाही ?
Basvaraj patil साहेबावर जरा जास्त मया आहे यांची
आम्ही लिंगायत आमचा मत ओमदादा
ओम राजे च येणार
बसवराज पाटील यांनी पक्ष सोडला
कार्यकर्ता पक्षात च आहेत
Only.om dada.
लहान पणापासून निवडणुका बघतोय पण ही पहिली निवडणूक आहे जिथं नेत्यांच्या पाठीमागे जनता नाहीये त्यांना जो योग्य वाटतंय त्याच उमेदवाराला मतदान करत आहेत...
हा खरकटा पळून गेला म्हणून मतदार जाणार नाही ए
ओमराजे निवडून येणे आवश्यक आहे