देवेंद्र साहेब मोठ्या उद्योग पती लोकांचे तुम्ही 15 - 15कोटी रुपये माफ करतात एका व्यक्तीचे...... आणि शेतकऱ्यांना फक्त 1.50 रुपये कर्ज माफी देता जर BJP च्या रक्तामध्ये खरंच दम असेल तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा....
आदरनीय क्षिमान सन्माननीय फडविनस साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलतो हे 100%सत्य बोलत आहे मी आयकत आहे आणि माझे डोळे भरुन आले तुम्हारि जय हो जय महाराष्ट्र
तीनशे वर्षांपूर्वी जे राजे आणि सरदार होते त्यांचे वाडे त्यांचे कपडे दागिने हे सगळं पाहिलं ती समृद्धी आता मोठमोठे मंत्री मोठमोठे सरदार जे लहान निवडणुकीतून निवडून येतात त्यांच्या घरी गेल्यावर तीनशे वर्षाच्या पूर्वी ज्या राज्यांकडे आणि ज्या साधारण कडे ज्या माळगुजाराकडे ज्या जागीदार कडे समृद्धी होती ती समृद्धी आज जनसमृद्धी जनप्रतिनिधी यांच्याकडे आहे का हे जर तपासलं तर कळेल की तुम्ही जे बोलता ते खरं आहे की वस्तुस्थितीवर पांघरून घालून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे कार्यक्रम आहेत हे आपणास स्वतःलाच कळेल
हो साहेब नियमितपणे कर्ज भरणाऱ्या त्यांचे काय त्यांच्याकडे काय भरपूर पैसा आहे म्हणून ते कर्ज परतफेड करता असे नका करू त्यांच्यावर बी दया मया दाखवा उपकार करा साहेब
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींग कलरची द्या.महाराष्टाराची सबसिडी बुडवे.काय करणार शेतकरी कर्ज काढून भरले. दोन वर्ष पुर्ण झाले.दोन दोन लाख भरुन.
दरवर्षी जे कर्ज फेडतात ते त्यांच्याकडे पैसे भरपुर आहेत म्हणुन नाही फेडत...तर पुन्हा थकीत कर्जात अडकत जाऊ नये म्हणुन तो दुसरिकडिल थोडे कर्ज आणि उपलब्ध पैसे देऊन कर्ज फेडत असतो...
फडणवीस यांना फडणवीस साहेब आपण एकदा शेतकरी होऊन पहा आज टोमॅटोचे भाव काय आहे 20 किलोचा भाव 20 केजी चा भाव 30 ते 40 टोमॅटो तोडणीचा भाव ₹20 गाडी भाडे 25 रुपये शेतकऱ्यांना नक्की कर्ज कसे कसे फेडावे कर्जमाफी नाही केली तर 50% लोक आत्महत्या कार्तिक त्यासाठी आपल्याला कर्जमाफी करणे काळाचिगरज आहे शेतकरेना कर्ज माफी नहीं दिलीतर शेतकरेना आत्महत्या शिवाय परेयनइ😢
अरे देवेंद्र साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा n वी. पी. सिंग सारखी कर्ज माफी करा n .... नसेल सातबारा कोरा करणं होत तर तुम्ही महाराष्ट्र मधल निवडणूक जिंकून येणार नाही याची ग्यारंटी आम्ही शेतकरी तुम्हाला देतो
मुख्यमंत्री महोदय,तुम्हाला बोलायला नाही निवडून दिल,तुमाला काम करण्यासाठी निवडून दिल आहे,नुसतं बोलू नका काहीतरी करून दाखवा,, गेली 40 वर्ष जे घडलं,तेच जर आता होत असेल तर सरकार कधीही बदलता येतं,
साहेब फक्त ४ महीने शेतकऱ्यांच्या शेतात काम करा मग तुम्हाला कळेल की शेतकरी काय आहे तुम्हाला काय कळणार साहेब शेतकर्यांचे जीवन भाषण देण्यात चॅलेंज नाही साहेब
साहेब मला हे बोलायचंय माझं बोलनं तुम्ही समजुन घेतलं तरच मी म्हणतो 2008 साली 20,000 रुपये प्रती शेतकरी हे कर्जमाफी झाली तर मला हे म्हणायचंय की तुम्ही 50,000 रुपये प्रती शेतकरी का करीणात कारण ज्याच्यांकडे 2 ते 2,50 लाख कर्ज आहे ना तो शेतकरी बाकिचे पैसे भरीन पन ज्यांच्याकडे 50 ते 60 हजार कर्ज आहे तो पैसे भरणार नाही प्रती शेतकरी 50,000 माफ झाले तर सर्वच शेतकरी कर्ज भरतील आणी 30 ते 35 टक्के शेतकर्याचे 1,50 लाख रुपये माफ केले तर कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही कारण त्याला 1,50 लाख माफ झाले आणी आम्हाला 50 हजार सकट माफ नाही झाले? धन्यवाद मंत्री महोदय.मी आहे सर्व सामान्य शेतकर्याचा मुलगा नागेश बबन खेडकर
साहेब मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. दोन्ही तुम्ही कर्जमाफी केली. मला एकही वेळा लाभ मिळाला नाही. कारण की मी 19 मध्ये कर्ज परतफेड केलं होतं. आणि वीस मधी भरलं नाही. म्हणून मी बँकेकडे गेलो मला बँक मध्ये सांगितलं तुम्ही कर्जमाफीत बसू शकत नाही. प्रोत्साहन पण मिळू शकत नाही. माझ्यासारखे शेतकरी असे बरेचसे आहे. मग आम्ही कोणत्या कर्जमाफीत बसेल ते सांगा.
मुख्यमंत्री साहेब कशाला बडबड करता गेल्या एक वर्षा पासुन हा खेळ चालवला कर्ज माफी द्या आजुण तर माझ्या खात्यावर काय आले नाही उलट बॅंके चे तगादे चालु आहे म्हनुनआम्ही काय करायला पाहीजे
2016 मधे दोन लाखावरिल पुनर गटन झालेल्या शेतकरी बधावाच व्याज आनी मुदल जे काही होइल ते संपूर्ण माफ झाले पाहिजे कारण बीजेपी सरकार ने व महाविकास आघाड़ी केलेली कर्ज माफी पासुन वंचित राहिलेला शेतकरी आपल्या चुकीच्या धोरना मुले कर्ज बाजारी झाला आहे तरी आपन सर्व मुदल व 2016 व्याज है सरकार ने भरना करवा ही नम्र विनंती
फक्त शेतकऱ्यांना धरण बांध बांधून दोघे साईड कालवे कडून द्या आणि हमी भाव द्या तुम्हाला एक ही रुपय कर्ज माफी व कोणतीही मदत शेतकऱ्याला गरज राहणार नाही पण हे कोणतीही सरकार करूच शेकत नाही कारण शेतकरी हा उत्तम होऊन जाईल आणि बाकी कनिष्ठ होतील
पण साहेब जे लेगुलर आहे त्या ला पण कज माफी होयला हवं तरच कर्ज माफि झाली पाहिजे ते थकित असो किंवा लेगुलर असो तर ते कर्ज माफी होईला पाईजे तर ते माफी झाली नाही चुकीचे ठरेल जर आज तारीख 27/6/2024आहे तर तूम्ही ह्याला पण माफी दिली तर तुम्ही कर्ज माफी केली असं समजावं लागेल
सर मी 2015 ला 250000 रू कर्ज घेतले होते व मी 210000 रू! भ रले सुघा व 2021 ला माझा मुलाला ब्लड कॅन्सर चा आजार jala व माज कर्ज थकित जाल व आता 2023 ला मजकडे बँके चे 400000 लाख जाले ? माझा मुलआला 1500000 लाख लावले अा नी तो मरण पावला आता मी काय करू
त्याला विमा पैसे नको कर्ज माफी नको सातबारा कोरा नको फक्त मालाला भाव द्या आमच्या नुसता खोट्या घोषणा करू नका नाहीतर माझ्याबरोबर एक दिवस प्रेरण करू लागा कोणता शेतकरी तुम्हाला म्हणणार नाही की मलाला भाव द्या कर्जमाफी द्या म्हणून जनाजी नाही तर मनाची काहीतरी वाटू द्या
कर्जमाफी या पद्धतीने करायची त्या पद्धतीने कर्जमाफी होत नाही तुम्ही चालू वाले थकीत पुनर्घटन या नवीन कर्जमाफी द्या 2 लाखाची आठ टाकले आसन सर एक लाख रुपये द्या पण सरसकट कर्जमाफी द्या कोण्या शेतकऱ्याचा कर्ज माफ होते कोणाकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तुम्ही शेतकऱ्याला भीक नाही द्याले
मुख्यमंञी साहेब शेतकर्यांची फसवणुक बंद करा, तुम्ही दरोडेखोर आहेत कारन कर्ज माफी करताय ती फक्त चोरांची जे कधीच कर्ज भरत नाहीत परंतु जे ईमानदार शेतकरी खाजगी सावकाराचे कर्ज काढुन बँकेचे कर्ज भरतो त्यांचे काय?
एक वेळ कर्ज मुक्त करा त्या नंतर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला हमीभाव चागला दिला तर शेतकरी पुन्हा कर्ज बाजरी होणार नाही शेतकऱ्यांना सरकार लुटत आहे त्यामुळे शेतकरी कर्ज बाजरी होत आहे बोलणं खूप सोपं आहे साहेब शेती करून बघा काय हाल होतात शेतकऱ्याचे बघा जरा
केली होती या किती तुम्ही घाई मनी फडणवीस मी भाई बेजार झालो की नाही या कर्जापायी बेजार झालो मी बाई कशी केली मोकळी मी शेतकरी याची लय करता शेतकरी घाई पण फडणवीसझाली आता बाई शेतकऱ्याला म्हणते आता नको करू तू घाई शेतकरी म्हणतो आता आपण फडणवीस शेतकरी म्हणतील तुम्हाला मी पडल्याशिवाय राहत नाही ग बाई
कजॅ माफ करा ही विनती महोदय साहेब
देवेंद्र साहेब मोठ्या उद्योग पती लोकांचे तुम्ही 15 - 15कोटी रुपये माफ करतात एका व्यक्तीचे......
आणि
शेतकऱ्यांना फक्त 1.50 रुपये कर्ज माफी देता जर BJP च्या रक्तामध्ये खरंच दम असेल तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा....
धन्यवाद सर
आदरनीय क्षिमान सन्माननीय फडविनस साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलतो हे 100%सत्य बोलत आहे मी आयकत आहे आणि माझे डोळे भरुन आले
तुम्हारि जय हो
जय महाराष्ट्र
ऐ
Thank you so much sir 🙏💕
We X
औंँ
2024 परत कज् माफी द्या साहेब
वैजनाथ ञिबक बारोळे रा गोलेगाव ता लोहा जि नांदेड अर्ज आहे साहेब धन्यवाद दिले बातमी
तीनशे वर्षांपूर्वी जे राजे आणि सरदार होते त्यांचे वाडे त्यांचे कपडे दागिने हे सगळं पाहिलं ती समृद्धी आता मोठमोठे मंत्री मोठमोठे सरदार जे लहान निवडणुकीतून निवडून येतात त्यांच्या घरी गेल्यावर तीनशे वर्षाच्या पूर्वी ज्या राज्यांकडे आणि ज्या साधारण कडे ज्या माळगुजाराकडे ज्या जागीदार कडे समृद्धी होती ती समृद्धी आज जनसमृद्धी जनप्रतिनिधी यांच्याकडे आहे का हे जर तपासलं तर कळेल की तुम्ही जे बोलता ते खरं आहे की वस्तुस्थितीवर पांघरून घालून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे कार्यक्रम आहेत हे आपणास स्वतःलाच कळेल
निर्णय खुप छान आहे पण त्याची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी.. 😀
Siwanimharajsnmam yojnet patr setkrikdhi krjmukt honar? 3 wrsh zali kiti wat phaychi bank krj detnahi wrun pise yetnahi .
❤
नियमित शेतकरी 2023 मधील कर्जदा
र यांच पण पूर्ण कर्ज माप करायला पाहिजे
तरच याला सरसकट कर्ज माफी मंतात.
🌷🙏🌷
पतसंस्था सहकारी बँक कर्ज माफ होणार का
Thanks so much sir
सर बरोबर आहे खत बी बाहेरूनच आणावे लागते
Congratulations
I liked vichar
हो साहेब नियमितपणे कर्ज भरणाऱ्या त्यांचे काय त्यांच्याकडे काय भरपूर पैसा आहे म्हणून ते कर्ज परतफेड करता असे नका करू त्यांच्यावर बी दया मया दाखवा उपकार करा साहेब
धन्यवाद भाऊ
धीरज साहु कडील 350 कोटी घया आणी शेतकयाला वाटप करा साहेब.
मुख्य मंत्री साहेब 2 हेक्टर चे पीक कर्ज माफ करा
उद्धव राव आहेर आजरसोडा मुख्य मंत्री साहेब हिच माझी समस्या आहे ती आजतागायत कायम आहे तरी आपण ती आज सोडवाल. का? १७ सप्टेंबर २०२२ ला विनंती करतो
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींग कलरची द्या.महाराष्टाराची सबसिडी बुडवे.काय करणार शेतकरी कर्ज काढून भरले. दोन वर्ष पुर्ण झाले.दोन दोन लाख भरुन.
👍
आम्हाला कर्जमाफी हवी
फडणवीस साहेब खुलं म खुलं बोलतात मनमोकळ अनुभवी नेता
Waw sir
Shindhe saheb ,Devendra saheb ,thakit shetkari karj maafi karaa (2019-2023).😢😢
जे रेगुलर कर्ज भरतात त्यांची चुक होती ते मूर्ख आहेत अस म्हणावे लागेल.
हिवाळी अधिवेशनामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार काहीच होणार नाही शेतकऱ्यांचं
पुन्हा फसवी कर्ज माफी
लोकसभा 2024
सर मि सन सप्टेंबर 2019लाकर्ज घेतले आहे.तर ते मला माफ झाले नाही.मि कर्ज माफी मध्य बसतोय तरतेमला माफ होईल कि नाही.
दरवर्षी जे कर्ज फेडतात ते त्यांच्याकडे पैसे भरपुर आहेत म्हणुन नाही फेडत...तर पुन्हा थकीत कर्जात अडकत जाऊ नये म्हणुन तो दुसरिकडिल थोडे कर्ज आणि उपलब्ध पैसे देऊन कर्ज फेडत असतो...
Barobr sar fasve Sarkar regular karj barnarena 50000₹ de agodr mag takt rahanarena de teva te regular barna kartil
ज्यांनी कर्ज भरलेले आहे त्यांचं काय
Ml l
अतिशय चांगलि कर्जमाफि सामान्य मि मानतो माझा अनुभव मुख्यमंत्रि साहेब कै कृषिमंत्रि पां फुंडकर यांचा अभारि आहे
नालायक
फडणवीस यांना फडणवीस साहेब आपण एकदा शेतकरी होऊन पहा आज टोमॅटोचे भाव काय आहे 20 किलोचा भाव 20 केजी चा भाव 30 ते 40 टोमॅटो तोडणीचा भाव ₹20 गाडी भाडे 25 रुपये शेतकऱ्यांना नक्की कर्ज कसे कसे फेडावे कर्जमाफी नाही केली तर 50% लोक आत्महत्या कार्तिक त्यासाठी आपल्याला कर्जमाफी करणे काळाचिगरज आहे शेतकरेना कर्ज माफी नहीं दिलीतर शेतकरेना आत्महत्या शिवाय परेयनइ😢
अरे देवेंद्र साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा n वी. पी. सिंग सारखी कर्ज माफी करा n ....
नसेल सातबारा कोरा करणं होत तर तुम्ही महाराष्ट्र मधल निवडणूक जिंकून येणार नाही याची ग्यारंटी आम्ही शेतकरी तुम्हाला देतो
आमदार खासदारांनी जर पगार घेतला नाही तर सर्वांचा कर्ज फिटेल सर्व शेतकरी कर्जमुक्त होईल
मुख्यमंत्री महोदय,तुम्हाला बोलायला नाही निवडून दिल,तुमाला काम करण्यासाठी निवडून दिल आहे,नुसतं बोलू नका काहीतरी करून दाखवा,,
गेली 40 वर्ष जे घडलं,तेच जर आता होत असेल तर सरकार कधीही बदलता येतं,
Sachin Shinde
Sachin Shinde
अरेभाऊ तुजा अजुन अभ्यास जालेला नाही तु 2019च्या परीक्षेत नापासच हो़नार आहे
@@ravindrahyalij1227 😙😂
😂🤗
माझे घरात आज पर्यंत माफी नाही
पुढारी या साठी द्या
ते मोठे झाले पाहिजेत
गरीब हा गरीब राहणार
जो दररोज शाळेत जातोय तोच नापास झाला
भीक मागून कर्ज भरनारा भीकारीच राहणार म्हनुन आम्ही सगळे गरीबच राहनार
साहेब फक्त ४ महीने शेतकऱ्यांच्या शेतात काम करा मग तुम्हाला कळेल की शेतकरी काय आहे तुम्हाला काय कळणार साहेब शेतकर्यांचे जीवन भाषण देण्यात चॅलेंज नाही साहेब
Cm सर छान आय याम प्रौढ़ ऑफ यु
Amit
साहेब मला हे बोलायचंय माझं बोलनं तुम्ही समजुन घेतलं तरच मी म्हणतो 2008 साली 20,000 रुपये प्रती शेतकरी हे कर्जमाफी झाली तर मला हे म्हणायचंय की तुम्ही 50,000 रुपये प्रती शेतकरी का करीणात कारण ज्याच्यांकडे 2 ते 2,50 लाख कर्ज आहे ना तो शेतकरी बाकिचे पैसे भरीन पन ज्यांच्याकडे 50 ते 60 हजार कर्ज आहे तो पैसे भरणार नाही प्रती शेतकरी 50,000 माफ झाले तर सर्वच शेतकरी कर्ज भरतील आणी 30 ते 35 टक्के शेतकर्याचे 1,50 लाख रुपये माफ केले तर कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही कारण त्याला 1,50 लाख माफ झाले आणी आम्हाला 50 हजार सकट माफ नाही झाले? धन्यवाद मंत्री महोदय.मी आहे सर्व सामान्य शेतकर्याचा मुलगा नागेश बबन खेडकर
Helpline
फडणवीस साहेब पुढचे पंतप्रधान 👍
उद्योगपतींचे करोडपतींचे अवाढव्य कर्ज विनाअट,त्वरित माफ होते। मग गरीब शेतकरी राजाचे कर्ज माफ करताना कशी भीक लागते ते कळत नाही।
व
@@shamraochindhalore282वळवळ ,}?❤😊
❤❤❤❤
Qqqqq😊😊
बरोबर बलताय
सातबारा कोरा करण्याचा मुख्यमंत्री तसेच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, यांना सरसगड कळले नाही, धन्यवाद
Mast
साहेब मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. दोन्ही तुम्ही कर्जमाफी केली. मला एकही वेळा लाभ मिळाला नाही. कारण की मी 19 मध्ये कर्ज परतफेड केलं होतं. आणि वीस मधी भरलं नाही. म्हणून मी बँकेकडे गेलो मला बँक मध्ये सांगितलं तुम्ही कर्जमाफीत बसू शकत नाही. प्रोत्साहन पण मिळू शकत नाही. माझ्यासारखे शेतकरी असे बरेचसे आहे. मग आम्ही कोणत्या कर्जमाफीत बसेल ते सांगा.
कर्जमाफी नाही .धनगर आरक्षण नाही फक्त घोषणा
अटल बिहारी सारखे काहीतरी करून दाखवा नुसते बोलून मी काहीतरी करतोय असं दाखवू नका शेतकायची हाय लागेल
वीरू राहतोड हयाना आटलजिच पटत नाही
म्हणून आटलजि गेले
कर्जमाफी उंचीत राहिलेल्या त्यांची पण कर्जमाफी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली
2019 कर्ज माफ करा
मुख्यमंत्री साहेब कशाला बडबड करता गेल्या एक
वर्षा पासुन हा खेळ चालवला कर्ज माफी द्या
आजुण तर माझ्या खात्यावर काय आले नाही
उलट बॅंके चे तगादे चालु आहे म्हनुनआम्ही काय करायला पाहीजे
2016 मधे दोन लाखावरिल पुनर गटन झालेल्या शेतकरी बधावाच व्याज आनी मुदल जे काही होइल ते संपूर्ण माफ झाले पाहिजे कारण बीजेपी सरकार ने व महाविकास आघाड़ी केलेली कर्ज माफी पासुन वंचित राहिलेला शेतकरी आपल्या चुकीच्या धोरना मुले कर्ज बाजारी झाला आहे तरी आपन सर्व मुदल व 2016 व्याज है सरकार ने भरना करवा ही नम्र विनंती
खो बोल
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले त्याबद्दल बोला
Mazha online form barycha rahila ahe.
Tya var ky parquet ahe please sanga.
फक्त शेतकऱ्यांना धरण बांध बांधून दोघे साईड कालवे कडून द्या आणि हमी भाव द्या तुम्हाला एक ही रुपय कर्ज माफी व कोणतीही मदत शेतकऱ्याला गरज राहणार नाही पण हे कोणतीही सरकार करूच शेकत नाही कारण शेतकरी हा उत्तम होऊन जाईल आणि बाकी कनिष्ठ होतील
पण साहेब जे लेगुलर आहे त्या ला पण कज माफी होयला हवं तरच कर्ज माफि झाली पाहिजे ते थकित असो किंवा लेगुलर असो तर ते कर्ज माफी होईला पाईजे तर ते माफी झाली नाही चुकीचे ठरेल जर आज तारीख 27/6/2024आहे तर तूम्ही ह्याला पण माफी दिली तर तुम्ही कर्ज माफी केली असं समजावं लागेल
सर मी 2015 ला 250000 रू कर्ज घेतले होते व मी 210000 रू! भ रले सुघा व 2021 ला माझा मुलाला ब्लड कॅन्सर चा आजार jala व माज कर्ज थकित जाल व आता 2023 ला मजकडे बँके चे 400000 लाख जाले ? माझा मुलआला 1500000 लाख लावले अा नी तो मरण पावला आता मी काय करू
मजजवळ 3 ऐकर शेत आहे
गणेश स
शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर बाबा शेतकऱ्यांचं हाय लागेल र
मूखयमंत्री साहेब आगोदर 50000परयत कज॔ माफ करा
मुख्यमंत्री साहेब आमची 13 हजारांची सोसायटी माफ झाली नाही तर कशाला भाषण देतात आमच्या गरिबांच्या काहिच कामाचं नाहीत
ज्यांनी कर्ज भरलेले आहे त्यांचं काय
शेतकऱ्यांना साठी निर्णय हाय सावकाराकडून कर्ज काढून अर्ज भरायचा आहे लागणारे कागदपत्र फुकटात येत नाहि मग प्रर्याय नाही
एफडण वीस साहेब माझ्या कड सोन तरण कर्ज आहे दोन लाख आणि पीक कर्ज आहे स्तर हजार रुपये याचं काय संक्रात आली आहे तेवढं माफ करा
मस्त बातमी
साहेब जे शेतकरी नेमीत कर्ज भरतात त्यांना दिड लाख रूपये दया. आणि जे कर्जबाजारी आहेत. त्याना ईनसेटीव दया .
तेव्हाच हे कर्जबाजारी कमी होतील.
फडणवीस साहेब कोरे राहिले
कर्जमाफी पाहुण डोळ्याला पाणी आल.....दरवषीॅ माझ 2 लाख कर्ज माफ होतय सर ....धन्यवाद आशीच कृपा ठेवावी ......तुम्हाला माघच्या 5 वाषीॅकला.त्यामुळच मतदान केलत......आणी यंदा कर्जमाफी केली ना माझ 1 मतदान तुम्हालाच .😂😂😂😂😂
त्याला विमा पैसे नको कर्ज माफी नको सातबारा कोरा नको फक्त मालाला भाव द्या आमच्या नुसता खोट्या घोषणा करू नका नाहीतर माझ्याबरोबर एक दिवस प्रेरण करू लागा कोणता शेतकरी तुम्हाला म्हणणार नाही की मलाला भाव द्या कर्जमाफी द्या म्हणून जनाजी नाही तर मनाची काहीतरी वाटू द्या
Bhanudas maharanur fadanvis saheb he je bolata he niyamat basava tumache bolane barobar ahe
तुम्ही आमच्या मालाला भाव द्या कोणी कर्ज मागणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देऊ चॉकलेट नका देऊ तुम्ही
saheb darsal mi karj barto majhe karj 1 lakhavrun 10lakha karj bajari jhaloahe 1rupaya madat nahi
साहेब 2008 2009 चे कर्जमाफी होईल का
good news
Very good news
देवेंद्र फडणवीस साहेबांनी या वर्षी चे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही तेवढं अनुदान शेतकऱ्यांना द्यावे हि नम्र विनंती बीड जिल्हा तालुका परळी वैजनाथ
दिड लाखा वरील रक्कम भरुन १५ महिने झाले तरी पन कर्ज माफीत नाव नाही
O Yb
अहो मुखमंत्रि साहेब माझे पिकप गाडीच कर्ज आहे दिवाळी मधे पासिग साठी कागद पत्र दिली पण पासिगची तारीख जुलै महिन्यात तिही आठ महिन्यांनी कस कर्ज फिटनार आमच
जे शेतकरी नेमित कर्ज भारतात त्यांचं काय
देवेंद्र फडणवीस नुसतं कर्जमाफी बोलतात प्रत्यक्षात काही देत नाहीत असं दोन-तीन वेळेस झाले त्यांचा
Devendar saheb kharach marathwada aani vidhraba che setkari garib aahe ho v kirdhahu jamin aahe
कर्जमाफी या पद्धतीने करायची त्या पद्धतीने कर्जमाफी होत नाही तुम्ही चालू वाले थकीत पुनर्घटन या नवीन कर्जमाफी द्या 2 लाखाची आठ टाकले आसन सर एक लाख रुपये द्या पण सरसकट कर्जमाफी द्या कोण्या शेतकऱ्याचा कर्ज माफ होते कोणाकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तुम्ही शेतकऱ्याला भीक नाही द्याले
सर माझ्या वडिलांना कजे माफ झाले नाही65 गुठे शेती असताना सुध्दा कधी होनार
काय तुमचे रोजचेच आहे केले हे भाषण आदी कर्ज माफ करा
२आरे दोनच एकर आहे रान ती पण नावावर नाही काय आहे काय करायचे भाषण
सर मेलघाट मध्ये जारीदा इलाबाद बँक आता पर्यत कर्ज वाटप नाही
मुख्यमंञी साहेब शेतकर्यांची फसवणुक बंद करा, तुम्ही दरोडेखोर आहेत कारन कर्ज माफी करताय ती फक्त चोरांची जे कधीच कर्ज भरत नाहीत परंतु जे ईमानदार शेतकरी खाजगी सावकाराचे कर्ज काढुन बँकेचे कर्ज भरतो त्यांचे काय?
My Life
@
ramdas kailas Ingle shirodi kannad
How to make correction if former do any mistake in form ??
5 वर्षे झाली तरी बडबड करते साहेब फक्त आकडे सांगते साहेब
ैईउ
कजे माफि सरसगट करायला हवी साहेब.
पीक विमा जमा झाला नाही यवतमाळदि ग्रस
फडनविस.साहेब.कोरडवाहु.पेक्षा.ओलित.वाले.जास्त.दुखि.आहे.
regular vale mele ki rao
एक वेळ कर्ज मुक्त करा त्या नंतर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला हमीभाव चागला दिला तर शेतकरी पुन्हा कर्ज बाजरी होणार नाही शेतकऱ्यांना सरकार लुटत आहे त्यामुळे शेतकरी कर्ज बाजरी होत आहे बोलणं खूप सोपं आहे साहेब शेती करून बघा काय हाल होतात शेतकऱ्याचे बघा जरा
माल्या,निरव मोदी कितीला चाटुन गेले.ते बघा आधी.सर्व शेतकऱ्यांच कर्ज माफ झालं असतं त्या पैशात.
केली होती या किती तुम्ही घाई मनी फडणवीस मी भाई बेजार झालो की नाही या कर्जापायी बेजार झालो मी बाई कशी केली मोकळी मी शेतकरी याची लय करता शेतकरी घाई पण फडणवीसझाली आता बाई शेतकऱ्याला म्हणते आता नको करू तू घाई शेतकरी म्हणतो आता आपण फडणवीस शेतकरी म्हणतील तुम्हाला मी पडल्याशिवाय राहत नाही ग बाई
2023 मध्ये पुन्हा होऊद्या सरसकट थकीत कर्जमाफी होऊ द्या 712 कोरा करा