पोलिस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत सर्वांचे खिसे गरम केलेले दिसताहेत सामान्य शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आकस म्हणून गचाळ राजकारण चाललंय
महसूल. अधिकारी. सगळे खिसा. गरम कर तात.कोर्ट आने आदेश. दिला. तरच. योग्य आहे. ज्या सर्वे नंबरून. रस्ता आहे त्या नमबरणे. रस्ता करा उगीच शेतकऱ्यावर. अन्याय. करू नका
रस्ता हा विकासाचा मार्ग आहे. त्याचा फायदा इतरांनाही आहे तसा शेतकऱ्याला आहे वाद करण्यापेक्षा रस्त्याला अजून एक फूट जागा जास्त दया. बाबुभाऊ योग्य निर्णय घेतला आहे
त्या शेतकरी ने तहसील कार्यालयावर उपोषण करावे हा अन्यायच आहे शेतकरी ला जागे बद्दल जागा नाही तर रक्कम देण्यात यावी सरपंच काही कामाचे नाही पैसे कमावण्यासाठी सरपंच झाले असतात
सरपंच यांचं बरोबर आहे आशे भिकरचोट असतात शेतकरी दुसऱ्याच्या शेतमधून ये जा करत असतात आपल्या शेतात रस्ता आला की बांधावरून रस्ता काढा असे बोलतात....... न्याय एकालाच का द्याचा तेथून मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ही दिला पाहिजे..... दुसऱ्याच जाळले तर चालते पण आपले नको
ह्या शेतकऱ्याची काय कहानी आहे आपल्याला माहीत नाही पण हे सरकार आल्यापासून तर शेतकऱ्याची ❤डे लागले आहेत,शेतकरी खूप किरकोळ व्यक्ती आहे इथे ह्यांनी आमदार खासदार मुखमंत्री कोणालाच सोडलं नाही ह्यांनी...😢😮😢
अशे शेतकरी प्रत्येक गावात आहेत आशा शेतकर्यांना शासनाने निर्बंधांघालावा जे शेतकरी आडवे येतील त्यांच्या वर शासनाने कारवाई केली पाहिजे असे सरपंच साहेब प्रत्येक गावात पाहिजे
आजच्या काळात प्रत्येक शेता साठी रस्ता पाहिजे हो ही काळाची गरज आहे आणि हे अडाणी पणा करतात काय हे सर्व जाग्यावर राहणार आहे स्वर्गात कोणीही काही घेऊन जाणार नाही
रस्त्याच्या अनंत अडचणी आहेत शासनाने कडक कारवाई दोन दिवसत निकाल देउन गावातील लोकांना विचारून सरपंच पोलिस पाटील तलाठी गिरदावर तसीलदार पोलीस सगळा ताफा एकच दिवस
सरपंच बरोबर बोलतात कारण रस्ता झाला की बिल्डिंगची रेट वाढतील. सरपंच खुश बिल्डर खुश शेतकरी. कोमात. सरपंच जोमात.😂😂
आमच्या गावातील सरपंच कर्मचारीनी शेतातील रस्ते खाऊ ठेवले गरीबांना त्रास देत आहेतः
शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये
सरपंच खूप छान काम करत आहेत प्रत्येक जमिनीला रस्ता असतो रस्ता झालाच पाहिजे
सरपंचाला कोनी अधिकार दिला... रस्ता बनवण्याचा....?
निलंबन होऊ शकत
अशा सरपंचाला सलाम जिगरबाज सरपंच
पोलिस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत सर्वांचे खिसे गरम केलेले दिसताहेत सामान्य शेतकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीची आकस म्हणून गचाळ राजकारण चाललंय
महसूल. अधिकारी. सगळे खिसा. गरम कर तात.कोर्ट आने आदेश. दिला. तरच. योग्य आहे. ज्या सर्वे नंबरून. रस्ता आहे त्या नमबरणे. रस्ता करा उगीच शेतकऱ्यावर. अन्याय. करू नका
बिल्डिंग साठी रस्ता चालू आहे ........बिल्डिंग वाल्याने सरपंच चा खिसा गरम केला
Zatya.. ky mhiti nasta tr kashala bolaycha... Gandu
मोजणी केल्यावर रस्त्या करावा. उगीच शेतकर्यावर अन्याय नको.संरपच आपल काम चांगले आहे परंतु सर्वांना विश्वासात घेऊन काम करा.
Agdi barobar
ौऔ
@@trueindian3623 AA
@@trueindian3623 are
रस्ता लगत आपले शेती आसेल.
समाजात एखाद कामं असं पण करावं लागत,बाबू भाऊ ग्रेट कामं करताय तुम्ही,खरच आपलं कार्य कव्तुस्कात पत आहे.
बरोबर
हा सरपंच हुकूमशाही करतोय सत्ता आल्यावर कोणी करत य
माझा पण असाच प्रॉब्लेम आहे शेजारचे रस्ताच देत नाही नारायणगाव जुन्नर रोड
जुने व नवीन कागदपत्र पाहून शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण बिल्डिंग साठी रस्ता तयार करण्यात येत आहे का याची खात्री करावी शेतकऱ्याला न्याय द्यावा
Rajkaran aahe ethe
भूमी अभिलेख कार्यालय कडून रस्त्यांची मोजणी करावी विनाकारण यांच्या सोबत वाद करू नये राजकारणी लोक काही पण करु शकतो शेतकऱ्या बरोबर
सत्ता आल्यावर कोणीही आपली हुकूमशाही चालवतो ...एक शेतकरी राजा...🙏
रस्ता हा विकासाचा मार्ग आहे. त्याचा फायदा इतरांनाही आहे तसा शेतकऱ्याला आहे वाद करण्यापेक्षा रस्त्याला अजून एक फूट जागा जास्त दया. बाबुभाऊ योग्य निर्णय घेतला आहे
Shetkarayala mobadala bhetla pahije
ऊ अल
एल
अर्र बाबुराव तूच रगील पणा करतोय...😤
प्रशासनाला हातासि धरुन शैतकर्यावर अन्याय
रामराज्य राहीले नाही
एक शेतकरी 100 शेतकऱ्यांवर अन्याय करतोय. सगळं कागदोपत्री चाललंय. उगाच फेक अकाउंट वरून विरोध नका करू.
Taychehi pepar bagha
त्या शेतकरी ने तहसील कार्यालयावर उपोषण करावे हा अन्यायच आहे शेतकरी ला जागे बद्दल जागा नाही तर रक्कम देण्यात यावी सरपंच काही कामाचे नाही पैसे कमावण्यासाठी सरपंच झाले असतात
आदर्श सरपंच बाबुभाऊ पाटे जय महाराष्ट्र, रस्त्याला लोक खुप आडवे जातात परिणामी अनेक लोकांची गैरसोय होते
कोर्टाचा आदेश नसताना रस्ता केला तर सगळे गोत्यात येनार मोजनी न करता रस्ता करता सर्वे नंबर कसा ठरवला हि पद्दत चुकीची आहे
सरपंच यांचं बरोबर आहे आशे भिकरचोट असतात शेतकरी दुसऱ्याच्या शेतमधून ये जा करत असतात आपल्या शेतात रस्ता आला की बांधावरून रस्ता काढा असे बोलतात.......
न्याय एकालाच का द्याचा तेथून मागच्या आणि पुढच्या शेतकऱ्यांना ही दिला पाहिजे.....
दुसऱ्याच जाळले तर चालते पण आपले नको
सरपंच झाला की दादागिरी करू नये
100 माणसांना न्याय नको का.... कशाला रस्ता कोरायचा...
रस्त्या विषयी पोलिस ना काय समजते तहसीलदारांना बोलवायला पाहिजे कारण राजकारणी जास्तच शेहाने असतात.
ह्या शेतकऱ्याची काय कहानी आहे आपल्याला माहीत नाही पण हे सरकार आल्यापासून तर शेतकऱ्याची ❤डे लागले आहेत,शेतकरी खूप किरकोळ व्यक्ती आहे इथे ह्यांनी आमदार खासदार मुखमंत्री कोणालाच सोडलं नाही ह्यांनी...😢😮😢
Are saglech shetkari ahet yedya mg kay raste pan korayche ka
सरपंच १ नंबर काम आहे तुमचं
एकच नंबर पाटे संरपच
सरपंच यांचे काम योग्य आहे,जे शेतकरी रस्ता करून देत नाही,ते त्यांच्या शेतात, घरात कसे जातात,कोणाच्या ना कोणाच्या शेतातूनच जात असेल ना??
शेतकरयांनी आपल्या शेताचा नकाशा अभिलेख कडून घेऊन आपल्या शेताची खात्री करावी उगाच वाद करू नये आणि कोर्टात जाण्यापेक्षा सामंजस्य
रस्ता व्हायला पाहिजे पण सर्वे नंबर वरुन कडणे झाला तर काय हरकत आहे
सरपंच दादागिरी करतोय त्या शेतकऱ्याच्या जागी मी असतो ना त्याच्या दोन काना खाली दिल्या असत्या
सतेचा गैरवापर
Barobar🤛🤛🤛
सर्वे नंबर चा बांद जिथून आसल तिथून रस्ता करायला पाहिजे मोजणी करून रस्ता करावा
रगीलीवर...सरपंच चालले शेतकरी नाही
बरोबर शेतकरी वर अन्याय करू नये सर्व नंबर नी करावा
100 लोकांना जर गरज असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने 500 / 500 रु त्या शेतकर्याला द्यावें आणि मिटवून टाकावे
हा सत्तेचा माज आहे म्हणजे म्हनजे पोलिसांचा वापर करून तुम्ही दमदाटी करणार
Ho
अशे शेतकरी प्रत्येक गावात आहेत आशा शेतकर्यांना शासनाने निर्बंधांघालावा जे शेतकरी आडवे येतील त्यांच्या वर शासनाने कारवाई केली पाहिजे असे सरपंच साहेब प्रत्येक गावात पाहिजे
कोर्टाचा आदेश असेल तरचं रस्ता करा
शेतकऱ्यांवर अन्याय सरपंच झाले मोठी पदवी नाही मोजणी करून रस्ता
दादा गीरी शेतकरी वर चालले राजकारणी
Barobar
रस्ता कागदोपत्री असतो.... फोटो वरुन नाही
रस्ता जलाच पाहिजे रस्ता सोडून प्रतेक गट असतो माजेल शेतकरी पासून सावद रहा त्याला सोडू नका कोणी शेतकरी असो
बरोबर आहे साहेब तुमचं जे करताय ते .... मूर्ख असतात काही लोक रस्ता दुसऱ्याच्या तून हवा पाहिजे आणि आपल्या तून नको
किती दिवस थांबायाच रस्ता पाहिजे
सरपंच साहेब तुम्ही चांगलं काम करता
बाबु भाई योग्य काम करत आहेत
Pagal
आमचा पण रस्ता आडवला आहे दोन वर्षे झाले आहेत
सरपंचाला इतका अधिकार कसा काय
विघ्नहर्ता चॅंनल खुप कामाची बातमी दाखवतात तुमच्या मुळे बाकींचा प्रोब्लेम साॅल होतो सगळ्या देशात हा प्रोब्लेम आहे
योगेश पाटे व संपूर्ण पोलीस टिमला मनापासून धन्यवाद 🙏
रस्ता लगतच शेतकरीच रस्ता होउ नए असा ओरडवतो ज्या शेतकरी ला रस्ता नसतो नुकसान भरपाई दंड भरुन रस्ता सरकार ने करावा.
पैशाने kharyach खोटे करत असतात.
आमदार की चि तयारी करा साहेब
Sarpnchane Swatachi thodi jmin Dyavi Shetkryala
एक नंबर सरपंच❤
सरपंच आपल काम चांगल आहे
लोकप्रतिनिधी असावा तर असा
आदर्श सरपंच पाटे साहेब आपलं काम खूप छान आहे
बाबुपाटे सरपंच एकच नंबर
रस्ता अडवणारे असेच सरळ करायला पाहिजे अभिनंदन सरपंच💐
आजच्या काळात प्रत्येक शेता साठी रस्ता पाहिजे हो ही काळाची गरज आहे आणि हे अडाणी पणा करतात काय हे सर्व जाग्यावर राहणार आहे स्वर्गात कोणीही काही घेऊन जाणार नाही
Sirpanch sahebana manacha mujra . sarvjanik hitache nirnay ghtyala baddal
सरपंच भावी आमदार
बाबु पाटे योग्य काम करतात .
Shetkaryala nyay milala pahije
आरे रस्ता पन शेतकऱ्यालाच लागतोय
रस्ता होऊन द्यावा
सरपंच पद आहे त्याचा दूर उपयोग करत आहे
Great work my Friend.
Dhanya..saapanch
Bai 20 varsh mhanty atta 20 varshe mhanty
सरपंच गैरसमज पसरवले आहे
Great wark sarpnch saheb
बिल्डिंग साठी रस्ता कार्याचा आहे
सरपंच करतात ते बरोबर आहे अतिक्रमण हाटायला पाहिजे 👍👍👍
रस्ता झाला पाहिजे आज आपण आहे उद्या नाही पण रस्त्याचे काय सुरूपी उपयोग होतो
आडवा आला तर खुटी घाला
भाषा कशी आहे बघा जरा😡
Ashich kam karavi lagatat ,tumhi fakt zal naka ghalu
Sanket Badhe तुला काय केळ माहितीये का. सत्य परिस्थिती येऊन बघ.
रस्त्याच्या अनंत अडचणी आहेत शासनाने कडक कारवाई दोन दिवसत निकाल देउन गावातील लोकांना विचारून सरपंच पोलिस पाटील तलाठी गिरदावर तसीलदार पोलीस सगळा ताफा एकच दिवस
शेतकरी काय हवेत जातो की काय तो कोणाच्या तरी शेतातून जात असते
shatkryane theka getlay ka rasta dyaycha
Abe chutiya paise dete n govt.....
बांधाच्या बाजुन रस्ता घ्यायला पाहिजे ऊभ्या पिकातून जेसीपी घालतो ह्या भाड्याला बीलडरने खीसा भरला वाटते
Sarpanch नलायक् ahy sarve nambar kadha rasta nalyk
शेतकर्याला रस्ता मिळाला पाहिजे
Nehami satyacha bajunech ubhe rahanare sarpancha .,Great work babubhau👍
विघ्नहर टाईम ला माझ सांगण आहे की फक्त शूटींग घेऊन दाखवू नका खरा अन्याय कोणावर होतोय हे दाखवा
प्रश्न सुटला
Shetkryacha agaupna aahe rao
Cashemy wala policacy bapaci jamin ahi ka
हा अडगा शेतकरी आहे.
सरपंच लय . भारी
सरपंच खरंच मानलं राव.
Babu pate no1 sarpanch
पोलीसांनी ही केस कोर्टात पाठवलयल पाहिजे होती
कोर्टाचा निकाल कधी येनार
Yecyet police bolne lagu nahi
सरकारी रस्ता चे खूणा सरकारणे करायला पाहीजे
Shetkari bhau ch nuksan hou naye
Anyay karu naka pate saheb v
सहसा सहl
सरपंच साहेबांचा नंबर सांगा
संता आली गोरगरिबाना मारू नका
Tula banun dau