गावगुंड रस्ता देणार नाही तो सर्वसामान्य शेतकरी कायद्याने सांगतो सांगतोय की पाच फूट माझा घ्या आणि पाच फूट बाजू वाल्या चा घ्या परंतु गरीब शेतकऱ्याचा रस्ता गावगुंड पहिला घेणार पोलीस प्रशासन पैसे भेटल्यावर खऱ्याची बाजू खोटी खोट्याची बाजू खरी गरीब शेतकऱ्याला न्याय नाही
शासन प्रशासन कायदा हा खर्याच्या गरिबांच्या बाजुने नाही बहुतेक यांच्या बाजुचा शेतकरी राजकारणी नेता असेल. नकाशावर व कुठेही रस्त्याची नोंद नसेल तर दोन्ही शेतकऱ्यांचं घेऊन रस्ता करणे उचित ठरेल कोणावरही एकावर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. सेम प्राब्लेम
सरळ सरळ स्थानिक प्रशासनाची दादागिरी दिसतेय. घटनेनुसार जमीन मालक संदीपजी यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. विकास करायचा असेल तर गावातील प्रथम नागरिकांनी स्वतःच्या जमिनी देऊन रस्ता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये.
न्याय प्रविष्ट बाब असेल तर कुणाच्याही बापाला काम करता येत नाही पोलिसांनी न्याय प्रविष्ट असेल तर रस्ते करणारा व्यक्ती कोर्टातूनच यावे लागेल जर एखाद्या रस्ता ग्रामपंचायतला नोंद नसेल तर रस्ता खाजगीच होईल शेवटी शासकीय रस्ता होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत चा ठराव लागेल हे सुद्धा कायदाचा भागच आहे
जमिनीच्या कोणत्या पण मॅटर बाबत हाच asi पोलीस कायम दिसतो आणि हाच चैनल नेमका कसा वेळीच पोचतो अश्या वेळी याबाबत पण जमिनीच्या मॅटर मध्ये live साठी मानले बुवा
सरपंच बाई रस्ता झाला पाहिजे बोलत आहॆ पण स्वतःची जमीन देतेय काय 🤓 कामाच टेंडर मधून कट भेटला कि झालं बाकी कुणाची कशी आई घालते घालू दे.... चुकी चं शब्द वापरतोय पण ह्यांना हीच भाषा समजते...
सरपचानी गावासाठी एक एकर देण्यापेक्षा एकदाच गावाची मोजणी करा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी रस्ता केला पाहीजे असा निर्णय घेतला पाहीजे पण असा निर्णय को ठेच होत नाही
नकाशात रस्ता नसला तरी प्रत्येकाने आपल्या लोकांसाठी रस्ता दिला पाहिजे प्रत्येकाच्या जमिनी हायवे लगत नसतात आपल्या लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे मी स्वतः नकाशात नसलेला रस्ता आत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे फक्त रस्ता देताना शेजाऱ्याच्या तून अर्धा आणि आपल्यातून अर्धा असा घेतला पाहिजे रस्त्याला कोणीही अडकाठी करू नये
सरकारी कामा मध्ये सुसूत्रता नसते त्या.उले हे उद्योग होतात. सरकारने दोघांना उत्तरे दिली आहे तुमची जागा आहे. ग्रामपंचायत रस्ता बांधू शकते दोघांकडून सरकार होकार देते आहे.
तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत. यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.
हे सर्व गावकरी टवाळ व ग्राम पंचायती मधील कमिटीचे अर्थ पुरक हेतु काम आहे सरपंच सौ बाईला पोलिसांनी काही न बोलण्याचे सांगीतलेले दिसते तरी श्री फडणवीस सो यांनी शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा
आरे भाई भूमी संपादन कायद्याने जमीन संपादन झाले नसेल तर रस्त्याचे काम होऊ शकत नही तेही त्या शेकऱ्याला मोबदला मिळाल्या नंतर. पोलीस अधिकाऱ्याला समजत नाही का? जुना रस्ता वहिवाटीचा असेल तेवढाच रस्ता राहील रुंदी कारण करता येणार नाही संपादन केल्या शिवाय.
रस्ता हॉवा, पक्क , पण जमीन दोन्ही बाजूनी ५०,५० एका पक्षाने, मान्य केलंय, दुसरा,पक्ष ची जमीन घ्यावी, सपंच मेडम ऐक तर्फी बोलतायत, येकाच्या शेतातून जमीन घेऊन रस्ता करताय , मग , योग्य कसे, विक पॉइंट सांगतो , जमीन दार मालक व यौ उद्द आणि मुल व सुन ,मुंबई लां , प्रॉपर सरपच गावकरी व इतर अधिकारी त्यांचं म्हणणं आयकुन केलेली कारवाई, दिसून येते, collector sir yani स्पॉट visit द्यावी , निर्णय घ्यावा असे विनंती,
Talika , Municipality, police should work for the people not against the people. The plantiff is asking for the order copy to the officials but they are not providing him. This shows the behavior of the officials are illeal.
No good station master in kudal and savantwadi sindudurga maharashtra or gurkho in door gate of pedne goa bhagvati temple of sanmanbhotel of abhay kamulkar
Te baherche ahet mhanun as kartay. Te 5ft jaga dyala tayar ahet. Te kahi sagli jameen detil ka tyanchi. Paraspar kam chalu kela tyancha shetatun. Jameen malkala kalvayla have na.
Ha sarkar laksha dhilya phija chukicha hai ha rasta garibal lubadtyat hai sarkar chukicha protikshan dat ahet garib lokhanchee fashunak hot ahe sarvha adhikariya i yani madat karna pliz
Sarpanch bai la kayda mahit aahe ka tya ....sirpanchani ekhdyala nay dycha asto ek side ghevun bolychi naste kadhi ....hi bai sarpanch Sudha vatat nahi
गावगुंड रस्ता देणार नाही तो सर्वसामान्य शेतकरी कायद्याने सांगतो सांगतोय की पाच फूट माझा घ्या आणि पाच फूट बाजू वाल्या चा घ्या परंतु गरीब शेतकऱ्याचा रस्ता गावगुंड पहिला घेणार पोलीस प्रशासन पैसे भेटल्यावर खऱ्याची बाजू खोटी खोट्याची बाजू खरी गरीब शेतकऱ्याला न्याय नाही
सरकार ची जबरदस्ती योग्य नाही, पोलीस काय ज्याची पोच जास्त त्या बाजूला, शेतकरी योग्य बोलत आहे
सरपंच बाई म्हणते रस्ता झाला पाहिजे योग्यच तर सरपंच बाईंनी स्वतः ची जमीन त्या कुटुंबाला द्यावी
बरोबर आहे
Suupar
Right
ई 4:07 स
बरोबर
सरपंच कोण असेल त्याना लाज वाटली पाहिजे गरीब लोकाना दादागिरी गरीब लोकांना त्रास देऊ नये शेजारच्या शेतकरी या दोघांचा इमामदारीने निम्मा निम्मा घ्यावा
शासन प्रशासन कायदा हा खर्याच्या गरिबांच्या बाजुने नाही बहुतेक यांच्या बाजुचा शेतकरी राजकारणी नेता असेल.
नकाशावर व कुठेही रस्त्याची नोंद नसेल तर दोन्ही शेतकऱ्यांचं घेऊन रस्ता करणे उचित ठरेल कोणावरही एकावर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
सेम प्राब्लेम
सरपंच म्हणतोय रस्ता झाला पाहिजे आई बरोबर बोलल्या तुझ्या शेतातून जाऊदे रस्ता मग कस होईल
हात बांधून उभे असलेले टोपीवाले बघे आणि साडीमध्ये असलेली बघी बघा.
They are enjoying the matter.
किती भंगार मानसिकतेचे लोक असतात हे.
हा.शेतकरी बोरोबर बोलतोय.पोलिस चुकीची बाजू.घेतात.शेतकरीवर्गाचे.वाटोळे करतील हे.आधीकारी. शेतकरीवर्गने.शेतीतून.रस्ते देऊ.नका.
लोकं तमाशा बघतात,कुणीही मदतीला येत नाहीत.सामान्य माणूस मरतोय.त्याला कुणी वाली नाही.हा अन्याय आहे.
ही लोंकाची बध्याची भूमिका ऐक दिवस त्यांचा ही गळा असाच अवळनार हे नक्की
🎉❤❤
सरळ सरळ स्थानिक प्रशासनाची दादागिरी दिसतेय. घटनेनुसार जमीन मालक संदीपजी यांच्याकडे जमीन मालकीची कागदपत्रे असताना शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. विकास करायचा असेल तर गावातील प्रथम नागरिकांनी स्वतःच्या जमिनी देऊन रस्ता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये.
न्याय प्रविष्ट बाब असेल तर कुणाच्याही बापाला काम करता येत नाही पोलिसांनी न्याय प्रविष्ट असेल तर रस्ते करणारा व्यक्ती कोर्टातूनच यावे लागेल जर एखाद्या रस्ता ग्रामपंचायतला नोंद नसेल तर रस्ता खाजगीच होईल शेवटी शासकीय रस्ता होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत चा ठराव लागेल हे सुद्धा कायदाचा भागच आहे
सरपंच अडाणी असल्या वर हेच होणार
पाच पाच फूट बरोबर आहे
सर्वात भ्रष्ट विभाग म्हणजे भुमी अभिलेख विभाग..
😂
वाणी साहेब पत्रकार आहे आपण निखिल वागळे सारखे बिनधास्त बोला
😂
दोन तीन महिने थांबा,परंतू सर्व नियमांने करा कोणावरही अन्याय होऊ नये
शेतकरी वर हा अन्याय दिसत आहे...पोलीसी भाषा पण चुकीची दिसत आहे
वाणी साहेब good work.
ऑर्डर कोणाचीही आसो त्यांच्या रानात जाऊन आतिक्रमन नाहि करु शकत मारतात काय त्या शेतकऱ्याला
प्रकरण न्यायप्रविष्ठ असेल तर सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.राम मंदिर बांधताना केंद्र सरकार ने कोर्टाचा अंतिम निकाल लागे पर्यंत काम सुरू केले नाही
प्रशासनाने योग्य निर्णय दिला पाहिजे
फक्त पैसा व वशील
मुळात रस्त्या साठी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची समान जमीन देण गरजेचं
जमिनीच्या कोणत्या पण मॅटर बाबत हाच asi पोलीस कायम दिसतो
आणि हाच चैनल नेमका कसा वेळीच पोचतो अश्या वेळी याबाबत पण जमिनीच्या मॅटर मध्ये live साठी मानले बुवा
पत्रकार साहेब बोर्ड लावणे कायदेशीर बंधनकारक असते हे तुम्हाला मान्य आहे ते पोलिसांना का नाही.विरोध करणारा परिवार सनदशीर मार्गाने बोलतात.
☝️
आई बरोबर बोलला तुम्ही....
सरपंच बाई रस्ता झाला पाहिजे बोलत आहॆ पण स्वतःची जमीन देतेय काय 🤓 कामाच टेंडर मधून कट भेटला कि झालं बाकी कुणाची कशी आई घालते घालू दे.... चुकी चं शब्द वापरतोय पण ह्यांना हीच भाषा समजते...
पोलीस पूर्णपणे चुकीचा वागतोय
Pach pach Fut, Right Decision.
रात्री काढा ट्रॅक्टर आणि नांगरून काढा रस्ता तुमचा मालकीचा जमिनीत असेल आणि अधिकृतरित्या मोबदला न देता रस्ता बनवला असेल तर. पुढचं पुढे
Shetakari baba jindabad👍👍👍👍
सर्व जमीन शासकीय आहे ते कधीही अधिग्रहण करू शकतात
Same case ahe amchi 👍avghd ahe शासनाच्amhi pn kam thambvl ahe
सरपचानी गावासाठी एक एकर देण्यापेक्षा एकदाच गावाची मोजणी करा ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी रस्ता केला पाहीजे असा निर्णय घेतला पाहीजे पण असा निर्णय को ठेच होत नाही
एकदंरीत शेतकर्यावर अन्याय अाहे
साधी गोष्ट आहे रस्ता दोन्ही बाजुच्या शेतातून गेला पाहिजे.सहज सुटणारा प्रश्न आहे हा.
आपण स्थानिक लोक असे घाबरून गेलो तर काय परिस्थिती निर्माण होईल.सावध राहिले पाहिजे.
यह जमानत गरीब सा वाली नहीं
टाका रस्ता नांगरून सगळा
कायद्याची गोष्ट कायदेशीर मार्गाने घेतली पाहिजे.
जे सरकारी नोकर उपस्थित आहेत, त्यांनाच माहीत नाही, नियम काय आहेत ते. कसल काम करणार हे?
पोलिसाचे रोड करून द्यायचे काम नाही आदेशा प्रमाणे बदोबस्त देतात त्यांनी कोर्टात जायला पाहिजे
माझा मत अस आहे की जे योग्य वाटते ते होयाला पहेजी
जा कोर्टात आणि घाला मरेपर्यंत हेलपाटे,शेती विकुन मिळवा न्याय मिळालाच तर.ऊठसुट कोर्ट.
Barobar aahe dada
तो रस्ता अगोदर डांबरी कारण झाले दिसतोय.
तेंव्हा च का या शेतकऱ्यांनि विरोध का केला नाही.
The people in this video are my grandparents
Aaji anna ajari asnya mude te mumbai la Astana ha rasta banavla gela ahe
नकाशात रस्ता नसला तरी प्रत्येकाने आपल्या लोकांसाठी रस्ता दिला पाहिजे प्रत्येकाच्या जमिनी हायवे लगत नसतात आपल्या लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे मी स्वतः नकाशात नसलेला रस्ता आत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे फक्त रस्ता देताना शेजाऱ्याच्या तून अर्धा आणि आपल्यातून अर्धा असा घेतला पाहिजे रस्त्याला कोणीही अडकाठी करू नये
चुकिच चाललय हे
Police la vichara kiti rupye dile tumhala
😂
बाबा आणि त्या ताई आजी दादा बरोबर बोलत आहे
Aghantuk yeun Areravi karne he yogy nahi👈🏻 hya mahila swtahachya cetatun marg dyava.
भूमी अभिलेख विभाग हा100 टक्के नाही तर 500 टक्के भ्रष्ट आहे
Sarpanch ahe ka Bujgavan 😂
.हे भांडण पी डब्लू डी आणि शेतकरी यांचा वाद आहे,भूसंपादन नसेल तर दोन्ही बाजुच्या शेतकर्यानी एकञ येऊन निर्णय घेतला पाहीजे,रस्ता फार गरजेचा आहे,
सरकारी कामा मध्ये सुसूत्रता नसते त्या.उले हे उद्योग होतात. सरकारने दोघांना उत्तरे दिली आहे तुमची जागा आहे. ग्रामपंचायत रस्ता बांधू शकते दोघांकडून सरकार होकार देते आहे.
हे तुमचे ऐकून घेणार नाही त्यांना स्वत ची दादागिरी करण्यासाठी हे सर्व चालू आहे. हुकुमशाही चालू आहे.
Rasta vagalun tyache skhetra kadhun dya vishay sampla ...
Te kamach illegal असेल् tar Or vivaadit asel tar police kase protection det ahe. Adhi sarve clear hou dya mag final zalyanantar protection dya na
तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत.
यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.
बेकायदेशीर जमीन घेऊन रस्ता करता.. शेतकऱ्याला घाला मातीत.. त्या सरपंच बाईची जमीन घ्या रस्त्यासाठी,, चाॅकलेट भेटले वाटतं
सरपंच ला भुमी कायदा वचला पाहीजे सविधान भुमी नीयम अनी कायदा अहै नावाचे सरपंच बनु नका
सरपंच बाई ने स्वता च्या जमिनीतून रस्ता बनून द्यावा
ज्याची जमीन हावेला असते ते अशीच आडचण आणतात
Tya chi jmin aahe tu Ji ny tu ji jmin gelyavar aashe krshilkay
हे सर्व गावकरी टवाळ व ग्राम पंचायती मधील कमिटीचे अर्थ पुरक हेतु काम आहे सरपंच सौ बाईला पोलिसांनी काही न बोलण्याचे सांगीतलेले दिसते तरी श्री फडणवीस सो यांनी शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा
पोलिस ठाण्यात हुकूमशाही चालू आहे
आरे भाई भूमी संपादन कायद्याने जमीन संपादन झाले नसेल तर रस्त्याचे काम होऊ शकत नही तेही त्या शेकऱ्याला मोबदला मिळाल्या नंतर. पोलीस अधिकाऱ्याला समजत नाही का? जुना रस्ता वहिवाटीचा असेल तेवढाच रस्ता राहील रुंदी कारण करता येणार नाही संपादन केल्या शिवाय.
रस्त्यांची नोंद नाही तर रस्ता होऊच शकत नाही गोलमाल आहे कुठ तरी
पोलीसाचा काय संमत नाय पोलीसाच्या नावाने यफयार नोदा
कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला मिळालं म्हणजे सगळ्यांना ते हवहवसं वाटतं.
Hai desait kanun haika pachguntha teche pach sarpench baiche ghai
रस्ता हॉवा, पक्क , पण जमीन दोन्ही बाजूनी ५०,५० एका पक्षाने, मान्य केलंय, दुसरा,पक्ष ची जमीन घ्यावी, सपंच मेडम ऐक तर्फी बोलतायत, येकाच्या शेतातून जमीन घेऊन रस्ता करताय , मग , योग्य कसे, विक पॉइंट सांगतो , जमीन दार मालक व यौ उद्द आणि मुल व सुन ,मुंबई लां , प्रॉपर सरपच गावकरी व इतर अधिकारी त्यांचं म्हणणं आयकुन केलेली कारवाई, दिसून येते, collector sir yani स्पॉट visit द्यावी , निर्णय घ्यावा असे विनंती,
अडाणी सरपंच
Talika , Municipality, police should work for the people not against the people. The plantiff is asking for the order copy to the officials but they are not providing him.
This shows the behavior of the officials are illeal.
Lachari polis thekedaar
पेपर घेऊन आला त्यानची बाप्पाची जमीन आहे का
No good station master in kudal and savantwadi sindudurga maharashtra or gurkho in door gate of pedne goa bhagvati temple of sanmanbhotel of abhay kamulkar
trainder dusr kam dusrikad notice nay mahiti falak nahi ani police pan milale ahet are kay
Te baherche ahet mhanun as kartay. Te 5ft jaga dyala tayar ahet. Te kahi sagli jameen detil ka tyanchi. Paraspar kam chalu kela tyancha shetatun. Jameen malkala kalvayla have na.
Anek thikani police Ani adhikari sangmatane shetkaryanvar anay kartatyet....
Pach pach foot rasta barobar ahe doghakadunhi ghya
Rastyacha mobadla tyana dila pahije
He atikraman aahe sarkarcha ...fukat akhadyachi jamin advne chukiche aahe .....
सरपंच आडानी आहे
Police Gundasarkh ka vagat ahet Sarkari kam ahe Doghanna Sahkarya kra Bhadyachya gunda sarkhe police vagtat
police stationch Ani tahashildarch gu khau ahe
पोलिस साहेब तुमची जमीन असती तर तुम्ही काय केले असते
Ha vkil distoy srv police aadhikaryana ekta peltoy
दगडांनी हान त्यांना
Shaskiy काम करायचे tr जनतेचा विरोध Astana ektrfi का retwat आहे
हा अन्याय
कुरण जुन्नर रोड आहे का हा
Agadi brobr ahe eka shetkryavar burdand kashala...agadi brobr bolat ahet te
गाव रस्ता नमूना क्रमांक 8 रजिस्टर मध्ये नोंद असली तर बघा
किती रत्ते आहेत
Ha sarkar laksha dhilya phija chukicha hai ha rasta garibal lubadtyat hai sarkar chukicha protikshan dat ahet garib lokhanchee fashunak hot ahe sarvha adhikariya i yani madat karna pliz
अरे ya सरपंचींन बाईला 1.2 शिकवा आधी कसले पण सरपंच होतात
Congress Gandhi wanted to make road through India for enemy country that's why he got killed
Sarpanch bai la kayda mahit aahe ka tya ....sirpanchani ekhdyala nay dycha asto ek side ghevun bolychi naste kadhi ....hi bai sarpanch Sudha vatat nahi
Pawul rastyacha majabutukaran karun shetakaryanwar anyay karu naye
पोलिस सरल टेकेदाराची बाजू घेतात