डॉ.दाभाडे सर तुम्ही संविधानीक अभ्यासातून मुद्देसुद मांडणी केली बद्दल खुप खुप धन्यवाद सर.तुमच्या या संविधानीक आणि सामाजिक कार्याला कोटी कोटी सलाम जय आदिवासी,जय संविधान,जय भीम,जय शिवराय
डॉ. दाभाडे यांनी योग्य मुद्दा मांडला, त्याबद्दल धन्यवाद. या निर्णयामुळे समाजा समाजात भांडणं लावण्याचे काम मनुवादी संस्था करण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यावर राजकारण हि भविष्यात कदाचित होईल हे नाकारता येत नाही.
महार आताचे बौद्ध या जातीचा विकास होण्यामागचे कारण काय आहे त्यांनी कर्मकांडावरचा देव देवता वर विश्वास पूर्णपणे सोडून दिलेला आहे आणि आपल्या मुलांना साक्षर बनवलं आहे त्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे केवळ आरक्षण मिळालं म्हणून या जातीचा विकास झाला असं नाही आणि जरी या मागास राहिलेल्या जातींना आरक्षण दिलं तरीसुद्धा बौद्ध समाजासारखी त्यांची प्रगती होणार नाही त्याने बौद्ध समाजाचे अनुकरण करून त्यांच्यासारखे राहणीमान केलं तर त्याचे प्रगती होऊ शकते त्यासाठी त्यांना बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल
महार चांभार हेच आरक्षणाचा फायदा घेतात.मग बाकी समाज बांधवांना आरक्षण घेण्याचा कोणी विरोध करत का. महार चांभार सामाजिक आंदोलनात एकत्रित येऊन लढा देत असतात.
Matang samajyane hindu samajyachya mage Lagun jatra karat rahile. Education ghetale nahi .devlat tal pitat rahile. Tyala jabadar matang samajch ahe dusrya jatila dosh deun use nahi
खूप छान मुलाखत सर, ससाणे सर यांची भूमिका योग्य वाटते, शेवटचे वक्ते यांचं सडेतोड भूमिका अगदी योग्य आहे अनुसूचित जाती मध्ये वाद होऊ न देण्याची जबाबदारी सर्व प्रतिनिधीची आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या चळवळीला गालबोट लागता कामा नये
Advocate मंगेश ससाने सर,डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर,डाॅ.संजय दाभाडे सर.. १००% बरोबर बोललेत....सगळे शिकलेले मुद्द्याच्या गोष्टि बोलले आहेत...या ४ मध्ये एकच अडानी व्यक्ति आहे तो भाष्कर नेटके च दिसत आहे....
कॉलोजिम सिस्टिम बंद करून न्याय व्यवसतेत कॉम्पिटिटिव्ह एक्साम घेऊन न्यायधिशाची नेमणूक करावी. न्याय व्यवस्थेत फक्त आणि फक्त ब्राह्मनाचेस वर्चस्व आहे. महत्वाचे पद सर्व ब्राम्हनाकडेस आहे, याचे पण खंडन होणे गरजेचे आहे.
खुफ महत्वाचे मुद्दे ससाणे सर यानि केले ते बोध सोडून इतर समाजाने समजून घ्यावें व वर्गीकरण ची भाषा सोडून मुख्य प्रवाहात यावे ते शिक्षण घेऊन शिकला तर शिकाल आणि वाचाल तर स्वतः ला वाचवाल जय भीम
नेटके साहेब महार मातंग चर्मकार समाजातील लोकांनी एकत्रित येण्याची वेळ आहे.ऐवढे वर्ष आपण हेच केलं म्हणून आपलं आरक्षण टीकून आहे.आपण संघर्ष सुरू ठेवा. जय भीम जय रविदास.
@@Aj1004-w2mकुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
Are bhai tu fakat maharashtra surat bolat aahes.all country madhe honar aahe tas.aani aatta pan tar pudhe jau shaktat.aatta pan tar saglyana same sandhi aahet all sc community jo jast shikato to pudhe jato.mag sc madhe konta samaj mage rahila tyane vichar karava ji aapan ka mage rahilo mhanun.
एससी एसटी चे किती लोक जे झालेले आहे आतापर्यंत एसएसटी चे कलेक्टर किती लोक आहेत एसएससी चे किती साखर कारखाने आहेत एस सी एस टी च्या किती शिक्षण संस्था आहेत एस सी एस टी ची किती दूध डेरी आहेत एससी एसटी चे किती सहकारी बँक आहेत एसएसटी चे किती शिक्षण संस्था आहेत मराठा बरोबर वर्गीकरण करा आणि एस सी एस टी च्या लोकांनी त्यांच्या बरोबर आणा
हा निर्णय म्हणजे राजकीय पोळी आणि समाजात दरी निर्माण करणारा..हा निर्णय देताना कोणता समाज किती शिक्षण घेतले आणि त्याच्या संधी किती उपलब्ध केल्या.हे पाहणे आणि निर्णय देणे मोगम असा निर्णय आहे...
अरे बब्या किती बाबासाहेबांचा तिरस्कार करतो ते आदिवासी असून सुद्धा सन्मान करतात आणि तुम्ही . फक्त महारांचा तिरस्कार आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करता. जय संविधान म्हणतो पण ज्याने संविधान बनवले त्याच नाव नाही घ्यायचे.
.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
वर्गीकरण करायचे असेल तर असे करा . Sc अ महार ८.५ टक्के आरक्षण. Sc ब मातंग २.५ टक्के . Sc क चांभार ढोर होलार १.५ टक्के . Sc ड भंगी आणि सगळ्या उरलेल्या दलीत जाती ०.५ टक्के . करा आहे वर्गीकरण आम्ही खुश राहू महार समाजाला सगळ्यात जास्त भेटले पाहिजे या मातंग लोकांना द्या २.५ टक्के फक्त
देवाला काय चोवीस तास धरून बसलोय का आम्ही.... गप्प बस...इथ आमचे मुलं शिकतात पण त्यांना काय फायदा होत नाही आरक्षणाचा...पण आता आम्हालाही कळलं पाहिजे कोणी याचा जास्त फायदा घेतला आहे
फायदा सर्वच जाती घेतात आपापल्या लोकसंख्येनुसार 🙄आणि जात पण सांगत नाही कधी कधी🥱, फायदा आमचा का दिसतो यांना कारण की संख्येने आम्हीं जास्त🌀, प्रामाणिक🧑🏫, निर्भिड🪂 आणि रोकठोक🏌️ स्वभाव म्हणुन, आणि यांना तर टँपो🚛 भरून जरी देले तरी कमीच पडेल परत काहीं तरी नवीन मागणी मागतील 😁 , म्हणुन टेन्शन न घेता न देता जैसे थे तैसे ठेवलेलं चांगलं 🤗............जय बिर्सा जय भीम🙏
Anil bhau भीती आहे.. त्या समाजाला की आता पर्यंत चांगला उप भोग ghetla आहे त्यांना प्रत्येक सरकारला कुर्घुडी karun आपले विकास करून घेतला आता वाटा घाटी झाली आहे त्यामुळे पोटंत तर धुखणार आहे.
जर वर्गीकरण झालं तर महार जाती ला ८.५ टक्के आरक्षण द्या कारण सगळ्यात जास्त अस्पृश्यता महार समाजा सोबत होते त्या नंतर मातंग समाजा सोबत होतो त्या नंतर भंगी सोबत होतो चांभार ढोर होलार खाटीक आणि सगळ्या दलीत जाती सोबत अस्पृश्यता होत नाही फक्त माहारा सोबत होते म्हणून महार जाती ला सगळ्यात जास्त आरक्षण भेटले पाहिजे 💙👑
कुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
खरोखर सर्वनाच न्याय देयचा आसेल तर आधी नेत्यापासु सुरु कराना एका वेळी आमदार.खाजदार मंत्री पद परत पद आणि तिकिटच बाद करावा म्हणजे जास्त लोकांपर्यंत संधी मिळेल.
महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
@@amitkamble6657 बरोबर आहे भाऊ तुमच,पण आपण ही पण गोष्ट विसरता कामा नये आधी ते पुर्णपणे 13% चा मलिदा लाटत होते आता त्यांना 6% वरच सिमित रहावे लागेल!!! प्लस दलितांमधील ज्या पुढारीत जाती आहेत पण संख्येने मात्र कमी आहेत आणि त्यांच प्रतिनिधित्व मात्र दांडग गावगाडामध्ये त्यांची जमिन आहे उदा. ढोर,बुरुड जंगम,चर्मकार, मीना, जाटव अशा सर्व पुढारीत छोट्या छोट्या जाती त्यांच्याच गटात टाकल्या जातील पण मुळातच या जातींची महाराष्ट्रात लोकसंख्या कमी असल्यामुळे ते काही बौध्दांच्या गटात आरक्षण काय अर्धा एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढवु शकत नाही!!!! पण याचा फायदा मात्र दलितांमधील वंचित समाजाला होईल
@@amitkamble6657 आधी पुर्ण 13% मध्ये त्यांचा दबदबा होता आता 6% वरच सिमित होतील!!!!!!!! प्लस दलितांमधील प्रगत जाती ज्या संख्येने कमी आहेत पण गावगाडा राजकारण नोकरीत स्ट्रॉंग आहेत अशा जाती पण त्यांच्याच गटात टाकल्या जातील!!!! आणि दुसरीकडे दलितांमधील वंचित जातींचा एक गट केला जाईल वर्गीकरणामुळे या जातींना सुध्दा समान प्रमाणात प्रतिनिधित्व मिळु शकते!!!!!!! कदाचित प्रस्थापित दलित जातींना कमी आरक्षण देऊन ते वंचित दलितांना पण दिल दाऊ शकते!!!!!
अनुसूचित जातीचे किती जे झालेले आहेत अनुसूचित जाती मधील किती लोकांना शिक्षण संस्था काढता आले आहेत अनुसूचित जातीमध्ये जे की बौद्ध आहे त्यांच्या बँका किती आहेत
75 वर्ष झाले अजुन पण हपापलेले असाल तर अवघड आहे तुमचे. तुमचा मुळे आमचा सारख्या दलित आणि वंचित समाज मागे राहिला. सगळे आरक्षण तुम्हीच खाल्ले आता पर्यंत. Sc अणि ST चे ताट vegale च झाले पाहिजे. अणि तेच कोर्ट ने निकाल दिला आहे
@@Love4NatureEnterprises 75 वर्ष तुला नाही झाले का रे, 🤑🤑🤑 पण आता मात्र सर्वात जास्तं फायदा तुम्हाला होईल आता, दक्षिण आफ्रिकेतील जिल्यात आता तुम्ही चीप साहेब म्हणुन नियुक्ती होईल सहज पणे🤑🤑🤑
@@Love4NatureEnterprises3% समाज असलेला ब्राह्मण देशातील सर्वात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहे 90 टक्के जागा त्यांनी काबीज केलेले आहे त्यांच्या वर्गीकरण याबाबत कोणी शब्द काढत नाही सुवर्ण जातीच्या लोकांनी ब्राह्मणाची गुलामी करणे सोडून द्यावे आणि ब्राह्मणाचे आरक्षण राखीव नसताना ते किती जागेवर विस्थापित झालेला आहे यांच्या वर्गीकरणासाठी सुवर्ण लोकं काय उपटायला लागले सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व संख्या जास्तीत लोकांचे आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सैनिकी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे मेडिकल क्षेत्रात सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सरकारी क्षेत्रामध्ये सर्वच आयुक्त कलेक्टर डी वाय सी सर्व उच्च पदावर ब्राह्मण समाजाची संख्या अधिक आहे यावर मराठा समाजाच्या तोंडामध्ये काय केलं गेलं का वर्गीकरण करायला सांगा ना संख्येने जास्त आहेत नारंगी पाटला सोबत घेऊन जा ब्राह्मणाचा वर्गीकरण करा मला जागा खाली होतात त्या मराठ्यांनी घेऊन टाकावे
डॉ.दाभाडे सर आपले विचारांना माझा हात जोडून नमस्कार.छान विश्लेषण मांडले आपण.
,दाभाडे सर जयभीम, खरे आंबेडकर वादी . जयभीम.
नेटके साहेब 100% तुमचं योग्य आहे
ज्या समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केला ते पुढे आले आहेत ,
विधानसभा प्रत्येक पक्ष,ओ,बी,सी,, समाज उम्मीदवारी, देने, आहे
महापालिका प्रत्येक, ओ,बी,सी, नगरसेवक, महापौर, उपमा पौर प्रत्येक, पक्ष, तीकिट, देने, आहे जिलापरिषद ग्रामसेवक सहकारी संस्था, ओ,बी,सी, सदस्य, देन, आहे, आता,ओ,बी,सी, समाज,, एकजुट, महाराष्ट्र, झाला, आहे
डॉ. दाभाडे जबरदस्त.अभिनंदन. जय जोहार.
सामाजिक अभ्यासू व्यक्तिमत्व,निःपक्ष भूमिका,
योग्य विश्लेषणात्मक विचारांची मांडणी...!
डॉ.संजय दाभाडे सर...जय भीम
💯
नेटके साहेबाच योग्य बोलतात
Dabhade saheb👍👍👍
आदिवासी चे देव आहेत दाभाडे सर
नेटके सर मानलं तुम्हाला एकटे लढत आहात तुम्ही समतेसाठी, न्याया साठी, शिव-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊंच्या विचारासाठी.
डॉ. संजय दाभाडे साहेब आणि डॉ.सिद्धार्थ धेंडे साहेब अगदी बरोबर.
Advocate मंगेश ससाने सर पण बरोबर बोललेत...भास्कर नेटके यांचा अभ्यास फारच कमी आहे..शिक्षणात अडानी दिसत आहे...
आता पर्यंत ज्या समाजात आरक्षण आहे त्यातील पुढारयाचा व त्याचा बगलबचचाचा फायदा घेत होते आता खालील दर्जाचे लोकांना फायदा मीळत नाही
@@MrperfectIconत्यामुळे वर्गीकरण झालं पाहिजे
@@balajiwawale826 तुला कळत नाही... वर्गीकरण...
दाभाडे सर, ॲड. ससाणे, डॉ धेंडे यांचे विश्लेषण खरोखर चांगले आहे.
दाभाडे साहेब तूम्हाला १००० दा सॅलूट !
खुपच अभ्यासपूर्ण छान विश्लेषण .एकदमच परखड भूमिका . आम्ही तुमच्या सोबत आहेत .
नेटके साहेब 100 /. बरोबर
अगदी बरोबर बोललास तुम्ही सर
Absolutely Right Sir
मातंग समाज झोपी जात असतील तर बौध्द समाज कसं काय जिम्मेदार राहील रे बाबा.
बौद्ध समाज नाही धर्म आहे😊😊
दाभाडे सर, ससाणे सर आणि शेंडे सर, खूप अभ्यासपूर्वक मांडणी केली. मातंग समजाला अभ्यासाची फार फार गरज आहे.
आपण खुपच महत्वाची चर्चा घढवूनआणली धन्यवाद.सर्व चर्चा न्याय्यझाली विचार संसदेच्या सभाग्रुहात पोहचवणे आवश्यक.
डाॅ संजय दाभाड़े सर जय भिम
डॉ.दाभाडे सर तुम्ही संविधानीक अभ्यासातून मुद्देसुद मांडणी केली बद्दल खुप खुप धन्यवाद सर.तुमच्या या संविधानीक आणि सामाजिक कार्याला कोटी कोटी सलाम जय आदिवासी,जय संविधान,जय भीम,जय शिवराय
Dabhade sir agdi yogya bolat abhinandan sir
दाभाडे सर उत्कृष्ट मांडणी.
नेटके सर छान अनुभव आहे मातंग समाज आपला आभारी आहे
डॉ. दाभाडे यांनी योग्य मुद्दा मांडला, त्याबद्दल धन्यवाद. या निर्णयामुळे समाजा समाजात भांडणं लावण्याचे काम मनुवादी संस्था करण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यावर राजकारण हि भविष्यात कदाचित होईल हे नाकारता येत नाही.
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
महार आताचे बौद्ध या जातीचा विकास होण्यामागचे कारण काय आहे त्यांनी कर्मकांडावरचा देव देवता वर विश्वास पूर्णपणे सोडून दिलेला आहे आणि आपल्या मुलांना साक्षर बनवलं आहे त्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे केवळ आरक्षण मिळालं म्हणून या जातीचा विकास झाला असं नाही आणि जरी या मागास राहिलेल्या जातींना आरक्षण दिलं तरीसुद्धा बौद्ध समाजासारखी त्यांची प्रगती होणार नाही त्याने बौद्ध समाजाचे अनुकरण करून त्यांच्यासारखे राहणीमान केलं तर त्याचे प्रगती होऊ शकते त्यासाठी त्यांना बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल
Vikas zala ahe tr arakshan ka havay? Arakshan ghetay means ajun suddha magaslele ahat.
@@gopalkaraneहो सर्व पुढे गेले नाही
मग अभ्यास करा ना तुम्ही व पुढे जा
सामाजिक मागासलेला पण गेले नाही
8:13
अनुसूचित जातीच्या आरक्षण कोट्यातून महाराष्ट्रात चांभार समाज सगळ्यात जास्त आरक्षणाचा फायदा घेतो. त्या नंतर महार मांग घेतात
Kdhi delaas ka sprdhapriksha khi pn fektys😂😂
Kusadgao srpf list बघा
मांग समाज जास्त फायदा घेतो त्या नंतर बाकीचे
@@WavehelpManmadira😂🍌
महार चांभार हेच आरक्षणाचा फायदा घेतात.मग बाकी समाज बांधवांना आरक्षण घेण्याचा कोणी विरोध करत का. महार चांभार सामाजिक आंदोलनात एकत्रित येऊन लढा देत असतात.
SC SC वर्गीकरण हे संविधान विरोधी आणि SC - SC मध्ये भेदभाव करणारे साबित होईन !!
नेटके यांनी वर्गीकरणा बाबत छान माहीती दिली आहे.
1)ससाने सर बरोबर बोलतात
2)संविधान, आरक्षण धोक्यात असते तेव्हा एकही जात समोर यत नाही
Matang samajyane hindu samajyachya mage Lagun jatra karat rahile. Education ghetale nahi .devlat tal pitat rahile. Tyala jabadar matang samajch ahe dusrya jatila dosh deun use nahi
Phule shahu ambedkar atmsat Kara tarch tumhala progress karata yeil bahujan samajyala
SC st obc ne ata tari bjp RSS LA olakha
नेटके साहेब बरोबर बोलतात
Sanjay dabhade Sar 100% right. भारतीय संविधानाचा अभ्यास आपला दांडगा आहे.
संघ भाजप न्यायालयाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीमध्ये भांडण लावण्यात येत आहे
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
Kase kay?bakichyannahi pratinidhitwa milave he barobarach aahe.ulat itranni ha न्याय ka dila nahi?
खूप छान मुलाखत सर, ससाणे सर यांची भूमिका योग्य वाटते, शेवटचे वक्ते यांचं सडेतोड भूमिका अगदी योग्य आहे अनुसूचित जाती मध्ये वाद होऊ न देण्याची जबाबदारी सर्व प्रतिनिधीची आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या चळवळीला गालबोट लागता कामा नये
सामाजिक दृष्ट्या मागास असल्यामुळे आरक्षण दिलं आहे
त्यामुळे तेच पाहिजे
Advocate मंगेश ससाने सर,डाॅ. सिद्धार्थ धेंडे सर,डाॅ.संजय दाभाडे सर.. १००% बरोबर बोललेत....सगळे शिकलेले मुद्द्याच्या गोष्टि बोलले आहेत...या ४ मध्ये एकच अडानी व्यक्ति आहे तो भाष्कर नेटके च दिसत आहे....
दाभाडेसर व सिध्दार्थ झेंडे सरांच परखड व वस्तुनिष्ठ विश्लेषण
भाऊ महत्वाची गोष्ट Advocate मंगेश ससाने सर पण बरोबर बोललेत...
दाभाडे सर SALUTE YOU ❤
Dabhade sir.good experience, study
मा.दाभाडे सर, फारच मार्मिक माहिती दिली । जय भिम.
कॉलोजिम सिस्टिम बंद करून न्याय व्यवसतेत कॉम्पिटिटिव्ह एक्साम घेऊन न्यायधिशाची नेमणूक करावी. न्याय व्यवस्थेत फक्त आणि फक्त ब्राह्मनाचेस वर्चस्व आहे. महत्वाचे पद सर्व ब्राम्हनाकडेस आहे, याचे पण खंडन होणे गरजेचे आहे.
बैला न्यायालयात ब्राह्मण आहे त का तीस टक्क्यांचया मार्कावर जजज होत आहे काय निर्णय देऊन राहिले हे पहा
Absolutely Right Sir
Ho Brahman aani Marathe aahe
मातंग कर्मकांड सोडून बाबासाहेब मार्ग स्वीकारवा तरच त्यांची प्रगती होईल नाही तर नाही
मातंगसमाजाने शाहू, फुले आंबेडकरांचे विचार स्विकारले पाहिजेत .जय भिम मा. दाभाडे सर धन्यवाद ।
खुफ महत्वाचे मुद्दे ससाणे सर यानि केले ते बोध सोडून इतर समाजाने समजून घ्यावें व वर्गीकरण ची भाषा सोडून मुख्य प्रवाहात यावे ते शिक्षण घेऊन शिकला तर शिकाल आणि वाचाल तर स्वतः ला वाचवाल जय भीम
Very very good Mr Dhabhade sir
संविधान मोठ आहे
सर्वोच्च न्यायालया पेक्ष्या
त्यामुळे हा चुकीचा निर्णय आहे
सुधरा रे...
तुमच्या समजतील वर येवनू म्हणून तुम्ही आजून् वंचित क राहिला...😂😂😂
आता तू हुशार झाला का सुप्रीम कोर्ट पेक्षा
संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे त्यांना निर्णय घ्यायचा
@@Love4NatureEnterprises संविधानाने नाही त्यांनी स्वतः दिलेल्या कॉलेजियम ने दिले.
एक राजकीय पक्ष मोठा आहे सगळ्यांन पेक्षा 😂 कोणता माहिती आहे ना?
@@rdfty-nu8pr वंचित पक्ष आहे सगळ्यात मोठा. एक ही आमदार नाही तरी अध्यक्ष महाराष्ट्र दौरा करून 200 सीट आणायचे म्हणत आहेत
नेटके साहेब महार मातंग चर्मकार समाजातील लोकांनी एकत्रित येण्याची वेळ आहे.ऐवढे वर्ष आपण हेच केलं म्हणून आपलं आरक्षण टीकून आहे.आपण संघर्ष सुरू ठेवा. जय भीम जय रविदास.
दाभाडे सर ग्रेट बोलले आहेत
नेटके सर छान मांडणी केली आहे
लोकसंख्या आकडेवारी बद्दल माहिती नाही वाटत त्याना
@@Aj1004-w2mकुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
सासणे सर, एकदम भारी बोलला आहेत .जय शिवराय जय भिम.
ज्यांना SC,ST मध्ये वर्गिकरण हवे त्यांनी SC,ST च्या बाहेर चालते व्हावे
बरोबर आहे
ससाणे सर अगदी बरोबर आहेत
भास्कर नेटकेचा अभ्यास अतिशय सुसंगत आहे
atishay sayammi aani muddesud bolle Netake sir!
शर्मा तूला फक्त पेटवून द्यायचं अन् आरक्षण संपवायच आहे हे मातंगाला कळणारच नाही
Netke sir khup chan vichar mandle vanchit ghstka sathi
ससाणे सर खूप छान माहिती
शिक्षण बंद केल अरक्सान काय कामाचं नवकरी सपंवली प्राव्हेट झालं भांडण लावच काम जय भीम सगळे एक होऊन araxn👍 वाचवा
ज्यांनी देव-देवतावर विश्वास ठेवला त्यांचा विकास झाला नाही.होणारही नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण घ्या.
एकदम बरोबर बोलत आहे धन्यवाद साहेब जय भीम
वर्गीकरण झालं तरी मातंग महार चांभार हे एकाच गटात येतील त्यामुळं जो स्पर्धा करेल तोच समोर जाईल
तुला काय घंटा माहीत आहे
Are bhai tu fakat maharashtra surat bolat aahes.all country madhe honar aahe tas.aani aatta pan tar pudhe jau shaktat.aatta pan tar saglyana same sandhi aahet all sc community jo jast shikato to pudhe jato.mag sc madhe konta samaj mage rahila tyane vichar karava ji aapan ka mage rahilo mhanun.
T mg open madhun form kaun nhi taaks tuu @@chaitanyakamble2025
Maharansathi SC 50% quota reserve hoil 1961 chya census nusar SC madhe mahar approximate 50% ahe including navbouddha 😊
61% ahe bhai Mahar caste 2001 chya census nusar
एससी एसटी चे किती लोक जे झालेले आहे आतापर्यंत एसएसटी चे कलेक्टर किती लोक आहेत एसएससी चे किती साखर कारखाने आहेत एस सी एस टी च्या किती शिक्षण संस्था आहेत एस सी एस टी ची किती दूध डेरी आहेत एससी एसटी चे किती सहकारी बँक आहेत एसएसटी चे किती शिक्षण संस्था आहेत मराठा बरोबर वर्गीकरण करा आणि एस सी एस टी च्या लोकांनी त्यांच्या बरोबर आणा
🎉🎉🎉🎉🎉🎉
शाळा घे ऊ कारखाने घेऊ डे री घेऊ भांडण लावू विधान सभा लावू
हा निर्णय म्हणजे राजकीय पोळी आणि समाजात दरी निर्माण करणारा..हा निर्णय देताना कोणता समाज किती शिक्षण घेतले आणि त्याच्या संधी किती उपलब्ध केल्या.हे पाहणे आणि निर्णय देणे मोगम असा निर्णय आहे...
मांग/महार हे गावगाड्यात समान होते,शिक्षणा बाबत समाजाला जागृत करा सर,शिक्षणच नसेल तर कितीही आरक्षण असेल त्याचा उपयोग काय
Naukryach nastil tar tya ucha sikshanacha upyog kay...
@@indrajeetsamant6866 नोकरी साठी शिकतो का तू.....😂😂
Asach anadi raha mag aarakshan aasun suddha Kay honar nahi@@indrajeetsamant6866
Tu kasha sathi shikto
@@yogeshgawali3029 kon re baba tu aata....
मातंग समाज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा मन:पूर्वक स्वागत करतो. आणि १००% समर्थन करतो..
क्रांतिकारी जय लहुजी 🚩
जय भारत जय संविधान
अरे बब्या किती बाबासाहेबांचा तिरस्कार करतो ते आदिवासी असून सुद्धा सन्मान करतात आणि तुम्ही . फक्त महारांचा तिरस्कार आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करता. जय संविधान म्हणतो पण ज्याने संविधान बनवले त्याच नाव नाही घ्यायचे.
.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
वर्गीकरण संखेच्या आधारावर असावे.
Dr Sanjay dabhade sir Jay Bhim we are salute sir
Jay Bhim Jay sanvidhan
खूपच छान चर्चा घडवून आणलीए...काय किस पाडलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर...जबरदस्त 👍
मांग समाज आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतो
भास्कर नेटके सर अतिशय सुंदर आणि सुटसुटीत अभ्यासू मांडणी करत आहेत
अहो नेटके सर पहिले आपल्या जातीला बॅंडबाजा व अंधश्रद्धा सोडा व शिक्षण .घा
Netke boudh samajala target karto ahe
नेटके चा अभ्यास कमी दिसतोय
@@rahulpendor2755 फारच कमी🥵♪┌|∵|┘♪
भास्कर नेटके अभ्यासू वेक्तिमत्व मांडणी करतात
श्री भास्कर नेटके सरांनी अगदी योग्य विश्लेषण केलं आहे. जय लहुजी!!
Great conversation
जज ब्राह्मण आहेत... तेनीच हा निर्णय दिला आहे .... न्यायालयात पण आरक्षण आणा... मग निर्णय द्या
Gawai kon ahet
गवई मांग जातीचे आहेत
😅 दाभाडे सर जयभीम जय मुलनिवासी
वर्गीकरण करायचे असेल तर असे करा .
Sc अ महार ८.५ टक्के आरक्षण.
Sc ब मातंग २.५ टक्के .
Sc क चांभार ढोर होलार १.५ टक्के .
Sc ड भंगी आणि सगळ्या उरलेल्या दलीत जाती ०.५ टक्के .
करा आहे वर्गीकरण आम्ही खुश राहू महार समाजाला सगळ्यात जास्त भेटले पाहिजे या मातंग लोकांना द्या २.५ टक्के फक्त
मातंग समाजाने डफडे वाजवायचे सोडून, देव धर्म सोडून , अंधश्रद्धा सोडून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले पाहिजेत. मग त्यांचाही टक्का वाढेल.
तुम्हाला तेवढच दिसत, मांग-महार या दोन्ही समाजात अंधश्रध्दा आहे. केवळ मातंग समाजातच नाही
गप्प रे....
देवाला काय चोवीस तास धरून बसलोय का आम्ही.... गप्प बस...इथ आमचे मुलं शिकतात पण त्यांना काय फायदा होत नाही आरक्षणाचा...पण आता आम्हालाही कळलं पाहिजे कोणी याचा जास्त फायदा घेतला आहे
आणि तुमच्यातील किती लोक २२ प्रतिज्ञा पाळतात ते बघ आधी
आधी २२ प्रतिज्ञा व्यवस्थित पाळावा
याला जबाबदार कोण. आपसात वाद नको. जबाबदारी आजपर्यंतच्या सरकार ची आहे. समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
आर्थिक आधार यात येत आहे म्हनुन
हा निर्णय संविधान विरोधी आहे सुप्रीम कोर्ट रीव्यु पिटिशन मध्ये
किंवा सरकार याला लवकरच स्थगती देनार हे
मंगेश ससाणे साहेबांनी मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे
फायदा सर्वच जाती घेतात आपापल्या लोकसंख्येनुसार 🙄आणि जात पण सांगत नाही कधी कधी🥱, फायदा आमचा का दिसतो यांना कारण की संख्येने आम्हीं जास्त🌀, प्रामाणिक🧑🏫, निर्भिड🪂 आणि रोकठोक🏌️ स्वभाव म्हणुन, आणि यांना तर टँपो🚛 भरून जरी देले तरी कमीच पडेल परत काहीं तरी नवीन मागणी मागतील 😁 , म्हणुन टेन्शन न घेता न देता जैसे थे तैसे ठेवलेलं चांगलं 🤗............जय बिर्सा जय भीम🙏
आम्ही गर्वाने म्हणतो जय भीम जय रविदास.
प्रामाणिक 😂😂😂😂😂
@@WavehelpManmadira प्रामाणिक🤣🤣🤣
@@Yk_s-d3b हो, बेईमान तर नाही ना, नाही तर खाल त्यात भोकाड तुमच्यासारखे
@@Yk_s-d3b तु काहीतरी नवीन मांग 🤣,
नेटके यांचा चेहरा वाशिंग करुन दररोज संविधानाचे धडे शिकवणे महत्वाचे.
का बरं बुडाला आगलागली का
Anil bhau भीती आहे.. त्या समाजाला की आता पर्यंत चांगला उप भोग ghetla आहे त्यांना प्रत्येक सरकारला कुर्घुडी karun आपले विकास करून घेतला आता वाटा घाटी झाली आहे त्यामुळे पोटंत तर धुखणार आहे.
नेटके साहेब योग्य तेच बोलत. त्यासाठी शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घ्यावा
मा
सासणे सर, फारच छान.धन्यवाद
Greet Netke sir
जर वर्गीकरण झालं तर महार जाती ला ८.५ टक्के आरक्षण द्या कारण सगळ्यात जास्त अस्पृश्यता महार समाजा सोबत होते त्या नंतर मातंग समाजा सोबत होतो त्या नंतर भंगी सोबत होतो चांभार ढोर होलार खाटीक आणि सगळ्या दलीत जाती सोबत अस्पृश्यता होत नाही फक्त माहारा सोबत होते म्हणून महार जाती ला सगळ्यात जास्त आरक्षण भेटले पाहिजे 💙👑
मंगेश सासणे नि फार चांगल विश्लेषण केले
अबकड हाच एकमेव पर्याय
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे दलितामधील सर्व जातीतील गरीब लोकांना याचा खूप फायदा होणार आहे
कुठल्याही आकडेवारी सरकारने जाहिर केली नाही.त्यामुळे एकाच जातीच्या फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे.महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
Bhaskarji netke. Wecome
न्यायालयात वंचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या.
खरोखर सर्वनाच न्याय देयचा आसेल तर आधी नेत्यापासु सुरु कराना एका वेळी आमदार.खाजदार मंत्री पद परत पद आणि तिकिटच बाद करावा म्हणजे जास्त लोकांपर्यंत संधी मिळेल.
आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे योग्य निर्णय आहे 👍👍
महार समाजाची लोकसंख्या अनुसूचीत जातीच्या ६५ % आहे उरलेल्या ५८ जातीची लोकसंख्या ३५ % आहे त्यामुळे महार लोकसंख्येने मोठा आहे.वर्गीकरण करायचे असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात केले पाहिजे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले तर वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात व्हायला पाहिजे
Sasane sir are you right
खरं आहे सर तूमच मतं आताच तर कसं शिक्षण घेत आहेत तूमच्या बरोबरीला येण्यासाठी अनखी तिन ते चार पिढ्या लागतिल!
बरोबर धन्यवाद जय भीम
दाभाडे सर ससाणे सर आणि शेंडे सर आपण तिघांनी मुद्देसूद चर्चा केली आहे वर्गीकरण च समर्थन करणार्या बांधवांनी बोद घ्यायला हवा
Siddhartha Jay Bhim
Very good talking to you 👍
बौध्दामुळे तुम्ही मागे नाहीत
तुम्ही स्वतः चाच अभ्यास करा म्हणजे कळेल
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय विस्थापित दलित जातींसाठी संजीवनी
जय अण्णा!! जय लहुजी!!
Kahi fayada nahi he vargikaran loksankhenusarach honar ahe Ani SC madhe mahar 50% aslyamule te tevdha reserve rahil..😊
@@amitkamble6657 बरोबर आहे भाऊ तुमच,पण आपण ही पण गोष्ट विसरता कामा नये आधी ते पुर्णपणे 13% चा मलिदा लाटत होते आता त्यांना 6% वरच सिमित रहावे लागेल!!!
प्लस दलितांमधील ज्या पुढारीत जाती आहेत पण संख्येने मात्र कमी आहेत आणि त्यांच प्रतिनिधित्व मात्र दांडग गावगाडामध्ये त्यांची जमिन आहे उदा. ढोर,बुरुड जंगम,चर्मकार, मीना, जाटव अशा सर्व पुढारीत छोट्या छोट्या जाती त्यांच्याच गटात टाकल्या जातील पण मुळातच या जातींची महाराष्ट्रात लोकसंख्या कमी असल्यामुळे ते काही बौध्दांच्या गटात आरक्षण काय अर्धा एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढवु शकत नाही!!!! पण याचा फायदा मात्र दलितांमधील वंचित समाजाला होईल
@@amitkamble6657 आधी पुर्ण 13% मध्ये त्यांचा दबदबा होता आता 6% वरच सिमित होतील!!!!!!!!
प्लस दलितांमधील प्रगत जाती ज्या संख्येने कमी आहेत पण गावगाडा राजकारण नोकरीत स्ट्रॉंग आहेत अशा जाती पण त्यांच्याच गटात टाकल्या जातील!!!!
आणि दुसरीकडे दलितांमधील वंचित जातींचा एक गट केला जाईल वर्गीकरणामुळे या जातींना सुध्दा समान प्रमाणात प्रतिनिधित्व मिळु शकते!!!!!!!
कदाचित प्रस्थापित दलित जातींना कमी आरक्षण देऊन ते वंचित दलितांना पण दिल दाऊ शकते!!!!!
मांग ख्रिचन यांना फायदा होणार का 🙄
......
@@amitkamble6657ani matang 40% aahe
Netke saheb you are correct.
Netke sir khup hushar aahet and chaan mudda ghetlat
कोणत्या जातीचा किती बॅकलॉक भरला आहे ते दाखवा
मताग समाजाचे प्रतिनिधी चे,अभ्यास कमी आहे
अभ्यास पण कमी आहे 😂😂😂
क्रिमिनल न लावता अ. ब. क. ड वर्गीकरण करता येऊ शकते का?
😊Sasaane saaheb. Courtaane aadhi tyaanche baghaave
SC और ST आरक्षण लाभ वंचितो की आज जीत हुई है। उनको सही न्याय मिला है।
Supreme court ने एक सही फैसला दिया है। Very Good decision.
50:16 awesome
ठराविक जाती लाभ उठवतात असे म्हणने चूक दिशाभूल करणारे.
Very good and nice
अनुसूचित जातीचे किती जे झालेले आहेत अनुसूचित जाती मधील किती लोकांना शिक्षण संस्था काढता आले आहेत अनुसूचित जातीमध्ये जे की बौद्ध आहे त्यांच्या बँका किती आहेत
75 वर्ष झाले अजुन पण हपापलेले असाल तर अवघड आहे तुमचे. तुमचा मुळे आमचा सारख्या दलित आणि वंचित समाज मागे राहिला. सगळे आरक्षण तुम्हीच खाल्ले आता पर्यंत. Sc अणि ST चे ताट vegale च झाले पाहिजे. अणि तेच कोर्ट ने निकाल दिला आहे
Are ethe represntion chi debate chalu aahe aapla chota bhau maage aahe tyncha represention aahech nhiii
@@Love4NatureEnterprises 75 वर्ष तुला नाही झाले का रे, 🤑🤑🤑 पण आता मात्र सर्वात जास्तं फायदा तुम्हाला होईल आता, दक्षिण आफ्रिकेतील जिल्यात आता तुम्ही चीप साहेब म्हणुन नियुक्ती होईल सहज पणे🤑🤑🤑
@@Love4NatureEnterprises3% समाज असलेला ब्राह्मण देशातील सर्वात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहे 90 टक्के जागा त्यांनी काबीज केलेले आहे त्यांच्या वर्गीकरण याबाबत कोणी शब्द काढत नाही सुवर्ण जातीच्या लोकांनी ब्राह्मणाची गुलामी करणे सोडून द्यावे आणि ब्राह्मणाचे आरक्षण राखीव नसताना ते किती जागेवर विस्थापित झालेला आहे यांच्या वर्गीकरणासाठी सुवर्ण लोकं काय उपटायला लागले सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व संख्या जास्तीत लोकांचे आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सैनिकी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे मेडिकल क्षेत्रात सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ब्राह्मण समाज आहे सरकारी क्षेत्रामध्ये सर्वच आयुक्त कलेक्टर डी वाय सी सर्व उच्च पदावर ब्राह्मण समाजाची संख्या अधिक आहे यावर मराठा समाजाच्या तोंडामध्ये काय केलं गेलं का वर्गीकरण करायला सांगा ना संख्येने जास्त आहेत नारंगी पाटला सोबत घेऊन जा ब्राह्मणाचा वर्गीकरण करा मला जागा खाली होतात त्या मराठ्यांनी घेऊन टाकावे