Soybean Market Rate: सोयाबीनच्या भाववाढीसाठी सरकार काय प्रयत्न करणार ? | Agrowon | ॲग्रोवन
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- #Agrowon #soyabean #narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या १०० दिवसांच्या अॅक्शन प्लॅनची सध्या खूपच हवा आहे. मोदी सरकारचा हा प्लॅन लवकरच जाहीर होण्याचीही शक्यता आहे. या अॅक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी सरप्राईज असेल, असंही सांगितलं जातं. सरकारने काही निर्णय घेतले तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकार सोयाबीनच्या भाववाढीसंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Shivraj Singh Chouhan's 100-day action plan is much needed right now. This plan of Modi government is also likely to be announced soon. It is also said that there will be a surprise for soybean producers in this action plan. Soybean growers can get relief if the government takes some decisions. Therefore, everyone's attention is on what decision the government will take regarding the increase in the price of soybeans.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सोयाबीन चा भाव 6000 रु करा मोदी जी
ज्या प्रमाणे सोया तेल आयात केले जात आहे. त्याच प्रमाणे आम्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तुरीची निर्यात मोकळी करावी . त्या मुळे भाव चांगला मिळेल .
त्यावर 40 टक्के tax लावतो म मोदीं
सरकार फक्त शेतकर्यांचे फसवणूक करते. अशा सरकारचा निषेध आहे.
आंधळा शेतकरी मतदार शेतमाल भाव वाढ मागतो बहिर मोदी सरकार पी. एम.किसान चे २००० रू देते ,२००० रू भीक देऊन २ लाख रुपयांच नुकसान करते अब की बार मोदी सरकार शेतकरी ठार,सब का साथ मंत्री का विकास शेतकरी भकास, विकसित भारत मे किसान को नो एंट्री ये है मोदी की गॅरंटी.शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविणारे पक्ष v राजकीय नेते आजपर्यंत जनमाला आलेच नाहीत.
सरकार शेतकऱ्यांना मूर्ख समजून निर्णय घेते। सरकार वर विश्वास ठेवणे कठीण आहे ,सरकारच्या कथनी व करणी मध्ये तफावत आहे
मोदी सोयाबीन भाव कधीच देणार नाही ही गॅरंटी आहे
आता त्यांना शेतकरी वाऱ्यावर सोडून चालणारे नाही
सरकार जेंव्हा चांगले करील तेंव्हा चांगलेच बोलले जाईल 😂😂😂
शेतकरयाला काहीच मिळणार नाही फक्तं अस करा तस करा असा फुकटचा सल्ला शेतकरयाला मिळेल
जिएम बियाणयाला परवानगी दयाची नाही आणि दुसरी कड जिएम बियाण्यापासुन ऊतपादन केलेल खादय तेल आयात करायच हे कुठल धोरण, हे तर शेतकरी विरोधी धोरण.
Good
शेतकऱ्यांसाठी काहीच ॲक्शन प्लॅन नाही सोयाबीनचे शेतकरी मरणार हे नक्की आहे बीजेपी हटाव देश बचाव किसान बचाव.
Midi घरी बसल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत असेच वाटते..
सोयाबीन शेतकरी ला लुटनार करनार सरकार आहे हे ..... Bjp देशातील शेतकरी खपला तरी चालतो तेल बी शेतकरी ला लुटनार सरकार आहे ...मी लोकसभा निवडणूक पर्यन्त Bjp चार समर्थन करनार होतो पण आता Bjp जिवन वर सरकार नको महाराष्ट्र त आता ...
सहा हजार दर पाहीजे मोदींना सागा
तुमचे अंदाज ऐकून निब्बार तोटा झाला माझा....आंतरराष्ट्रीय नियोजन सांगता... होतं मात्र उलट... शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं कोणीही वागू नये 🙏🏻
हे हलकट डुक्कर, शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही.......
भारत इलेट्रॉनिक मोबाईल सॉफ्टेवअर टेक्नोलॉजी ऑटोमोबाईल इ निर्यात खुप करते
आणि शेतमालाला मात्र निर्यात बंदी म्हणजे शेतकरी विरोधी धोरण आहे
ह्यात बदल झाला तरच शेतकरी संपन्न होईल
विधान सभेत भी इंगा दाखवा म्हणजे लवकर समजेल 💯
ज्यांना शेती माहीत नाही त्याला शेतीचे दुःख काय कळणार भाऊ कशाला अपेक्षा ठेवतात
सरकार हमीभावासाठी कानूनबणवनार का? मग शेतकरी आत्म निर्भर कसा बनेल
2013Fdnvis. Tur. Chan mozibik, Astriliya. Varun. Importe. Kru central Govt. Soyabin. Ret msplevllaanu. Hesaigtle. Mag. Tumhi. an tuch. Lokprtinidh kahihi. Krushkatnahi. Atapela
अनिल जाधव कापुस भावाच काय झालं ते सोयाबीनचे होणार
ऐनवेळी पिक विम्याचे निकष बदलून, अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित ठेवले.
हे नाटक फक्त विधानसभा होईपर्यंत चालेल.
gm सोया आणी ht bt कापूस लागवडीस परवानगी दिली पाहिजे.करण आयात करत सरकार लागवडीस बंदी आहे.
तुम्ही आग्रोन वाल्यांनी ही बातमी चालवा.....नुसती दलाली करता तुम्ही....
सरकार काय निर्णय घेइल हे आपन घरी बसून सांगू शकत नाही. याच उत्तर येणारी वेलच सांगेल.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत BJP महाराष्ट्रातुन हद्दपार झाली तर शेतकऱ्यांच भल होईल अन्यथा शेतकऱ्यांच्या मालाला कधीच भाव मिळत नाही...
हमीभाव कमी असल्यामुळे बीजेपी सरकारचे हाल झाले
सोयाबीन आणि मोदी ... हे समीकरण शेतकऱ्यांनी जवळ जवळ १० वर्ष बघितला आहे .......😂😂😂😂
ही बातमी टाकली पण चर्चा केल्यावर टाका असे वाटते ते फायदा करणार नाहीं शेती विरोधक आहे परत विधानसभा मधे हात दाखवा याची मस्ती जिरवा हो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सरकार शेतकरी शेतकरी विरोधी विरोधी आहे विरोधी आहे व्यापारी सरकार आहे
शेतकऱ्याने दोन वर्ष स्वतः पुरेल इतके च पिकवावे सर्वांची डोकी ठिकाणावर येतील
सरकार शेतकरी विरोधी आहे कांग्रेस चे सरकार आले असते तर राहुल गांधी कडून काही अपेक्षा होती पण व्यापारी मोदी सरकार आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक आणि शोषणच करेल हे सरकार फक्त गुजराती व्यापारी साठीच काम करते
Crangrece che Sarkar aale asate tar petrol-dizel che bhav vadle aste
@@shyamughade9320 आरे पेट्रोल डिझेल चे भाव आता वाढणार आहेत कांग्रेस जर आले असते कमी झाले असते
राहुल गांधीं... त्याच्या सरकार ने काय दिवे लावले होते विसरलात वाटत , किती ही गुलामगिरी,चाटुगिरी उठसूठ उगाच गुजराती काय म्हणताय, देशाबाहेर आहे काय तुम्ही ही व्यापार कुणी आडवलय..
हमीभावाने कुठे सोयाबीन. विकत आहे हे सरकार फसू आहे
100 दिवस भाव देतील व शेतकर्यांची सोयाबीन आले कीभाव कमी करतील
पहिल्यांदा आता हमीभाव घोषित करा.....
शेतकरी विरोधी नेता म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल
BJP सरकार शेतकऱ्यांच कधीच चांगले करू शकत नाही
सोयाबीन 4300 रु आणि सोया तेल 115 रू, खानारयांनी पण विचार करावा,सरकार कोणाचे खिसे भरत आहे!
जो पर्यंत मोदी चे सरकार आहे तो पर्यंत शेतकरी मेलाच समजा याला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही dushman आहे शेतकऱ्यांचा
सरकार.पाडाव.सोयाबिन.भाव.साहा. हजार.पाहीजे
सोयाबीन चे तेल पाम तेल ची आयात बंद करावी
साहेब विचार छान आहे.पन ह्या शेतकर्यांच्या भावना त्यांना ही टॅग करा मंजे समजेल त्यांना
सोयाबीनला। 6।हजार। भाव। पाहिजे। मोदीजी
4800 pekshya jast hami bhav denar nahi bjp bjp
अग्रोवोन या GM सीड बाबत न्यायालयात का नाही जाट???
जो पर्यंत जी एम सोयबिन् शेतकरी यांना मिलत नही तो पर्यंत शेतकरी यांचा अनि देशाचा तेल यांचा प्रश्न सूट नारा नही
फसवणूक करू नका नाहीतर पुन्हा दणका बसेल
मालाचे भाव उत्पादन नुसार असावे,तरच शेतकरी वाचेल अन्यता तो अडचणीत राहील.....
शेतकऱ्याची विद्युत विकली
मोदी शेतकऱ्यांना काही ही देणार नाही,पण नवीन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हेच काही तरी नवीन मदत करतील हीच अपेक्षा..!,
सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव वडाची मागणी करून घ्यावी
शेतमाल आयात करू नका राव. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. खाणार्या नी थोडी पिकवणार्याची काळजी घ्या. नाही तर सगळे च शेतमाल आयात करा. आणि देशातील 80 कोटी शेतकर् यांना सरकारने रोजगार द्यावा .
शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार
विधान सभेला पण चांगलाच इंगा दाखवनार शेतकरी
सरकार ला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवावरून शेत मालभाववाढी चा विचार करावा नाहीतर पुढे आहेच विधानसभा
Government is not fever in farmer
सर्व विधानसभा साटी धावपळ मोदीची... आमिष दाखवत आहे...कोणी पण bjp la vot kru नये
जुमलेबाज सरकार, विश्वासाहर्ता गमावलेल सरकार.
भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची सर्व निर्णय घेणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय धोरण राष्ट्रीय धोरण आणि शेतकऱ्यांच्या हिताचं पाहिजे फक्त बड्या बड्या आमिष देऊन आजपर्यंत कुठलीच गोष्ट शेतकऱ्याची हिताची झाली नाही मोदीजींनी गॅरंटी आणली विमा गॅरंटी पण गरजू शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना ते बिलकुल मिळत नाही सर्व पैसा दिलेल्या नाच मिळते विमा मेला च्या अगोदर एजंट लोक पैसे खाऊन भीमा ज्यांनी पैसे दिले त्यांनाच देतात तीन वर्षांपासून सोयाबीन व कापसाला भाव नाही मग शेतकरी मेल्यानंतर शेतकऱ्याचे हिताची निर्णय घेणार का सरकार
MSP ला legal guranty मिळाल्या शिवाय काहीच होणार नाही
आम्ही शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पेरले नाही
निर्यात वर परात ट tax लवतो. ..एकडचा थुक तिकडे लवतो. ..आणि 500 माहीना दितो
या धोरणाबद्दल सरकारला शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मता द्वारे सरकारला सरकारची जागा दाखवू.
यांना नेस्तनाबूत करणे हेच योग्य
आपल एकदम बरोबर आहे
Modi bhav denar nahi
सरकार चे तेलबीयाविषयक धोरण दुटप्पी पणाचे आहे. विधान सभेत हिसका दाखविल्या शिवाय सरकार ताळयावर येणार नाही.
आपण वरील व्हिडिओ म्हटले आहे की जीएम सोयाबीन तेल जर सरकार खरेदी करत असेल तर भारतातील शेतकऱ्यांना जीएम सोयाबीन उत्पादनाचा अधिकार द्यायलाच पाहिजे अनिता सरकारने जीएम सोयाबीन तेल बंद करावे व येथील शेतकऱ्याची पिळवणूक बंद करावी शेतकऱ्यांना भीक नको आहे परंतु योग्य भाव सरकारने द्यावा एवढी अपेक्षा आहे
सोयाबीन चे भाव कमी असल्यामुळे शेतकरी सोयाबीन मार्केट ला विकत नाही.50टक्के सोयाबीन शेतकरी यांच्या घरात पडून आहे.
सरकार दुसऱ्या देशातील तेल आयात करीत असल्यामुळे देशात सोयाबीन ला भाव मिळत नाही.या सरकारला यामुळेच
शेतकरी यांनी मतदान केले नाही.
या शेतकरी विरोधी बीजेपी सरकारला मुलातून नाहीसा करा शेतकरी मित्रानो
भाऊ तुम्ही आज नाही चार वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बगतोय तुम्ही डायरेक्ट जेव्हा वाढणार तेव्हा व्हिडीओ टाकत जा तुम्ही तुमचे चँनल व्हुज वाढवायचे बगता फक्त बाकी नाही का ओ कुठही मरण शेतकऱ्यांना चे
दहा वर्षांपूर्वी सोयाबीन चार हजार रू भाव होता आजही तो च आहे यांना विधानसभेत घरी पाठवा बाकीचे भाव खत मजुर डिझेल पेट्रोल किती वाढले ते जरा बघा
हा सोयाबीनचे भाव वाढू देणार नाही
अगदी बरोबर
Hya planchi hawa fakt aaugst parynt mg 3000_4700-4200hyachya pudh khi nhi
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 10500 rupey bhaw pahije shetkari karj mafhi jhali pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
ही सरकार सत्ता पिसाट आहे याहिला शेतकऱ्याच काहीच घेणे देने नाही. बोले तैसा चाले त्याची वन्दावली पाउले या उलट करणारी ही सरकार
तुम्ही मोदीचे अंध भक्त आहे का असेल तर🎉🎉
शॆतकरि लामारुनकासरकारमायबाप
हमी भाव दिला तर च,आयात निर्यात समतोल राहील,मोदी हटाव किसान बचाव.
आता भाव वाढवा आणी सोयाबीन हंगामात कमी करा शेतकरी खुष
फवारणी पंप सोयाबीन निघाला तरी मिळाले नाही
शेतकरी व शेती विषयांवर सरकारने लक्षदेऊन समस्या दूर करून करावी
काहीच करू शकत नाही
😢जरी हमीभाव जाहीर केला तरी 😢व्यापारी खरेदी दार हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करतो यावर सरकार लक्ष 😢देतं नाही
मी निषेध करतो 😢😢😢😢
शेतकऱ्या ना फसव्या चा प्रयत्न करू नका विधान सभा गेली समजा
मालाला योग्य भाव द्यायला सरकार काय पागल झाल काय त्याना शेतकरी सुदर दयाय नाही आणि लातीखाली ठेवायचा आहे.
शेतकरीच डोकं खाली आ 5:50 हे कितीही मारा पाप काहीही म्हणार नाही तो पाप करून जनमला आहे फक्त नेते पून करून जनमले आहेत
Modiji chi Soyabin la bhav N Denyachi Giyaranti Aahe
🥕 🥕 🥕 🥕 🥕
Aabani aadani cha hitasathi soyabin che bhav modi ne padle modi sarkar cha jahir nished
तेल स्वस्त मागणारे..... सोयाबीन ला भाव मागतात
सगळ खर होईल पण सोयाबीन ला भाव 😅😅😅😅
Jm Soyabeen la parmision dhya vi
10000 pahije
सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढवा
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्य पराक्रमः
राम धर्म की साक्षात मुर्ति है राम धर्मात्मा, सदाचारी, सत्यवादी और शूरवीर है
सरजीएमतेलकायसमजेलयाभाशेतसागावे
सोयाबीन तेल आयात शुल्क वाढ
या सरकारवर शेतकरी समाजचा विश्वास नाही
सोयाबीन चा भाव 6000 रु करा मोदी जी
Aushtle 15varsha deshodhi la lagale