त्यांचा शालेय पास कायमचा बंद करा पोलीस कार्यवाही तर काही होनार नाही हे 100% नक्की आहे म्हूनन हि कार्यवाही महामंडल नी करावी तेव्हाच या आशा विद्यार्था ना धडा शिकायला मीलेल🙏
बरोबर आहे अशा मुलांना जे केलात तेच योग्य आहे पालकानाही कळेल मुले काय करतात जर काही हादसा घडला तर वाहक आणि चालक यांची चुकी दाखवनार या मुलांना समज द्यायला हवा
संबंधित मुलांच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतले पाहिजे व त्यांच्या समक्ष मुलांना शिक्षा दिली पाहिजे आणि पालक व विद्यार्थी यांच्याकडून लेखी घेतली पाहिजे
फक्त विद्यार्थी 1 महिना बस मध्ये अनुच नका.. म्हणजे सगळ्यांची डोके टिकण्यावर येईल... आणि एका मुळे सगळ्यांना शिक्षा झाल्यावर पुढचे वेळेस बाकीचे विद्यार्थी खरा उद्योगी विद्यार्थी पकडून देतील...
फाटकविले पाहिजे यांना पोलिसांच्या ऐवजी बाकीच्या विध्यार्थीनि का असे करता म्हणून 125 मुलांमध्ये 5 नालायक आहे, त्यांना 120 जणानी पुडे असे झाले तर चोप द्या ही विनंती बाकी मुलांना 🙏🙏
नमस्कार मी कर्नाटक राज्यपरीवहनात चालक होतो आजच्याला घरी बसुन अठरा वर्षे झाली असले अनुभव एकुण प्रवाश्या कडुन आलेले आहेत बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
मस्त हे विध्यार्थी गाडीत मुली असलेल्या वर जास्त हुशारी करतात बापाच्या वयाचे मानसाची टिगर करतात आणी पोरी देखिल हसतात आणी मुलींना पाहुन पोर माजतात चागली कारवाई करा त्यात मुली देखिल असतात
शाळेत " नागरिक शास्त्र " शिकवले जाते! ज्या ज्या शाळेत सदर विद्यार्थी शिकत आहेत त्या त्या शाळेला सदर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी पाठवुन पोलीसांनी यांना सहजासहजी सोडु नये.! नाहीतर यांचे मुलीवर इंप्रेशन मारण्याची थेर वाढतच जातील.!
विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत शिक्षेविना शिक्षण असल्याने ना परिक्षा ना नापास होण्याची भीती त्यामुळे शिक्षणाची आस नाही,ना कशाचा धाक राहिलेला परिणामी उन्मत्त पणा वाढला आहे याला राज्य व्यवस्था जबाबदार आहे
मी पणं एसटी कर्मचारी गेली चौदा वर्षे झाली एसटी मध्ये नौकरी करतो एसटी कर्मचाऱ्यांना ही मुलं बाळं आहेत आम्ही आमच्या एसटी मध्ये ५५ प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी आहे पणं आम्ही कर्मचारी या शाळेच्या मुलांची एक बसं सुटली तर संपूर्ण शाळा बुडते व इतर वाहनांने गेले तर अधिक पैसे खर्च होतात गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते म्हणून आम्ही एकही विद्यार्थी बस प्रवास करताना तो खाली राहु नये म्हणून खुपचं कष्ट घेतो आम्ही वाईट दिवस होते आम्ही शाळेत होतो तेव्हा आता ची परिस्थिती मध्ये खूप बदल झाला बसस्टँड वर एका मार्गावर जाणाऱ्या दोन बसेस उपलब्ध असतात पणं मुले ज्या बसं मध्ये मुली आहेत त्या बस मध्ये प्रवास करतात व वेगवेगळ्या प्रकारचे नाटक प्रवासात करतात व इतर प्रवाशांना व एसटी कर्मचारी यांना विनाकारण त्रास देतात हे चुकीचे वर्तन मुलं मुली कडुन होते हे अशोभनीय आहे.....
🙏 धन्यवाद.. आपण ख-या अर्थाने आपली व्यथा आणि रोजचा अनुभव वाचकांच्या समोर मांडला आहे. या मुलांच्या पालकांना समज द्यावी. कदाचित काही पालक आपल्या मुलांच्या कृत्याचे समर्थन करतील आणि म्हणतील की फक्त बेल तर वाजवली आहे ना.!
या विद्यार्थ्याना सवलतीच्या दारातून मिळणार एसटी पास रद्द करून टाकावे। एसटी विभाग जुन्नर यांनी त्या माजुरड्या, शेपरलेल्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवासी म्हणून ब्लॅकलिस्ट करावे। पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांची ओळक परेड करून त्यांचा पालकांना समज द्यावी।
विद्यार्थी सवलतीच्या पासवर अकारण प्रवास करणे ,मुलींना छेडणे,सीट आडवून प्रवाशाना त्रास देणे,कंडक्टरशी उर्मट वर्तन करणे असे प्रकार विद्यार्थी सर्रास करतात यावर पायबंद घालणे आवश्यक आहे
त्या सर्व विद्यार्थी यांचे शालेय पास असतिल तर त्यांचे पास १ महिन्यासाठी जप्त करण्यात यावेत कारण त्याना हि आपण केलेली बस मधिल टवाळकि एखाद्या प्रवासी बंधुच्या जिवावर बेतू शकते हे त्यांना समजेल व पुढे ते असे बेल वाजवने किंवा आरडा ओरडा करणे हे प्रकार करनार नाहीत
सदर मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले पाहिजे, काय कारवाई करायची त्यांच्या आई वडिलांना विचारले पाहिजे.योग्य तो दंड वसूल केला पाहिजे.परत असे करणार नाही.
जुन्नर येथून चढणारे विध्यार्थी वयस्कर व्यक्तींना खूप त्रास देतात,एक विध्यार्थी चढला की अनेक शीट अडवतात व मुली उभ्या असतील तर मस्ती चालू होते या साठी ऍक्शन घेतलीच पाहिजे
अशा या टवाळखोर मुलांना पालकाचे संस्कार कमी पडलेले आहेत पहिले पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले पाहिजे व त्यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे
कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या चुका असतील मी मान्य करतो. पण हा कंडक्टर खूप आघाव आहे प्रत्येक फेरीला भांडण असते प्रवाशांसोबत ,मी पाच वर्षे प्रवास करत होतो ह्या बस ने तेंव्हापासून पाहतोय ह्यांना दररोज काहींना काही असतंय च 🙏🙏🙏 कॉलेज च्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की विनाकारण त्रास नका देऊ 🙏🙏🙏
मुळात त्या कंडक्टर ने 44 प्रवाशी पेक्ष्या जास्त प्रवाशी घेतलेत हेच आपल्यासाठी उपकाराची गोष्ट आहे.. आपल्याला लालपरीचे महत्त्व समजुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या कामगारांना सुद्धा काही नियम आहेत.एसटी कामगारांच्या सहानुभूती मुळे आपल्याला शिकायला भेटले हे खूप महत्त्वाचे आहे. मुलांनी आपल्याला असलेल्या सोयीचा चांगला उपयोग करावा, आज ह्या बातमी मुळे कदाचित त्या ड्राइवर कंडक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेतले म्हणून एसटी प्रशासन त्यांचेवर कारवाई करते आणि तसे झाले तर ऊद्या पासुन त्या दुटीवर काम करणारे कामगार उभे प्रवाशी घेणार नाही मग तुम्हीं आमदारांना भेटणार अधिच एसटी त आमदारांच्या खाजगी गाड्या असल्यामुळे ते त्यांच्या पावर चा उपयोग करत तुम्हाला मदत केल्याचे दाखवतील पण तो तुमचा गोड गैर समज असेल भविष्यातील लालपरी संपुष्टात आणून खाजगीगाड्या आणायला आपण जबाबदार ठरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करत आहोत हे लक्ष्यात घ्या... ह्या पोरांना आवरा... एक एसटी प्रेमी
लाल बहादुर शास्त्री यांनी रोज नदी ओलांडुन शिक्षण घेऊन भारताचे प्रधानमंत्री झाले आणि हि आपली विध्यार्थी सेना बघा.. आणि आपण यंना देशाचं भविष्य समझतोय..??
Mala vatay tya bus madhlya mulanshi vicharpus karun, kharya mullana sodnyat yavatamala ani bakichyana pulisacha tabyat dyave . Ani je bus band kele pahije ase manat astil tyana ka mahiti tya aka vidhyarata mule kiti ayushya kharab huvu sakate.( Amchya kade matra Ashi paristhiti nahi ahe gadchiroli District)
मी कायम प्रवाकरीत बसने येतो मुलांना अजिबात शिस्त नाही एखाद्या प्रवाशांची टिंगल टवाळी हे विद्यार्थी करत असतात सर्वात जास्त मुलीना जास्त त्रास होतो परंतु समवयस्क असल्याने ते सहन करतात तक्रार करण्यास धजावत नाहीमलावाटते एकदा सिवहील मध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येईल
Bus madhe CC camera lava & tya student la policachya tabyat dya,& punha asa prakar ghadtakanaye.tyala panishment dili pahije.9 th ,10 th che student astil.swatala jasta shane samjatat.
माजलेत हे विद्यार्थी , ह्यांना कडक शासन झाले पाहिजे..
Corrrect💯💯💯💯💯💯
@@ganeshgolhar7441 O
O
आशा नालायक मुलांना पोलिसानं कडून चांगलाच चोप दिला पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करणार नाही त्या मुलांसाठी बस प्रवास बंद करा
शाळा काॅलेजच्या मुलांना देण्यात आलेली सवलत बंद करण्यात यावी.किंवा दोषींना प्रवेश नाकारण्यात यावा.किंवा पालकांकडून लेखी हमी घ्यावी.
काहीं नायलक स्टुडंट्स मुळे चांगले स्टुडंट्स हकनाक बदनाम होतात नियमानुसार दंड करा
या पोरांना खरंच चांगले संस्कार नसतील
त्यांचा शालेय पास कायमचा बंद करा पोलीस कार्यवाही तर काही होनार नाही हे 100% नक्की आहे म्हूनन हि कार्यवाही महामंडल नी करावी तेव्हाच या आशा विद्यार्था ना धडा शिकायला मीलेल🙏
बरोबर
चांगले पोकळ बांबूचे फटके द्या त्यांना
बरोबर आहे अशा मुलांना जे केलात तेच योग्य आहे पालकानाही कळेल मुले काय करतात जर काही हादसा घडला तर वाहक आणि चालक यांची चुकी दाखवनार या मुलांना समज द्यायला हवा
सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना पोलीस स्टेशन बोलवा व जो जास्त शहाणपणा करतं असेल त्यांना दहा हजार दंड करा, बाकी कोर्टात पाहू मना
मुलांना शिक्षा दिली पाहिजे. पोलिसांनी काना खाना खाली दिली पाहिजे.
संबंधित मुलांच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतले पाहिजे व त्यांच्या समक्ष मुलांना शिक्षा दिली पाहिजे आणि पालक व विद्यार्थी यांच्याकडून लेखी घेतली पाहिजे
शिक्षणाचा आदर्श टक्का घसरला आहे मुले बेफान वागत आहेत पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे
त्या मुलांचा या महिन्याचा बसपास रद्द करा. पैसे परत देऊ नका. हिच शिक्षा आहे.
1 महिना बस बंद ठेवा म्हणजे यांना बस चे महत्व कळेल
करेक्ट
फक्त विद्यार्थी 1 महिना बस मध्ये अनुच नका.. म्हणजे सगळ्यांची डोके टिकण्यावर येईल... आणि एका मुळे सगळ्यांना शिक्षा झाल्यावर पुढचे वेळेस बाकीचे विद्यार्थी खरा उद्योगी विद्यार्थी पकडून देतील...
शेठ काही फरक पडणार नाही पोर नालायक सारखी वागणारच
@@GadeVishal3232 😅😂😂
Good👍
पालकांना सांगा आपल्या दिवट्यानी लावलेले दिवे🚥💡
नागडे करुन चोपले पाहिजे पोरी पाहुन तर यांना लय किडा येतो
आपल्या वडिलां सारखे आहेत आणि अशी टिंगल टवाळी मुलांनी करू नये एखाद्याच्या जीवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण
फाटकविले पाहिजे यांना पोलिसांच्या ऐवजी
बाकीच्या विध्यार्थीनि का असे करता म्हणून
125 मुलांमध्ये 5 नालायक आहे, त्यांना 120 जणानी पुडे असे झाले तर चोप द्या
ही विनंती बाकी मुलांना 🙏🙏
अशा विद्यार्थीन जन्मभर पास देऊ नये .कारवाई झालय झाली पाहिजे.
नमस्कार मी कर्नाटक राज्यपरीवहनात चालक होतो आजच्याला घरी बसुन अठरा वर्षे झाली असले अनुभव एकुण प्रवाश्या कडुन आलेले आहेत बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
मस्त हे विध्यार्थी गाडीत मुली असलेल्या वर जास्त हुशारी करतात बापाच्या वयाचे मानसाची टिगर करतात आणी पोरी देखिल हसतात आणी मुलींना पाहुन पोर माजतात चागली कारवाई करा
त्यात मुली देखिल असतात
Palkanch lad ahet sarv. Maza baba mazh babdya..........
शाळेत " नागरिक शास्त्र " शिकवले जाते! ज्या ज्या शाळेत सदर विद्यार्थी शिकत आहेत त्या त्या शाळेला सदर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी पाठवुन पोलीसांनी यांना सहजासहजी सोडु नये.! नाहीतर यांचे मुलीवर इंप्रेशन मारण्याची थेर वाढतच जातील.!
विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत शिक्षेविना शिक्षण असल्याने ना परिक्षा ना नापास होण्याची भीती त्यामुळे शिक्षणाची आस नाही,ना कशाचा धाक राहिलेला परिणामी उन्मत्त पणा वाढला आहे याला राज्य व्यवस्था जबाबदार आहे
आजकाल शाळेच्या मुलांना खूपच माज आलेला आहे . वेळीच शासन होण गरजेचं आहे
मी पणं एसटी कर्मचारी गेली चौदा वर्षे झाली एसटी मध्ये नौकरी करतो एसटी कर्मचाऱ्यांना ही मुलं बाळं आहेत आम्ही आमच्या एसटी मध्ये ५५ प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी आहे पणं आम्ही कर्मचारी या शाळेच्या मुलांची एक बसं सुटली तर संपूर्ण शाळा बुडते व इतर वाहनांने गेले तर अधिक पैसे खर्च होतात गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते म्हणून आम्ही एकही विद्यार्थी बस प्रवास करताना तो खाली राहु नये म्हणून खुपचं कष्ट घेतो आम्ही वाईट दिवस होते आम्ही शाळेत होतो तेव्हा आता ची परिस्थिती मध्ये खूप बदल झाला बसस्टँड वर एका मार्गावर जाणाऱ्या दोन बसेस उपलब्ध असतात पणं मुले ज्या बसं मध्ये मुली आहेत त्या बस मध्ये प्रवास करतात व वेगवेगळ्या प्रकारचे नाटक प्रवासात करतात व इतर प्रवाशांना व एसटी कर्मचारी यांना विनाकारण त्रास देतात हे चुकीचे वर्तन मुलं मुली कडुन होते हे अशोभनीय आहे.....
🙏 धन्यवाद.. आपण ख-या अर्थाने आपली व्यथा आणि रोजचा अनुभव वाचकांच्या समोर मांडला आहे. या मुलांच्या पालकांना समज द्यावी. कदाचित काही पालक आपल्या मुलांच्या कृत्याचे समर्थन करतील आणि म्हणतील की फक्त बेल तर वाजवली आहे ना.!
शिक्षेचा मेसज जायला पाहिजे विद्यार्थ्यांमधे..... चालक वाहक योग्य निर्णय 👍👍
या अशा मुलांना चांगला धडा शिकवा पुढील कृत्य असं कोणीही करणार नाही याची दक्षता घ्या
या विद्यार्थ्याना सवलतीच्या दारातून मिळणार एसटी पास रद्द करून टाकावे। एसटी विभाग जुन्नर यांनी त्या माजुरड्या, शेपरलेल्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवासी म्हणून ब्लॅकलिस्ट करावे। पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांची ओळक परेड करून त्यांचा पालकांना समज द्यावी।
त्या रोड ची सर्व पास बंद करा आणि गाडी सुधा बंद करा 1 महिना मग कळेल त्यांना
अशा मुलांना शासन हे घडलं पाहिजे
त्यांना कडक शासन झाले पाहिजे .माझा मुलगा असेल तरि गया करू नये .यांना काय बापाची वाटली का बस
विद्यार्थी सवलतीच्या पासवर अकारण प्रवास करणे ,मुलींना छेडणे,सीट आडवून प्रवाशाना त्रास देणे,कंडक्टरशी उर्मट वर्तन करणे असे प्रकार विद्यार्थी सर्रास करतात यावर पायबंद घालणे आवश्यक आहे
योग्य केलेत साहेब खूप मोठं धाडस
त्या सर्व विद्यार्थी यांचे शालेय पास असतिल तर त्यांचे पास १ महिन्यासाठी जप्त करण्यात यावेत कारण त्याना हि आपण केलेली बस मधिल टवाळकि एखाद्या प्रवासी बंधुच्या जिवावर बेतू शकते हे त्यांना समजेल व पुढे ते असे बेल वाजवने किंवा आरडा ओरडा करणे हे प्रकार करनार नाहीत
नालायक बापाची अवलाद आहे असे करणारे मूल.
तेल लाऊन हानले पाहिजे.
साहेब तुम्ही तुमच काम केल आहे
खरोखरच कारवाई झाली पाहिजे
ह्या मुलांना शिस्त हि नाहीच मुलात पण.. शिस्त हि काय आहे ते त्यांना दाखवून द्या..तरच ती सुधारली तर सुधारतील,...
सदर मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले पाहिजे, काय कारवाई करायची त्यांच्या आई वडिलांना विचारले पाहिजे.योग्य तो दंड वसूल केला पाहिजे.परत असे करणार नाही.
काय गावाचं नाव आहे दातखिळवाडी वा खुप छान गाव
अतिशय निंदनीय
मुलाचे...वय..
पाहुन..शिक्षा...करावी
......पण.नुसती.ताकीद....दे.ऊन....सोडु...नये....
चार दोन वाईट मुलान मुळे बाकीचे विद्यार्थी बदनाम होतात यांना पकडून यांच्यावर कारवाई करण्यात यावी
बेल ही कोणी वाजवली मुलांना माहिती चौकशी करून त्याला बस मध्ये येऊ देऊ म्हणजे घरच्यांना समजेल की आपला मुलगा काय करायला जातो शाळेत
चांगलेच चोपून काढा त्यांना
Changle zodun kadha ya poranna
Sagle darun chopa
जुन्नर येथून चढणारे विध्यार्थी वयस्कर व्यक्तींना खूप त्रास देतात,एक विध्यार्थी चढला की अनेक शीट अडवतात व मुली उभ्या असतील तर मस्ती चालू होते या साठी ऍक्शन घेतलीच पाहिजे
हजार रूपये दंड सात दिवस जेल झाली पाहिजे ,मजाक बनाके रखा है गटर छापो ने.
संस्कार कमी पडतात आईबापांचे कालांतराने अशी टगी मुले वालंटर होतात.
Gatar.... Vichar....
Tapori......fashan.....
Targat......Vartanuk....
Jasa.... Aachar...... Tasa..... Vichar.
Jasa.... Aahar......Tasa..... Vihar.......
अशा या टवाळखोर मुलांना पालकाचे संस्कार कमी पडलेले आहेत पहिले पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले पाहिजे व त्यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे
कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या चुका असतील मी मान्य करतो. पण हा कंडक्टर खूप आघाव आहे प्रत्येक फेरीला भांडण असते प्रवाशांसोबत ,मी पाच वर्षे प्रवास करत होतो ह्या बस ने तेंव्हापासून पाहतोय ह्यांना दररोज काहींना काही असतंय च 🙏🙏🙏
कॉलेज च्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की विनाकारण त्रास नका देऊ 🙏🙏🙏
अरे भोसडीच्या तू प्रायव्हेट गाडी चालू कर ना कशाला दुसऱ्यांना त्रास तुझ्या आई वडिलांनी तुला असेच सौंस्कर डिलेत का मग
पोलिसांनी दोन्ही कडून चूक बघून कारवाई करावी माझेही व्हिडिओ आहेत प्लीज बघा
मुळात त्या कंडक्टर ने 44 प्रवाशी पेक्ष्या जास्त प्रवाशी घेतलेत हेच आपल्यासाठी उपकाराची गोष्ट आहे.. आपल्याला लालपरीचे महत्त्व समजुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या कामगारांना सुद्धा काही नियम आहेत.एसटी कामगारांच्या सहानुभूती मुळे आपल्याला शिकायला भेटले हे खूप महत्त्वाचे आहे. मुलांनी आपल्याला असलेल्या सोयीचा चांगला उपयोग करावा, आज ह्या बातमी मुळे कदाचित त्या ड्राइवर कंडक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेतले म्हणून एसटी प्रशासन त्यांचेवर कारवाई करते आणि तसे झाले तर ऊद्या पासुन त्या दुटीवर काम करणारे कामगार उभे प्रवाशी घेणार नाही मग तुम्हीं आमदारांना भेटणार अधिच एसटी त आमदारांच्या खाजगी गाड्या असल्यामुळे ते त्यांच्या पावर चा उपयोग करत तुम्हाला मदत केल्याचे दाखवतील पण तो तुमचा गोड गैर समज असेल भविष्यातील लालपरी संपुष्टात आणून खाजगीगाड्या आणायला आपण जबाबदार ठरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करत आहोत हे लक्ष्यात घ्या... ह्या पोरांना आवरा...
एक एसटी प्रेमी
Right
अशा मुलांना मागुन चोप देण्याची गरज आहे
ह्या असल्या नालायक कारट्याना पुन्हा बसमध्ये प्रवेश देवू नये. मग समजेल की, लालपरी काय नी किती उपयोगी आहे.
बस मध्ये एका पोलिसाची नेमणूक करा. आणि टवाळकी करणाऱ्या मुलाचा पास 1 महिन्या साठी बंद करा.
Maharashtra st jindabad
Lal pari jindabad
मास्तर एवढी टोकाची भूमिका नाही घ्यायला पाहिजे होत
तुमच म्हणण बरोबर आहे त्रास झालाय तुम्हाला पण मुलांच्या भवितव्या चा प्रश्न आहे
Nuskan ka Nuksan??? Kay conductor
लाल बहादुर शास्त्री यांनी रोज नदी ओलांडुन शिक्षण घेऊन भारताचे प्रधानमंत्री झाले आणि हि आपली विध्यार्थी सेना बघा.. आणि आपण यंना देशाचं भविष्य समझतोय..??
त्याचे चांगले सुजवा
त्यांना परत गाडी मध्ये कालेज मध्ये घेवू नये गावाची गाडी बंद करा
आई वडिलांच्या कमाई वर माज आलाय स्वता कमवत असते तर कदाचित असे केले नसते आपल्याआई वडीलांचे नाव खराब करू नये
बस पास सेवा बंद करा. फक्त मुलांना मोफत प्रवास उपलब्ध करा
ढुंगन चार पाच दिवसापर्यंत लाल करा
एक दिवस रात्र पोलिस स्टेशन मध्ये थांबून ठेवा
Good very good discipline should be. Only solution police. No Taporigiri. Jaihind.
ट
यांचे पास बंद करा म्हणजे पालकांना कळेल .
या काट्यांना पाई पाई पाठवणे चांगले मग ऊना ताना चा काय त्रास होतो हे कळेल या मुलांच्या पालक वर्गांनी मुलांना समज द्यावी
कामात अडथळा निर्माण करणारी व्यक्ती दोषी ठरवून त्या व्यक्ती लापोलीस कारवाई केली पाहिजे.परत असे प्रकार घडणार नाही.
चांगले चोपा साहेब चांगले सुजले पाहिजे
हल्ली शिक्षणापेक्षा बाकी उद्योगजास्त चालू आहेत
त्या st मध्ये cct कॅमेरा बसवा आणि कुणाला ही माहिती नाही असे सांगा खरा चोर सापडेल
जेलमध्ये टाका
योग्य कारवाई करण्यात यावी.
सरळ कॉलेज चे विद्यार्थी बंद केले पाहिजे
मग त्यांना कळेल बसचे महत्त्व
Mala vatay tya bus madhlya mulanshi vicharpus karun, kharya mullana sodnyat yavatamala ani bakichyana pulisacha tabyat dyave . Ani je bus band kele pahije ase manat astil tyana ka mahiti tya aka vidhyarata mule kiti ayushya kharab huvu sakate.( Amchya kade matra Ashi paristhiti nahi ahe gadchiroli District)
Tya vidyathyana policani ugde Karun hanave
ही असली पैधा काय कामाची ?
घ्या विद्यार्थी ना चांगला चोप दिला पाहीजे आणी माज चांगलाच जिरवा मुली असल्यामुळे असे प्रकार करतात हे टुकार आहे मुले
मी कायम प्रवाकरीत बसने येतो मुलांना अजिबात शिस्त नाही एखाद्या प्रवाशांची टिंगल टवाळी हे
विद्यार्थी करत असतात सर्वात जास्त मुलीना जास्त त्रास होतो परंतु समवयस्क असल्याने ते सहन करतात तक्रार करण्यास धजावत नाहीमलावाटते एकदा सिवहील मध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येईल
My mohit
माजलेत
पालक व हास्कूल च्या प्राचार्याना पन रिपोर्ट धा
मुळात मुलाचा आईबापानी त्यांना समज दिली पाहीजे
Bus madhe CC camera lava & tya student la policachya tabyat dya,& punha asa prakar ghadtakanaye.tyala panishment dili pahije.9 th ,10 th che student astil.swatala jasta shane samjatat.
माजले आहेत हे
आई वडील यांची चुकी संस्कार बरोबर नाही
मला वेळ नाही मी कमेंट करणार नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣दोघे पण आगाऊ आहेत 🙏
नालायक कुठले की बापानं एक महिन्याच्या पास कडला हा साईनिग करतायंत
एक दोन असतात माजलेले
जन्मठेपेची शिक्षा द्या म्हणजे यापुढे असे घडणार नाही 😁
Amachya clg madhe tarvkhup ghadle asel ase prakar..
hyana shiksha
Those students should be punishe??
Polisani yanchi ata datkhili basavli asel,,