Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली
Вставка
- Опубліковано 21 чер 2024
- Maharashtra Reservation | Special Report | आरक्षणाच्या वादात तुटली मैत्री? जात वर्गात पोहोचली
Maratha vs OBC हा वाद आता महाराष्ट्रात जातीयवादाची दरी निर्माण करणारा ठरतोय. सध्या महाराष्ट्रातल्या जालन्यात (Jalna, Maharashtra) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वडीगोद्रीत OBC चे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं उपोषण सुरु आहे. पण या उपोषणामुळे गावागावात मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ वाढताना दिसतंय. हेच तेढ शाळकरी मुलांमध्ये पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अंतरवाली सराटीत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी काही ओबीसी मुलींशी संवाद साधला. यावेळी शाळकरी मुलांमध्येही जातीभेदावरुनचं कोणतं वास्तव समोर आलं, पाहूयात...| PUKU |
#maharashtranews18 #specialreport #marathavsobc #news18lokmat #laxmanhake #manojjarangepatil
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
आम्ही शिकत होतो तेंव्हा आरक्षण कशाला म्हणतात ते ही माहित न्हवते, मैत्रीत जात पात, धर्म अधर्म काहीच न्हवत.कुठ गुंतवून ठेवलाय देश आपला.
Ho amachya shaalet asale kaahi nawhate baba ! Pori kinwa teachers kunihi casteism kele naahi ajibat ! Best school and highschool for that reason ! I used to be a topper and teachers wanted me to top knowing I was from SC caste ! Which I myself was not aware what it means as far as so called social status is considered in Goa I realised how casteism works at higher educational skill level now at school highschool level also ! Maharashtra worst state for casteism but still less than Rajasthan I guess !
दहावी पर्यंत कोणत्या ही शाळेत जात पात
कळत नाही. फक्त 11 वी आणि उच्च शिक्षण ना वेळी फी भारतानं कळते
सगळं शरद पवारने केले भावानो.
@@sakharammahanvar6231 हो तुला मूल झाली असतील तरी पण असंच म्हण😂😂😂😂
Thodasa mothe zale ki sagla badlta dada saheb kal parwa paryant bhau bahin kaka mavshi aai bapa pramane wagnare loka pan achanak vikral roop dharan kartat
माझ मत आहे शिक्षणात आरक्षण द्यावे सगळ्यांना जात न पाहता. आणि नौकरी मेरिट वर द्यावे. नाहीतर हे विष खूप घातक होईल.
Tu hajar hajar yekar din dublyachya jamini lutun ata chxxxxpanti shikavnare!! Ani ata saglyanche arakshan kada!! Are maz mat ahe ki saglyanchya sampatya samman Kara ani arakshan radda Kara!!
Tuza mata sangnar tu kon COLLECTOR, amdar,khasdar,ki cm,pm
@@heathytipsforeveryone361 मत मांडायचा अधिकार संविधानाने दिला आहे त्यासाठी pm cm होण्याची गरज नाहीये. आणि मी फक्त मत मांडले आहे.
शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र शेवटच्या घटका मोजतोय
आता जागृत लोक शांत राहिले तर महाराष्ट्र संपला
शिव ,शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा महाराष्ट्र 🚩🇮🇳
महाराष्ट्र फक्त शिवरायांचा
😢😢😢😢😢😢च्यामारी या शरद पवारानी सगळ्या महाराष्ट्राचे वाटोळे केले . 50.वर्षांत मराठा समाजाला पक्का चुना लावला आणि आता जरांगेला पुढे करून त्याच मराठ्यांचा वापर करून जातीजातीत तेढ निर्माण या शरद पवाराने केली . याला येत्या विधानसभेला चांगलाच धडा शिकवा .😢😢😢
मादरचोत तुला काही जात माहिती नाही तर कशाला बोलतो हे सर्व फडणवीस ने केला
Bjp काय सगळ्या जाती धर्मां ना एकत्र आणत आहे का
त्यांनीच सुरू केलंय
मराठ्यांनी आरक्षण मागितलं आम्ही तर जातीवादी
👍👍
Khar ahe bhau
सगळा सत्यानाश झाला राजकारनाणे
काय,कमविल,हे,कमिल,तूमहि,नवि,पिडि,सपलि,हे,बर,नाहि,झाल,हे,बघुन,दुख,होतय
Jarange mude jhala rajkarni kahi nahi kele
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
Yar rajkarancha kay sambndh kay pan boltey
Jarange ni chalu kel he sagla 🤬🤬
काय हाल करून ठेवले महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे
जात जात
एक भिमसैनिक म्हणून खुप वाईट वाटले
आठरा पगड जातीला सोबत घेऊन
चालणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आता ही परिस्थिती😢😢😢
याला कारण महाराष्ट्रातील सहृदयता बिघडविण्यासाठी कारणीभूत फक्त भुजबळ, मुंडे, शेंडगे वडेट्टीवार , कसबे, नरके, देवरे, हाके हे आणि हेच आहेत.... मराठा समाजाने कधीही एवढा टोकाचा जातीवाद केलेला नाही. सर्वांना सोबत घेऊन रहाणे सहिष्णुता हाच मराठा समाजाचा फार मोठा सद्गुण आहे. काही नाटके असतीलही पण एवढा टोकाचा जातीवाद हे कपटी भुजबळ आणि त्याचे सहकारी पेरत आहेत.... हे निच कृत्य आहे.
प्रसार माध्यमांनी सुद्धा हे असले व्हिडीओ दाखवू नयेत. ही विनंती.
Are baba sglech soda na reservation vishy smpel
तुम्ही घेता आरक्षण मराठे मागितले कि पोटात दुखते काय राव दुटप्पीपना
@@amolnimse2557mag hatav saglya jati bola sagle Bhartiya ahe 😅 jo paryant jati asal tho paryant reservation sudha
लहान तोंडी मोठा घास घेणे आणि जातिवाद निर्माण करणे प्रत्येकाच्या भावना दुखवत आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे महापुरुष होते ज्यांनी या देशाला जातीवाद करण्यापासून दूर ठेवत विषमता बाबासाहेबांनी संपवली होती हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र होय जय संविधान
हे सर्व बघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्म्याला काय वाटतं असेल, लाज वाटली पाहिजे जातीचे राजकारण करतांना
Varnanche rajkaran avidh firangi jati gat karat ahet ani tyanche bhsratiy mhanun sthan tar pakke karatach ahet pan sarv dukh suvidha hastgat karun madt aiyyashit jagat ahet! Ya nuktyach bhuitun var skelya kombana vatate aosn agadi nushana sadhat ahot.magil kalatil avaidh jati gat ani tyani shikshanachya babatut sthavar jangamachya babatit devdharmachya babatit 4 varnanche kelele prachand nuksan tyana mahitach nahi.fakt dhapane lavakelya ghodyapramane tyana samorache drushhya disat ahe.pan he drusshya kase ani konachya karnamyanmule nirman zhale , he tyanchyapasun , avaidh sankarit santati dadvun thevun tyana , rakshak sanajyavar"choo" karit ahe !paschimi daittya porana tyanchyach daittya bapapadun savrakshan milnarach ,jar tiavaidh firangi santati tya gory bapala bharatatun je have te,nammatra kimtit pochate karat asel tar.kalya poorvaj mulnivasi bhatani tarkadhich melya ahet bakantpane kadhun ani gori ghari oore paida karun !mulina vatat ahe ki speakervarun amhi khup kahi dhyan pajlat ahot.
sarv sukh* suvidha hastagat karun...
सर्वांचे आरक्षण बरखास्त करायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल तोच आघाडी वर राहील. मग कश्याला लागेल आरक्षण सहमत असाल तर like करा सहमत नसाल तर टिप्पणी करा. आणि तुमचे या वरील विचार मांडा. धन्यवाद 🙏
100% बरोबर बोललात. समर्थन.
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
एकदम बरोबर आहे तुमचं हि gosht सरकार पर्यन्त पोहचली पाहिजे
Mazya मुलांना 92% पडून मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि ya आरक्षण मुळे 70 %. वाल्यांना मिळालं
Mazya मुलाला 92% मिळून मनासारखं कॉलेज नाही मिळालं रडला तो आणि या आरक्षण मूळ 70 % la tech college मिळालं
अरे किती लहान आहेत या ... Ksl भयानक बोलतात... किती राग आहे मनात यांच्या .. या राजकारण्यांच्या नादाने दोन समाजात किती मोठा तेढ निर्माण झाला आहे
😂😂 कॅमेरा बघून स्वतःला शहाण्या समजायला लागल्या 😂😂घरी गेल्यावर आई बापाचा मार खाणार😂
तोंड पाठ करून घेतलंय यांच्याकडून
लहान मुलांना सुद्धा त्यांच्या आई बापाने हे शिकवले त्यावरून यांची मानसिकता दिसते 😡
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते.
तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये.
महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
@@ganeshmahale3579 moth motha padavr amha marathyanchi satta ahe karan amhi OPEN chya cut-off mark ne pass hoto. Tevdi amchi quality ahech.
Ani tumcha samaj pathimage rahava ashi amchi iccha ajibaat nhi. Apn sagle ekch ahot. Pn tumchya samjat ase kititari lok ahet jyanchya gharat mahinyala lakho rupaye yetat tari tyanchi mule shala ani college scholarship ghyala pahilya number la astat. Mg jo open mdhe ahe ani jyachi arthik paristhiti changli nhi tyala scholarship pn milat nhi ani fee pn jast bharavi lagte. Mhnun amha marathyanchi por ragachya bharat sarvochya padavr jaun bstat buddhichya joravar. Tumhi pn ya vr budhhichya joravr. Tumhala koni advlay.
Maratha nete kiti ahet ani kiti houn gele ( obc) pn saglya netyachya propertya sarvsamanya lokanchya navi karun dya konala arakshana chi garjacha padnar nahi
Ani garib marathya sathi ews 10% ahe sebc 10% ahe tyanchi chinta kelu nko bhau tyanchya hakkach tyanaa bhetanarach 100%
Aani tumi jewa zati wadd karta tewa tumhala disat nahi ka aapla bagun aaple pora Kaye shiktin aata he dista hai tewa nahi disat hota ka
Aaighalya garib marathe jast ahet @@ganeshmahale3579
10 वर्ष 1957 साली सम्पले पण मता साठी नेते मंडली ने 75 वर्ष ज़ाली तरी आरक्षण चालू ठेवले .
सरकार समानता आनू शकल नाही, आता गरीब और श्रीमंत हेचि तत्व ठेवले पाहिजे नहीतर मारामारी होतच राहिल
Unfortunately u r not knowledgeable.. U might be educated but don't know our Constitution..
Only political reservation was to be reviewed every 10-15 yrs not abolished totally.. Regarding jobs & education Sc/St reservation is immortal..
U should ask BJP/RSS people like Nitin Gaddafi etc.. Who knows Reservation in India was not just for 10 yrs in jobs & education...
& as per what Jumlebaaz Modi said...even if Dr. B. R. Ambedkar comes to abolish reservation. He will not allow anyone to do so 😂..
Feku Modi will stand like a wall if anyone wants Abolish reservation 😂😂😂
75 varshyat jaatiwad sampla ka mitra......?
ही भाषा या मुलांची नाही आहे हे सर्व यांना कोणीतरी शिकवलं आहे
खूप दुखद आहे
खूप दुखद आहे
जनगणनेनुसार आरक्षण लागू झाल पाहिजे
Fakt bhikari manovrutti aarakshan demand karte! Learn from jain and panjabi community.
Tai sarvanna barobar jamini ani sheti batao kara ani arakshan raddh kara❤
@@pratubansode4189 आधी सर्व उद्योग पतीची,राजकारण्यांची ,ॲक्टर लोकांची, जमिनी ,वाटून घ्या उदा. अंबानी,अडाणी,मोदी राहुल गांधी, अमित शाह ,छगन, भुजबळ , फडणवीस , उदव ठाकरे , राज ठाकरे , सर्व आमदार, खासदार मंत्री शाहरुख खान, सलमान खान ,अमित खान, अमिताभ बच्चन ,दीपिका पदुकोण ,सचिन,धोनी, विराट,यांची संपत्ती जरी समान वाटप केली तरी खूप झाले आरक्षण मुक्त भारत होईल😂
@@pratubansode4189सांगा मोदीला,अमित शहा ,राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार,शरद पवार,भुजबळ, सर्व मंत्री आमदार ,खासदार,सरपंच, नगरसेवक, सर्व उद्योगपती , मुकेश अंबानी,अडाणी,विजय माल्या, ललित मोदी, रतन टाटा, सर्व बॉलिवूड ॲक्टर, ह्या लोकांची जमिनी जरी समान वाटप केली तरी आरक्षण मुक्त भारत होईल.
@@pratubansode4189 मोदी ,अमित शाह, राहुल गांधी फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार ,भुजबळ ,सर्व केंदिय मंत्री ,आमदार ,खासदार नगरसेवक ,सर्व उद्योगपती मुकेश अंबानी अडाणी विजय माल्या, बॉलिवूड मधले कलाकार ,टीव्ही वरले कलाकार , यांच्या जमीन आणि शेती जरी वाटली तरी आरक्षण मुक्त भारत होईल
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक असल्यासारखे वागत आहेत
Shudra varnala arakshan detana 3 pidhya sushikshit vhayat ethparyantach dile hote. Tisarya phioartant manus shikshanache mahatv nakkich samajato .chouthya pidhichya shikshanasathi dusarya pidhi pasunach paishyanchi tartud keli javu shakate.noukarya mikalta mhanun daruvar,maujmajevar,hindanyafiranyavar paisa vaparala asel tar sanchay hou shakat nahi. Dar 75 varshansntar oramanikpane survey karun jo konata jan samuh srthik drushtya mage padalela dusat ahe ,tya samuhasala itaranbarobar ananyasathi arakshan deun arthik pragatisathi avadhi denyat ala pahije.sadauvsathi ekach jansamuhala arakshan dene mhanaje ,8 vi pass,noukari hamkhas, ha kaysmswarupi hakk gruhit dharala jat ahe.ani mul ksla bramhan ado ki firangi avaidh chittapavan khote bhattu asot,tyanashudra varnat sharirsambandh jodun ek thav milat ahe ! obc yuvakani swavarniy jodidarinila niktlrusht samajun avaidh pori karane mhsnaje.tyanchya swatahachya ayabahinina.hin lekhsne hoy ! firangyani ya deshat anek dharm tar nirman kelech 2500 ,3000 varshanpoorvich ,psn dushit raktahi tysnchi avaidh pore,pori yanchyatun mulnivasi chaturvanat pravahit kele ahe. premvivah yach avaidh firangi ani tysnchyamule, "swavarna"tun dusarya "dharmat" jave lagalelyanchyat, bharatiy mhanun "thav" milavinyas bokalale ! ani nirman honari santati bharashi eknishth ajibat nadate.
चांगले संस्कार चाललेत, देशाची वाटचाल गोदी महाराष्ट्र ने चालविली आहे
आरक्षण हे आर्थिक स्थिती नुसार पाहिजे व ज्याचे वडील किंवा आजोबांनी आरक्षण घेतले त्यांचे मुले नातु याना मिळाले नाही पाहिजे म्हणजे सर्व समाजा पर्यंत आरक्षण लाभ पोहचेल
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली या राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राची वाट लावली
Absolutely right☝
Jarange ni kel he sagl
@@sagaraher3850 acha
बारामती चा शकुनी मामा
तू फुकट् खात बस, आम्ही मराठे कष्ट करतो,
40% चा साहेब, 80% चा शेतात काम करतोय, काय होणार देशाची प्रगती?
जाती वादामुळे महाराष्ट्र मागे जात आहे लाहान वयात हे मुलांना . बघाव लागत तय . हे परोगामी महाराष्ट्र ला काळींबा आहे
आरक्षणामुळे देशाचा सत्यानाश झाला
सगळे आरक्षन रंद्द करा म्हणजे कोनला वाद घालण्यासाठी कारणे मिळनार नाही, आरक्षण प्रत्येक व्यक्ती च्या ईन्कम वर आधारित आरंक्षन दिले गेले पाहिजे,
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
अगदी बरोबर 👍🙏.
संपूर्ण आरक्षण रद्द करा, कोणालाही आरक्षण देऊ नये "ना रहे गा बांस ना रह
बजेगी बासरी" अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
जात आता वर्गात नाही पोहचली, ज्या वेळी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला जातो तेव्हाच शाळेत आणि वर्गात जात आली
To shaalet aani wargaat aali kaaran to samajaat aahe !
हे सगळं मिथून मुळे आणि काका न मुळे झालं आहे😢😢😢😢
मादरचोत तुझ्या फडणवीस मुळे झालं ते
बापरे ! एवढ्याशा मुली कसे बोलतायत . देशाच्या एकतेच्या दृष्टीने हे योग्य नाही . आरक्षणाचा हा खेळ सरकारने थांबवला पाहिजे. किती घातक आहे हे सगळे .
Baap re lahan lahan mulan madhe Aarakshan varun jar ashi tedh nirman hot asel tar, he aarakhan ch radd zhal pahije, kuthla hi samaj kivva jati che aarakshan radda zhale pahije
ह्यामुळे आपला महाराष्ट्र माघे आहे जाती-जाती मध्ये आपला महाराष्ट्र विभागला आहे ...#गर्जा_महाराष्ट्र_माझा वा रे वा 💯🙏
जेरांगे तू संपूर्ण महाराष्ट्र नासावला 😢 शेवटी शरद पवार साहेबांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केलंच.
तू कामच आरक्षण पोपटाचा चौथ्या
हाके मुंडे भुजबळ ने लयचं फुलवला महाराष्ट्र
देवून टाका मग जरांगे पाटलाचे मागणी, सर्वच महाराष्ट्र सुखी होईल, नासायचा थांबेल...
Hagya munde bhusawal ne jativad shikvala सापाचे bacche
जरांगे आणि भुजबळ यांच्या साथीने पवारांनी महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे त्यानी दाखवून दिले,,,,
सरकार शाळेत घेतानाच जात विचारतय मग जातीवाद होणार नाहीतर काय होणार
Gadhe , jaat likhne vegle and jarange sarkhe jaati vaad karne vegle
आरक्षण हे च मुळात जाती वादी आहे. त्यामूळे च जात अजुन टिकून आहे.
Brobar aahe
अगदी बरोबर आहे
लग्न, सोयरिक जात बघूनच केली जाते. त्यामुळें जन्मा आधीच जात फिक्स होते.
आरे मराठा समाजा विषयी एवढा राग हे बर वाटत नाही... मराठा समाजाने सर्व जातींचा विचार केला मग ते क्षेत्र कोणतेही असो ....
मग आत्ताच काय चावल भाऊ
मराठा समाज ल वेगळे भेटते ते घेत नाहीत
कशाला खोटं बोलतोय लेका गेले पन्नास वर्ष महाराष्ट्र चा मुख्यमंत्री मंत्री पद मराठ्यांनीच भोगलंय काय उपटली का त्यानी 😡😡😡
@@keshavpatil7066 मुख्यमंत्री पद पन्नास वर्षे जरी आहे पण ते सर्व जाती धर्मासाठी आहे..
अरे बापरे ... . .
शाळेत मुलं शिक्षण सोडून हे काय चाललय . . . .
हिच आपली पुढची पीढी . . .
इंजीनीयर , डॉक्टर , होणार आहे . .😢😢😢😢
शरद पवार. काय वाटोळं करायचं काम चालवलं. जरणगे la वापरून घेणार विधानसभेला
खरं तर शासनाने सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत दिले तर महाराष्ट्रात सगळेच सुखासमाधानाने राहतील...
लहान मुलांच्या मनावर खुप वाईट गोष्टी रुजत चालेल्या आहेत हे बंद झाले पाहिजे ,खरतर हे जातीवादच संपला पाहिजे समान नागरिक कायदा यावा
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीचा माणूस म्हणजे उपोषनविर आणि त्याचा बोलविता धनी
लहान मुलांना आस जातीवर वाईट बोलायचं सांगू नये हे स्वतः बोलत नाही यांना बोलायचे शिकवलं आहे
फुकट खाण्यासाठी लहान मुलींना पण यांनी सोडलं नाही...
अरे तुमची छोटी मुलगी दादा दादा करत होती तेव्हा आम्ही असंच म्हणालं का स्वतःच ठेवाच झाकून दुसऱ्याच्या
@@vishalwagh9779 सोशियल मीडियावर हे सगळ दाखवून काय मिळाले जे त्यांच्या गावत होत ते आता सगळ्या महाराष्ट्रात झालं...
1000 Versh Tumhi Fukat Reservation khaal teve Laaz nahi vatli Sendya😂 80%SC/ST aani OBC la Sikayla dil nahi teva laaz nahi vatli.70 Vesha madhe Reservation ni Fatli.
बाळा, मुलं देवा घरची फुलं असतात. सगळं काय काय भोगतात ते सांगतात ऐका जरा.
तुम्ही जमीन विकून खल, आता जमिनी संपल्या तर तुम्हाला आता रिझर्व्हेशन दिसले. म्हणजे पहिले फुकटे तुम्ही अन् आता आम्हाला सांगताय
लवकरच महराष्ट्राचा बिहार होणार
अशी पण जात शिक्षणात पहिल्यापासून आहे नो प्रोब्लेम ... मराठा आरक्षण मागितलं की जातीवाद म्हणे जय कुणबी मराठा
पुण्या मध्ये जाऊन वाचनालयात जाऊन mpsc च्या मुलांना विचारा ते सांगतील आरक्षण काय असत
आता कसं खर ते बोलला 🙌👍
संपत्ति मध्ये समान वाटप करावे लागेल
सर्व जमिनी पण सर्वांना समान वाटप
@@riyanshwaghule1210तिथे तुझ्या आई आली होती का कामाला
@@riyanshwaghule1210मुंडे भुजबळ कसे श्रीमंत झाले? कष्ट करून तर नक्किच नाहीत झाले
गावठी मिथुन ने सगळ्या महाराष्ट्रात जातीवाद पेरला आहे आरक्षणाची मागणी घटनेच्या चौकटीत संविधानाच्या मार्गाने करायला हवी होती
हाक्याने पसरवला
म्होरक्या, बीडची बकुळा, नाशिकचा छग्या नि kay पसरवलं?
Brhamna Devendra fadnvis....jay maharashtra
चूप बे
कुणबी काय तुझे बाप नाही का??
आधी b ग्रेड च्या माध्यमातून ब्राह्मण मराठा जातीवाद केला आता ओबीसी मराठा अजून कोणकोणत्या मार्गांनी या महाराष्ट्रात जातीवाद करणार हे राजकारणी या माहीत😢😑
शिक्षक हारले, शिक्षण तज्ञ ही हारले. शिक्षण पद्धतीही अपयशी ठरली. धर्म आणि जातीच्या पलिकडे आम्ही आमच्या नव्या पिढीला नवा मार्ग दाखवू शकलोच नाही.😢😊
परिस्थिती नसताना ज्यावेळी शाळेची पूर्ण फी भरावी लागते आणि ज्यांची परिस्थिती आहे त्यांना जातीवरून कमी फी भरावी लागते तेव्हा कुठे जातो शाळेतल्या जातिवाद
Sarv samajala rajkarni vedyat kadhtay mulbhut shikshn saglyana free kara . aarakshan cha vishay nahi . Pan sagala samaj ek jala tar rajkarni kas tiknar . Mhanun ek mekat bhandan lavayach Kam aahe .baki kahi nahi
ते tuz barbar aahe tar tumhi garib aahe tar garibi sathi free ship chya sheme kadhyala lava n tumchya netyana
Tumcha vichar pn ksa hoto dusryacha thatath la khaycha laj nahi watat
Agdi barobar bhai😢😢
Right
शाळेत जेव्हा एका मुलाला सवलती भेटतात व दुसऱ्या मुलाला सवलती भेटत नाही तेव्हा तुम्हाला मैत्री नाही दिसली का?
कसल्या सवलतीरे केळ्या. जमिनी तुमच्या राजकारण तुमचं
मेंबर तुमचा उपसरपंच तुमचा सरपंच तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचा मुख्यमंत्री तुमचा... अजून काय पाहिजे तुम्हाला.शशं मी
Gharchi property check kara
Savlati ka bhetlya toh ithihas shikva mulana adhi..savlati distat tyamacha shekdo hajaro varshancha anyay nahi disat?
तुमचे सातबारा चेक करता का ?
तुमच करा चेक पहील भाऊ
ही तर फक्त कलीयुगा ची सुरूआहे अजुन खुप काही Problem face करायचे बाकी आहेत.💯
लहान मुलांना ओबीसी नेते प्रशिक्षण देत आहेत, पण तरीही ओबीसी तून टिकणारे मराठा आरक्षण
ही अक्कल मन्या जरंग्याला शिकव भडव्याने जाती वाद करून वाकडया शरद कडून सुपारी घेऊन महाराष्ट्र पेटवला गुण्या गोविंदाणे एकत्र रहाणाऱ्या हिंदू मध्ये फूट पडायचं काम केल चपटी सम्राटने 😡😡😡😡😡
MK Stalin ने शाळेत आडनाव व जात न लिहीण्याचे आदेश दिलेत -अतिशय सुंदर प्रयोग ❤❤❤
अभ्यास करा आणि स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा. आरक्षणाची गरज ज्याला आहे त्यालाच द्या. सगळा विषय संपून जाईल. आर्थिक निकशावर आरक्षण द्या.
😂 casteism mindset kadha aapoaap arakshan jaail sagale deans brahmanach ka ? Sagale judges brahminach ka? Majority hyawarunach kalatay kitti casteism bharalay highest post war joparyant sagalya casteche lok equally disatil aani tiktil toparyant arakshan janaar naahi
Dada mothi post mothi post karu naye , Buddhi asel tar Samvidhan pan lihta yeto ya deshat , Abhyas Kara aani pudhe ja , Sagle nako tya vishayat pan Brahmanana khechtat , Abhyas karnyat Vagnyat Bolnyay Acharnag tyancha tath dhara mag bola.
Post Saglya Havyat pan Bina buddhi Havyat.
@@PiyaChoudhari
सघी स्वयंसेवकाचे व्हाट्सअप प़पोगंडा युनिव्हर्सिटी का ये सिलेबस है! मनू ने मनूस्मृती के. तहत विशेष आरक्षण, पुजारी, पंडे, महंत, ज्योतिषी, पुरोहीत, आचार्य, गुरुजी, विधीकर्ता, ये सब 5000 साल से वर्ण और जाती के आधार पर चलते आ रहा है! वो आरक्षण दूसरे वर्ण जाती को नही मिलता, वो भी सभी के लिए होना चाहिए! समान नागरी कायदा आने पर हम बहुजन समाज भी उसपर हक्क दिखायेंगे! वो भी समानता से हो!
@@PiyaChoudhari 💯👍
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
माफ करा पण 24 तास न्यूज चैनल चे दुकान जेव्हापासून सुरू झाले आहे तेव्हापासून लोकांच्या जीवनामध्ये अशा विषयांची भेसळ झालेली आहे 24 तास दाखवायला काय नसतं म्हणून आपली पोट भरण्यासाठी न्यूज चैनल वाले मसाला लावून एकच गोष्ट वारंवार दाखवून सर्व लोकांच्या आणि छोट्या मुलांच्या मनावर परिणाम करत आहे, TV आणि मोबाईल ने लोकांची डोकी फिरवलेली आहेत, न्यूज चैनल वाल्यांना राग येईल पण सत्य आहे आणि सत्य नेहमी कडू असते
यांना एवढ बोलायला शिकवलं कोणी.....पोरांना पण जातींवर आणलं
सर्वाना शिक्षण मोफत उपलब्ध होणे गरजेचे आहे, सरकार सर्व गोष्टी वर खर्च करतो आणि शिक्षणासाठी खर्च करायला भेदभाव करतो😢
एवढ समजुन घ्या..मी आणि माझा मित्र एका वर्गात सोबत शिकतो एका रुमवर राहतो..एका बाकावर दररोज सोबतच बसतो..मार्क पण समान पडताता माझा मित्र नोकरीला लागतो त्याचा नंबर पण चांगल्या काॅलेजला लागतो..तो उच्च शिक्षण घेतो..तेव्हा आमच्या समोर दुसरा पर्याय नसतो..आम्ही मराठा समाजात जन्म घेऊन गून्हा नाही केला नाही..आम्हाला आमच्या हक्काचे मिळायला हवे..हे किती दिवस सहन करायचे हा आमचा शेवटचा लढा आहे..आता माघार नाही.
भावा तुझ्या सारख्याला गरज आहे .शेकक्सनीक आरक्षण साठी कोणी हि आडवं येऊ नय माझ मत आहे 🙏
Yes exactly.. मराठा समाजाच्या बालकांना जाणवते की सगळं एकसारखं तर आहे आपलाही बाप शेतात घाम गाळून घरी येतो पण आपल्याला आरक्षण नाही.. हेच जातीवाद वाढण्याचं कारण आहे
या शासनाने लवकर मराठा, ओबीसी आरक्षणाचा विषय तातडीने मिटवावा नाही तर या राज्यात जातीभेद निर्माण होईल अशी भीती वाटते....
जातीभेद मराठ्यांनी कधीच केला नाही..यापुढे करणार नाही..पण एवढ समजून कुणी घ्यायला तयार नाही आपलेच बांधव आत्महत्या करत आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा..आम्ही कुणाचा विरोध करत नाही..अध्यायाविरोधात सरकार सोबत लढतोय.. ईथे जातीवादाचा प्रश्न येतोच कुठे.
अरेरे काय वाईट दिवस आले या महाराष्ट्रावर एवढ्या लहान लेकराला पण जात कळायला लागली
खरंच बघून वाईट वाटलं 10वी ला जाऊसतोवर आम्हाला जात माहित न्हवत ना कुण्या मित्राची...
दिवस रात्र एक करून जेंव्हा 5 10 mark वरून शासकीय कॉलेज ला नंबर नाही लागत तेंव्हा कळत आरक्षणाच महत्व! मनोज दादा आमच्यासाठी लढताय आमच्यासाठी ते देव माणूस आहेत ❤
एक काम करा जाती धर्म खतम करा सर्व समान करा , मग ना आरक्षण राहील ना भेदभाव
Varnvyavastha ha Dharmacha mul paya ahe toch dhasala tar Dharm rahtoch kuthe.
तुम्ही जातीच्या नावावर सवलती घेता त्यावेळी वर्गात जातीवाद होत नाही आम्ही सवलती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जातीवाद होतो वारे प्राध्यापकांचे विध्यार्थी.
dusryala khalchya jatiche manta tenvha nahi aathavat layki kadhata dusrya jatichi tenvha kay hot samante ch
कडक उत्तर
जात आहे म्हणून सवलत आहे भाऊ... लग्न ठरवताना अजुन पण जात बघता..
Are लवड्या मग काय sebc obc ews सगळं घेतो का 😂😂😂😂दुसऱ्यांना पण ठेव काही तरी jarange चे च लेकर आहे का
वेगळं मागा..
बिकट परिस्थिती आहे देशाची 😢 काय करणार लोक एवढा माल जमवून ,जर आपसात भांडूनच मरायचं आहे 😔
खूप वाईट वाटतंय. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. माझा.
आरे काय हे आरक्षण रद्द करा सर्वांचे अर्थिक निकष ठेवा
Adani manus
जातीव्यवस्था नष्ट करा आरक्षण आपोआप रद्द होईल, सध्या आरक्षण सामाजिक आधारावर दिले जाते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही.
Saheb tumhi madirat jau nka ashe postar shaple koni ya gosti samajat barobari zali pahijen
Aadhi casteism kaadha dokyatun bhedbhaaw kaadha mag jaail arakshan
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करण्यात यावे आता आम्ही या देशाचे मुलनिवासी आहोत हजारो वर्षांपासून देशातील जमीन विदेशी आर्य क्षत्रिय कब्जात घेवून बसले आहेत बस झाले ना आता...
त्या मुलींच्या आई वडिलांनी त्यांच्यात विष पेरेल आहे. आताच हक्क मागायला लागले आहेत दुदैवी गोष्ट आहे. त्या मुलींना देव सद्बुद्धी देवो
Jrangeni विष पेरले, जातीयवादी jrange
Te shaletalya maitrini mhantat ek maratha lakh maratha hya mhantat ekach parv OBC sarv kuthetari Kami pana dakhvtay tya lahan mulana he chukiche aahe
तुझ्या बापानी पाणी टाकून संपवली वाटते संपती तु कुटन करणार ना हक्क भिक मागायला काय
Visha Naahi Swatche Sawrakshan Swatche Pota Bharayche Sadhan koni Hirawun Ghewun Naye, Je Jamindar aahet Tyanchya Mule Naukari la Naahi Lagali Tar Majura Kadun Sheti Karunn Ghetil Aani Majur Kon SC,ST,OBC ha Astil Ani Malak Martha
OBC hakkabaddal bolu lagale ki Vish peru lagale kiti ti hypocrisy
खुप वाईट वाटतंय एवढ्या लहान वयात जातीच बिज पेरल जातंय या राजकारण्यांनमुळे , पालकांनी आपल्या पाल्याला जातीवादापासुन दुर ठेऊन एकीची भावना वाढीस लागली पाहीले यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
😢😢खूप वाईट परिस्थिती😢😢आहे ही या दोन्ही समाजाच्या आंदोलन मुळे लहान मुलांच्या नाजूक मनात विष पेरणी होत आहे खूप भयंकर गोष्ट आहे ही आम्ही लहान होतो त्यावेळी जात म्हणजे काय आणि कोणी जात मोठी लहान आहे हा विषय माहिती नव्हती अजून पयॅत आरक्षण काय होते आणि कशा बदल आहे ही गोष्ट आमच्या घरातील लोकांना आम्हाला सांगितले नव्हते😢😢😢
जारंगे ने सगळ्या महाराष्ट्र ला नासवलं आता तरी शासनाने जागृत व्हावं
तुमचा द्वेष कळलाय पाटलांमुळे...😂
अरे तुमचा मराठ्यांबद्दल किती रक्तात दोष भरलाय ते जरांगे पाटलांमुळं कळाले, धन्यवाद जरांगे पाटील.
Jarange जातीयवादी पक्ष
Jarange ne nahi fadnvis ne
तुमि तर अस्तिन चे साप निघाले
ज्याला आरक्षण नाही त्याला विचारा त्याची परिस्थिती....या लहान मुलांना मला विचारच आहे...आरक्षण म्हणजे काय याची अक्कल आहे का
पण उत्तर बरोबर देत आहेत
@@BabasahebBangar-wh6uoजे घरचे बोलतात तेच बोलतात.. घरचे संस्कार 😢
@@BabasahebBangar-wh6uo आरक्षण द्या सोडून या ओपन मधे सत्कार करतो तुमचा
आरक्षण हे प्रत8निधिते आहे. बेरोजगारी हटाव कार्यक्रम नाही.
Jyachyavar jatiwad hoto tyala vichara kas vatatay
आता काय वेळ आणली महाराष्ट्र वर राजकारणी नी संत, छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र.
काय ती style वा काय ते बोलणं चांगलं शिकवलं आहे, शाबास पोरींनो असंच बोलत रहा. जय शिवराय 🚩
ज्याची जळते त्याला कळते.. विचारा त्या ओपन च्या पोरांना ज्यांचे नाव cutoff list मधून 1 मार्क्स ने कटले...
Are pn OBC madhye kiti gardi aahe tyacha pn vichar Kara
जरागे ने शरद पवार च्या सांगण्यावरून महाराष्ट्र नासविला
आरक्षण घेतो...सवलती घेतो ...दुसऱ्यांनी मागितल की पोट दुःखत 😂
Tuza arakshan sod mg 😅
अहो पण ओबीसी नेत्यांना कुठे तुमची काळजी आहे... दादा... त्यांना त्यांची राजकारनातून बाहेर पडेल त्याची काळजी आहे... नोकरीची काळजी असती तर हाके नी उपोषणाला कश्यासाठी बसलाय.... ते तर धनगर आहेत आणि महाराष्ट्रात धनगर समाज वेगळा परवर्ग आहे
Pal r bullya tuzi aai falav hake kad
दुसऱ्यांना आरक्षण ना मिळो म्हणून आंदोलन करणारे तुम्ही भुरट्यांनो तुम्ही काय ज्ञान नका देऊ आम्हाला
तुम्हाला आरक्षण दिलं.तर किती नाव घेता बाबासाहेब आंबेडकराच . आज कळायला लागले बाबासाहेब आंबेडकर 😂😂😂
लवकरच हा अध्याय संपायला हवा... ह्याला म्हणतात उग्र कलयुग.... परमेश्वरा आता तुमच्या अवताराची वेळ झाली आहे... लवकरच.... श्री हरी। श्री हरी।श्री हरी।
अभिनंदन राजकारण्यांनो तुम्ही तर जातीवादची वयाची अट ठेवली नाही यांच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय यांचे विचार घालायचे होते 😢
मन्या जबाबदार आहे याला 😢
हिंदू धर्मातील जाती आधारित समाजरचना याला जबाबदार आहे ....आरक्षण व्यवस्था याला जबाबदार आहे ...
Right
@@shivajiubale1598 संविधान जन्मताच जात विचारतय
Hoy
छगन, मुंडे बाई, शेंडगे नाही का? की ते "महात्मा फुले" आहे?😂
उत्पन्न नुसार आरक्षण मिळायला पाहिजे मग आपली गरीब लोकांना सवलत मिळेल आणि रस्तावर झोपणारे गरीब लोक दिसणार नाही या सरसकट आरक्षण असल्याने श्रीमंत त्याचे मुले पुढे जातात म्हणून उत्पन्न नुसार आरक्षण मिळायला पाहिजे.
आसे नाही झाले पाहिजे
सर्व लोकांना विनंती आहे
ऐक राह
आता धर्म च नाही राहानार जातीचं जातीचं काय करणार
आला घाबरलेला अंध भक्त
कोणत्याही सरकारी कागदपत्रावर जातीचा उल्लेख नसला पाहिजे
सर्व हिंदुना हे असावे वाटते पण हिंदू सोडुन दुसर्याणा हे पटत नाही
😂😂😂 आरक्षणाच्या ७० वर्षानंतर सुद्धा जर लोकं "मागास" असतील तर दोष कोणाचा??
@@surajwavre8291 दोष त्यांचाच आहे इतक आरक्षण आणि सुविधा देऊन सुधा वर न येऊ देणारे त्यांच्यातलेच आहेत cut ऑफ high gela की जिद्धिने अभ्यास केल्याने मुल हुशार होतात कमी cut ऑफ आणि फुकट च सर्व tyamule त्यांचा विकास होत नाही
Congratulations to Jarange & team for such achievement.......
खुप खुप शुभेच्छा.....
शिकवणी खुपचं छान आहे मुलांची 😊😊😊😊😊😊😊😊😊
हिंदुना भजनाचा त्रास होतोय 😂😂😂
😂
Rojach ast ka mg bhajan
Kay pahije mag tula roj .. tamasha ka
जरा जा आणी mpsc च्या merits तpaसा मग कळेल opens वर काय अन्याय होतो ते. सोयी सवलती घेउन बोलायला काय जात. आणी मराठा समाजाला कोणि आरक्षण दिले नव्हते. कधी मराठा समाजाने नाकारले याचा कोणताही पुरावा नाही. हा अजेंडा मराठा समाजाने reservations मागू नये म्हणुन चालवला जातो.
बराबर
बरोबर भाऊ.. हे पाहून जाम वाईट वाटत किती द्वेश आहे आपल्या बद्दल,
५०%वर आरक्षण जाऊ शकत नाही त्यामुळे एकमेकांना मदत करा
आरक्षणच रद्द केले पाहिजे मग समजेल
ही न्यूज पाहून खूप लोक खूष झाले, . आता बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, झाल महाराष्ट्र.
वाह क्या बात है! महाराष्ट्राची वाटचाल अगदी योग्य दिशेला चाललीये.. लवकरच महाराष्ट्र विकसित राज्य बनेल ... 👏👏
फार भयानक परिस्थिती होणार आहे अजून पाच वर्षांनी 😢
वा रे महाराष्ट्र... तुम्ही OBC राहून जातीवादी नाही आणि मराठा समाजाने हक्क मागला तर जातीवादी?
यांच्या जागेवर मराठा समाजाच्या मुली राहिल्या असत्या तर तेव्हा तर एक मराठा लाख मराठा होय ना, याच्या वरूनच दिसतंय की तुमच्या मनात बाकी समाजाविषयी काय भावना आहेत ते.
तुम्हाला इतर समाज तुमच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवत चालतांना तुम्हाला पाहायचच नाहीये. आता कुठेतरी आम्हाला तुमची पाठ दिसतेय .आमचा समाज आज कुठेतरी अंकुरतोय मात्र ते तुम्हाला सहन होत नाहीये.
महाराष्ट्रात सत्ता मराठ्यांच्या हाती, मोठमोठ्या पदांवर मराठ्यांचे वर्चस्व आहे तरी सुद्धा यांना आरक्षण पाहिजे
Are mg vegala maga na aarakshan OBC madhun ch ka tasech tr kiti gardi aahe OBC madhye ghanta nahi milat kahi
सर्वात दुखद गोष्ट आहे अस झाल तर काय होनार महाराष्ट्र राज्य चे
वा बघा सुसंकृत महाराष्ट्र. याचा जबादार एकच व्यक्ती आहे.
सर्वांना फुकटच बंद करा हे गप अभ्यास करतील 🎉🎉🎉🎉🎉
काय केल राव जरांगे साहेब 😔 काय परिस्थिती करुन ठेवले 😢
छगनराव हाके जबाबदार
हक्या आणि छगन
Jarage nahi Bhau pavar saheb mana
मग आम्ही काय बिना आरक्षणाचे रहायचे का
@@user-gv3eh8qd1qModi bollya sarkha saman watap kara jamin sanstha bank Ani loksabha vidhansabha membership ch pn mg kalele konala pahije an konala nako
नीच राजकारण आता लहान मुलांपर्यत पोहचलं खुपच गलिच्छ झालं हे सर्व महाराष्ट्रात
हे पुढाऱ्यांना, राज्यकर्त्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी हे नक्की पाहावा हा जाती वाद किती भयंकर आहे याचा विचार करावा!!!
लाज वाटली पाहिजे यांना स्वताह आरक्षण खाता आणी सोबत आसनारे मूलांना नको का
बोलण्यातून च जातीवाद दिसून येतोय ,, नक्कीच यांना कोणीतरी बोलायला lavty हे सरळ समजून येत...
या सगळ्यांसाठी फक्त एक नाव जबाबदार जरांगे
🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
जात का वर्गात जाउनये सरकारच तर म्हनतोय हा ह्या जातिचा तो त्या जातिचा हेला कपडे तेला पुस्तके हे जातिच नावच नाही रहानार सर्व धर्म समभाव करा
या वयात पेटवायची भाषा , तो ही महाराष्ट्र आई बाप घरी हीच भाषा बोलत असणार.
महाराष्ट्र जळून खाक होईल रे भावांनो
हे सर्व भयानक चाललंय आत्ता महाराष्ट्रात काहीच चांगल राहील नाही.
मनोज जरांगे नी जो जातीयवाद केला, त्या मुळे हे होणारच होते.❤❤❤
एक उपोषण होतें आपल्या पिलांना आरक्षणरूपी अन्न मिळवणयासाठी अन् आताचे उपोषण होते दुसऱ्या च्या पिलांना दाना मिळू नये म्हणून वारे वा.......
विशेष धर्म
@@user-jh6oe5qq6gधर्म??
त्या पिल्ला चा माय बापा कडे लैं जमिनी आणि पैसा आहे, आणि जातीचा नाही तिथ माज आहे, मंग पिला ना दाना खायचा असेल तर स्वतः चा खानदानी पैसा चा खावा ना, आमचा ततातला का खावा
खूप दिवसापूर्वीच जात शाळेत पोहचली आहे , आज फक्त बातमी दिलीये
एक सत्य सांगतो.ओबीसींची लोकसंख्या 54 टक्के नाहीच.मराठा समाज गृहीत धरून ओबीसी 54 टक्के होतोय.जातनिहाय जनगणना केल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या.