Jaywant Wadkar On Mihir Shah: वरळी हिट अँड रनमध्ये पुतणी गेली; अभिनेता जयवंत वाडकर यांची मागणी काय?
Вставка
- Опубліковано 8 лип 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #WorliHitandRun #JaywantWadkar #MihirKotecha #Pune #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Jaywant Wadkar On Mihir Shah: वरळी हिट अँड रनमध्ये पुतणी गेली; अभिनेता जयवंत वाडकर यांची मागणी काय?
Video Credit : #WorliHitandRun #JaywantWadkar #MihirKotecha #Pune Siddhi Sontakke / Producer Krishana Bansode / Editor
anchor : वरळी हिट अँड रन प्रकरण मध्ये मृत्यू पावलेल्या कावेरी नाकवा या प्रसिद्ध अभिनेते जयवंत यांच्या पुतणी होत्या.वाडकर यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.या प्रकरणातील आरोपी मिहिर ला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करा, कायदे कठोर करा अशी मागणी त्यानी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
टीटी : जयवंत वाडेकर
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
अश्या अश्या नालायकाला अजिबात सोडले नाही पाहिजे च
या केसमध्ये वाडकर आहेत म्हणून तरी यात काही तरी होईल. पण मराठी लोकांनी आणि कोळी समाजाने मुंबईत ठाम भूमिका घेऊन दबाव निर्माण केलाच पाहिजे
Ho. Nakkich.
लगेच समाजाचा काय?कोणत्याही समाजाचा असला तरी माणूसच आहे असा विचार कधी करणार?
@@suchetajoshi7649 आदर्शवत सामाजिक परिस्थिती नाही. जेव्हा पोलीस, व्यवस्था आदर्शवत वागेल तेव्हा लोक सुद्धा भाषा, जात, धर्म सोडून माणूस म्हणून विचार करतील.
कोयता मारणाऱ्यांवर दबाव टाकणार का 😂
कोळी समाज मराठी च आहे
कावेरी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 💐त्यांनी केलेल्या मत्स्य सेवेला विनम्र अभिवादन
ह्या मुलाला रस्त्या वर सर्वा समोर चिरडले पाहिजे
पुन्हा असे घडले नाही पाहिजे
खुप माज आलाय या बिघडले ल्या श्रीमंत मुलाना
हे तर तालीबानी शरीयत कायद्यावर अंमल करायला सांगताय तुम्ही. जशास तसे. गुन्हेगारी जर खरेच संपवायची असेल तर शरीयत हा एकच कायदा आहे बाकी सगळे माणुसकीच्या नावावर खेळ मांडून बसलेत.
तालीबांनी शिक्षा नकोय पण निष्काळजी पणाने एक जीव गेलाय म्हणजे खुनच झालाय म्हणून कठोर शिक्षा आणि लवकर मिळाली पाहिजे. बरेच महिने ही केस चालेल आणि लोकं विसरून जातील असे नको व्हायला.
आता येथुन पुढे देशात फक्त पैसाच राज्य करणार गरीबांना कोठेही न्याय मिळणार नाही.
गरीब च 500/1000रू व दारूच्या बाटली वर नको त्यांना निवडून देतात ,
सामान्य माणसासाठी आपला ग्रह खाता झोपलेला असतो खूप वाईट गोष्ट आहे
शहा लोकांना खूप माज असतो. सर्वसामान्य लोकांना फार किरकोळ समजतात.
वाडकर साहेब....
अतिशय विकृत जमाना आलाय...
आ॑म्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत....🙏
अशा गुन्हेगारास पकडून कठोर कारवाई केली पाहीजे.पैशाचा माज आलेल्या अशा गघाराना माज ऊतरवला पाहीजे. ऐवढया २ महिन्यात Hit & Run प्रकरण खूपच वाढलंय व ह्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारहे बिल्डर व राजकीय पक्षाची श्रीमंताची मुलच आहे. कठोर शिक्षा झाली पाहिजे.
देवेंद्र फडणविस सारखा कर्मदरद्री गृहमंत्री आसला तर आसेच होणार.
बरोबर
😂vaze pahije ka Tula mansuk hirencha khun krnara ,Ambani cha ghrakhali gelatin cha kandya thevnara udhav thakre cha sarkar mdhe tyanich anle hote nokrivar 😊
Salman Khan ajun hindtoy baher futpath varti garibanla chirdun marnara 😊 atta tari nyay miltoy bjp mule adhi gadya swatahach chalaycha
Arey bhadvya aaple law faltu aahes
@@Udtatir-xh8xcदिशा सालीयान व सुशांत सिंग चे उबाठाने काय केले हे सगळेच विसरले वाटते
वाडेकर असतील ते खरं असेल, सीसीटीव्ही मध्ये प्रथम दर्शनी दिसत असेल तर जामीन बापाला मिळालाच कसा काय? हात सरळ सरळ खुनच झाला.
खूपच वाईट वाटतंय 😢😢 आपले महाराष्ट्र पोलीस त्याला नक्कीच शोधतील
Mumbai madhe shivsena udhav thakare saheb pahije
महाराष्ट्र पोलीस Porsche केस च्या वेळेसच समजले कशे आहेत ते
वाडकर साहेब
आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत।
साहेब असे च जेव्हा मंत्री त्यांचा मुलगा बहीण किंवा एकदम जवळच्या नातेवाईकाबरोबर असे घडत नाही तोपर्यत काही निष्पन्न होणार नाही. आपण आता न्याय व्यवस्थेवर किती विश्वास ठेवायचा ह्यावर विचार करायची वेळ आली आहे. पुण्याच्या हीट अँड रन केसवरुन काय धडा घ्या यचा.
सिस्टम सडलेली आहे.😡😡😡
राजकीय यंत्रणा सडलेली आहे अजून युपी बिहार पेक्षा भयानक अवस्था होणार आहे आपल्या महाराष्ट्राची, सामान्य जनतेला जगणं अतिशय मुश्किल होणार आहे.
fasavanis sarkar .. fakt hindu muslim karnare sarkar
सगळे विकले गेले आहेत साहेब.😢
Uddhav pan
Are chutya fadnavis gruhmantri bhadwa shindya shat upatayt kay .udhavsaheb kay karnar .gruhmantryala.vichar.gujratyachi shat upatayt kay
@@divyamcfa Tula koni sangitale, Tu andhbhakt tar nahj na
@@divyamcfaयेड्या उद्धव च्या हातात काय आहे तुझा टरबूज ,गांडूळ शिंदे हे विकले गेले आहेत,50 खोके पण मंद बुध्दी लोकांना हे पण कळत नाही की सत्ता धारी कोण . व कोणाला बोलायला पाहिजे.त्याला अक्कल व अभ्यास लागतो.
सरकार ह्या गन्हेगारांना नेहमीच पाठीशी घालते याला शिंदे सरकारचा अपवाद नाही यांना सजा झाली पाहिजे सरकार बदलले पाहिजे पोलीस पण.मिलिभागत
जनता 500 रुपये साठी यांना निवडून देते 😓
सोडायला च नाही पाहिजे पण हे कोर्ट आणि न्यायाधिश विकले गेले की सामान्य नागरिक अशा सोडून देतात.खूप भ्रष्टाचार आहे आपल्या देशात😡😡😡
महाराष्ट्र आणि मुंबई त हे जे परप्रांतीय आहेत त्यांनीच वाट लावली आहे. आणि गरीबांना त्रास.
आपलेच त्यांना साथ देतात.त्यांचा उपयोग करून मराठी माणसाचा काटा आपलेच काढतात.विशेषतः नेते.
अच्छे दिन आ गये . गुजरात ला असेल तो नक्कीच , त्याला शोदा . आणि त्याला अटक करा . आणि त्याच्या वडिलांची सर्व प्रॉपर्टी जप्त करा.
आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. देवाकडे आम्ही प्रार्थना करतो. त्यांना लौवकर न्याय मिळो
अटक ठीक आहे. पण प्रॉपर्टी वर का डोळा आहे तुमचा 😂
महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांना संरक्षण मिळते आहे त्याचा परिणाम होत आहे. पैशाने येथे काहीही विकत मिळते यांची खात्री आहे . साधा रिक्षा टॅक्सी, फेरीवाले मराठी माणसाला तुम कुछ नही कर सकता असा टोमणा मारतो.
ही लोकशाही आहे ज्याच्या कडे पैसा त्याचा न्याय
मुंबई मध्ये अजूनही कित्येक लोक असे आहेत जे एकदम पहाटे ३-४ वाजता उठून रोजच्या उदरनिर्वाहासाठी निघतात, मग त्या सगळ्यांना चिरदायचे अधिकार ह्या मजूर्दयाना दिली आहे का?
मुंबई ची so called Night life बंद करा...काही गरज नाही.
पर प्रांतिय लोक आपल्या महाराष्ट्र मध्ये येऊन श्रीमंत होत आहे आणि मराठी लोकांना ते आता कचरा समजत आहेत, ह्या लोकांना वेळीच त्याचा माज उतरवला पाहिजे
दादा आपण का नाही होत आपल्याच महाराष्ट्रात श्रीमंत, आपल्याला आपले घेरातले, मित्र, कुटुंबीय कोणच support नाही करत व्यवसाय करायला, प्रत्येक मराठी माणसाच्या आई वडिलांना आपला मुलगा नोकरी करावं असच वाटत म्हणून आपण मराठी मागे आहोत , ह्यात आपणच जिम्मेदार आहोत पूर्णपणे.
@@rproperties2904 💯 खरं आहे, मराठी माणूस उद्योग धांदह्यातील रिस्क घेत नाही, आज तुम्ही बघा जवळ पासन 80 % दुकाने बाहेरून आलेल्यांची आहेत ,तरी मराठी माणूस प्रयत्न करतोय, पण मोठा धांदह्यात दबदबा गुजराती लोकांचा आहे ते आपल्या माणसाला टिकू देत नाही मार्केट मध्ये त्या लोकांनी लिंक अशी लावली असते मधतले लोक त्याचीच असतात
आता मोठे वकील ह्याला वाचविणार बघा सर्व मनेज करून...आपल्या कडे सर्व विकत घेतले जाते...😡😡😡
hech sanvidhan ahe
😅 sanvidhan aani criminal justice different aahe bho @@sarthakpendharkar5239
कुठं नेऊन ठेवणार आहेत महाराष्ट्र माझा 🙌🏻 हे करुणाकरा महाराष्ट्राला या सर्वातून बाहेर काढ ..😇 आणि हिट & रण केस मधील गुन्हेगारांना फोडून काढावे.... मा.महाराष्ट्र पोलीस तुमच्याकडून मराठी माणसांची अपेक्षा आहे.....🙌🏻👏🏻😇
श्रीमंती आणि राजकीय आश्रय यांत बिचारी मेहनत करून खाणारी स्त्री चा जीव गेला.
अत्यंत वाईट झाले.
अगदी बरोबर..
त्याला कोळी बांधवांना ध्या नाखवा ताईला न्याय देखील
कबाड़ी वाला है वह पैसेवाला कबाड़ी। पुणे का अग्रवाल का भी कबाड़ी का धंधा था। दोनों ने बहुत पैसा कमाया। अब इनको इतनी मस्ती आई है की लोगों को कबाड़ी वाला समझ रही है।
मराठी अभिनेते हे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची जास्तच चाटुगिरी करत असतात. आता त्यांचे डोळे उघडतील...
उध्दव ठाकरे मराठी माणूस मुंबई बाहेर काढला.. आता कमी मराठी टक्का मुंबई आहे त्यामुळे आपल कोणी ऐकत नाही.. श्रेय उध्दव ठाकरे नी घ्यावं.. पण या असल्या हित अँड रून केस मध्ये कोणत्या जाती धर्म न पाहता त्याला फसा वर लटकवा.. बघा नाईट लाईफ आवडणाऱ्या आदित्य ठाकरे ना पटतंय का 😮
@@demya3464 Paisa sati Marathi lok apli jaga viknar Tayla shivsena ky karnar
जयवंत वाडकर यांनी मुलाखतीत ज्या राजन शिरोडकर या वरिष्ठ वकीलांच नाव घेतलं ते मनसेचे आहेत आणि राज ठाकरे साहेबांचे वकील आहे.
म्हणजे राजसाहेबांनी पूर्ण मदत केल्याचं दिसत.
@@sachinkadam4722 Rajan shirodkar he uddavche sudha Mitra haye
स्वामी🙏🏼 तुला न्याय देतील वाड्या दादा .. त्यांच्या न्याय समोर कोणाचीच चालत नाही.
सगळं जगणं विचित्र झालंय.
यांना आझाद मैदानात नेऊन नागडे करून मारले पाहीजे. मग गृहमंत्री जागे होतील. फक्त जोरात बोललो म्हणजे सवॅच खरे नाहि. घरीबसा. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा.
पहिले बापाला का सोडले पोलीस ना ं विचारा भाऊसाहेब , जोपर्यंत मुलगा भेटत नाही तोपर्यंत बापाला सोडायला नाही पाहिजे म्हणजे पैसे फेकले, कि मोकळे झाले, मेलेल्या माणसाचे काहिच दुख नाही बाप बाहेर पडला, तो पळवाट काढणार च ह्या ला सरकार जबाबदार आहे कारण ह्या सरकार च काही धाक, राहिला वाडकर भाऊ ह्यांनी मोकळे सोडून नका
मला वाटतं की जो आरोपी आहे त्याला वकील का देतो... तो आरोपी म्हणजे आरोपी
योग्य मागणी.. वाडकर साहेब.. पण बडे बापाचे मुलांना काही होत नाही हे पण सत्य आहे.. कायदा कानून सजा हे सर्व सामान्य नागरिकांना आहे.. यांना काही होतं नाही.. उलट vip ट्रीटमेंट मिळू शकते.. जय महाराष्ट्र
Correct ahe. Samanta lokana nyay milat nahi.
भाजप देशात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून त्याच्या नेते मंडळी माज आलाय गरीबांना न्याय मिळणार नाही हे सरकार अनैसर्गिक आहे
संजय दत्त निर्दोष आहे हे बाळासाहेबानी नव्हत सांगितल? सलमान खानला सोडला तेव्हा कोणाच राज्य होत? उगाच राजकारण घुसवायच सगळीकड😂😂😂
आता , आदित्य ठाकरे सांत्वन करायला नाखवा कुटूंबाला भेटायला गेला ते फक्त राजकारण करायला😅
नाही तर स्वतः सुशांतचा खून करुन हा दुसऱ्यांना काय न्याय मिळवून देणार
आपलं माणूस गेल्यावर समजतं दुःख काय ते
पैशाचा माज दुसरं काही नाही. 😡😡😡😡😡
मिहिर शाह आणि त्यांच्या बापाला जनतेच्या ताब्यात द्या.गध्दार मिंदे हे करणार का?
शिंदेना पिक्चर प्रोमोशन मधून वेळ मिळतोय का यात लक्ष घालायला
कडक कारवाई झालीच पाहिजे. 😡😡
किती वाईट गोष्ट झाली आहे
आपल्या महाराष्ट्र मधे हे बाहेरून राहायला आले आहे यांना खुप मस्ती आली आहे यांना वेळेच ठेचला पाहिजे जास्त माज चढ़ायला लागला 😡आणी आपल्या मराठी नेत्याना आसे परप्रांती पाहिजे असतात जवळ त्यांचा पक्षात
वाडकर साहेब आपण खुप परखड विचार मांडले .या श्रीमंतांची मुजोरी वाढली आहे.
कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता तुमच्या न्याय मिळाला पाहिजे.गुन्हेगाराला कडक शासन झालेच पाहिजे. 🙏
न्यायाधीश पण विकले गेले आहेत
Yana fasi daya
खरे आहे,कोर्ट पण काय न्याय करते हे सर्वांनी पाहिले आहे.चोरांना साथ देवून उलट तक्रार करणाऱ्याला गुंतवतो,म्हणून कोणी कोणाला मदत ही करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खुप खुप वाईट झालं आहे, मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
इथे दिघे साहेब असते तर त्यानी तर ह्या आरोपिला जीवंत नसते सोडले
बारमध्ये बसून दारू पिऊन भरधाव विदेशी महागडी गाडी चालवून कुणालातरी उडवणे हे प्रकार आता नित्याचे झाले आहेत.
What to do with these kinds of criminals?
को ळी समाजाची ताकद दाखवली पाहिजे
Yes. Agadi barobar.
Tyala pn chirdal pahije asach
Justice nahi bhetla tar samaj election la dakwel samaj
ताकद फक्त सामान्य माणसांना कोयता दाखवताना दिसते. शाह चा केस पण वाकडा करायची हिंमत नाहीये
आहो दादा आपलं सरकार गुजराती आहे ओ... अधिवेशन मध्ये काही होणार नाही...
काढा तलवार आणि जावा त्या पोराच्या घरा समोर 🚩
उध्दव ठाकरे मराठी माणूस मुंबई बाहेर काढला.. आता कमी मराठी टक्का मुंबई आहे त्यामुळे आपल कोणी ऐकत नाही.. श्रेय उध्दव ठाकरे नी घ्यावं.. पण या असल्या हित अँड रून केस मध्ये कोणत्या जाती धर्म न पाहता त्याला फसा वर लटकवा.. बघा नाईट लाईफ आवडणाऱ्या आदित्य ठाकरे ना पटतंय का 😮
@@demya3464hey yedzaya. Baki comment bagh bhosxxxx.
@@demya3464 tu gujrati ahes ka?
@@gulfampathan1279 मी महाराष्ट्रीयन मराठी आहे. पण एका तोंडाने गुजरात माणसाला ल शिव्या द्यायच्या आणि त्याच लग्नात पाहुण्यांचे स्वागत डान्स रिटर्न gifts खोके.. आता एकदम ok.. अडाणी ने खोके द्यायला नकार दिला असेल म्हणून हा उपद्व्याप..
दिशा सलियन चा रेप आणि खून मराठी पेंगुईन ने केला. तेव्हा हगायला गेला होतात का
मोबाईल टॉवर वरून आरामात ट्रेस करू शकतात... पण पोलीस ट्रेस करत नाही....
फक्त वेळ काढू पणा चालू आहे....
बापाचे जेवढे बँक account सिल करा...जो पर्यंत शिक्षा होत नाही तो पर्यंत बँक सिल ठेवायची.... अजून द्या BJP च्या हो ला हो.... 10 वर्ष आणि आता अजून 5 वर्ष.... सरकार शिवाय rto नियम बदलत नाहीत
500 रुपये साठी मत विकतात 😓
बाळासाहेब ठाकरेनी संजय दत्तला बाहेर काढला ते भीष्म पितामह का😂😂😂
या सरकारला माहीत आहे आमचं बहुमत असले मुळे कोण वाकड करू शकत नाही त्यामुळे अस चाललंय
वाडकर सर तुम्ही म्हणता पोलिस गळ्यातील ताईत म्हणतायत पण पोलीसांनी कायदा पाळला तर सर्व काही ठीक झालं असतं तुमच्या सारख्या माणसांची ही परिस्थिती आहे तर ज्यांच्या मागे कुणीच नाही अशा गरीबांच काय रस्त्यावर आणा त्या आरोपी ला
Saudi , Kuwait sarkha Rule zala pahije India madhe
Gunyala mafi nahi
ही सिस्टीम जुनी आहे म्हणूनच ही बदलणे गरजेचे आहे. पण हे सिस्टीम बदल करण्याकरिता कठोर कायदा करावा लागतो आणि कायद्याला बदल करण्याकरिता संविधान धोक्यात संविधान बदलत म्हणणाऱ्यांना पण तुम्हाला उत्तर द्यावे लागेल
अशा घटना संबधित मंत्री नेते उद्दाम उद्दोगपती गुन्ह्यला मदत करणारे मुजोर अधिकारी यांच्या प्रियजनांच्या बाबतीत घडल्या पाहिजेत तेव्हाच सामान्य माणसांच्या वेदना त्यांना कळतील
........ तुमचं मन , तुमचं अंतःकरण ऐकून खूपच दुःख होत आहे...
आज खरंच माणूस चिलीपाखरा सारखा चिरडला जात आहे...
खूपच खूपच दुःख त घटना आहे आम्ही सर्व परिवार आपल्या दुःखा त सह भागी आहोत....त्या माऊलीला...
भावपूर्ण श्रद्धांजली... विनम्र अभिवादन
तीन वर्षापू्वी बदलापूर मध्ये एका टू व्हीलर ने बेदरकार पणे दिलेल्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि स्वतः च्या वडिलांचा मृत्यू प्रत्यक्ष सोबत असलेल्या त्यांच्या मुलीने पाहिला.तरी देखील गुन्हेगार मोकाट फिरत आहे. आधार हरवलेल्या त्या कुटुंबाने काय करावं. काय न्याय मिळाला त्यांना.
Nahi milanar nyay. Me pan ek badalapurkar ahe. Eka case madhe mala swatala policancha nyayalyacha anubhav ala ahe, jo farsa changla nahi.
बरोबर म्हणताय,ही राजकारण्यांची मस्ती आहे,ह्यांचा माज उतरवला पाहिजे
हा सगळा... फडणवीस नं केलेला डाव आहे वो...
अजीबात सोडू नका साहेब ?संगळ्या कोळी लोकांनि यांच्या घरावर चांल करा ?महाराष्ट्र कुठे नेवुन ठेवलाय ??
Mumbai madhe shivsena udhav thakare saheb pahije
माझा असा अनुभव आहे कि भाजप सरकारच्या काळात ट्रॅफिक पोलिसांना काही अधिकार राहिले नाहीत. इथे पुण्यात लोक पोलिसांच्या समोर सिग्नल तोडून जातात पण कोणीही त्यांना पकडत नाहीत, फाइन मारत नाहीत. हे किती लोकांना पटेल माहित नाही पण मला आलेला हा अनुभव आहे…
पुणे मध्ये तर आता नाही कधीच ट्रॅफिक सेन्स nahi navhta lok maplya matane sarva goshti kartat he mi स्वतः पाहिलेले आहे अनुभवले आहे 30,35 वर्षापूर्वी ही तसेच होते अतात्यात आणखी वाढ झाली आहे.पुणेकरांनी हेल्मेट सक्ती केली त्यावेळीही असेच कायदे धुडकावून लावले आहे
खरे आहे वाडकर सगळे बघून मन दुखले
ज्या न्यायाधीशाने निबंध लिहायला सांगितले त्याचे काय झाले??
त्या न्यायाधीचा संपत्तीची चौकशी का झाली नाही???
Arey to Nyayadhish navta, Social Worker hota. JJB madhe 1 Judge ani 2 Social Workers Ashi 3 jananchi team aste, tyapaiki 2 Jan absent hote manun Social worker ne to nirnay dila...
कारवाई कडक झाली पाहिजे हे मी सांगतोय
जयवंत वाडकर हे ,संवेदनशील अभिनेते आहेत , असे लोक पोटतिडकीने बोलतात तेंव्हा त्या एकाच्या वेदना नसतात , ज्या ज्या व्यक्तींवर हिट अँड रन ची आपत्ती आलेली आहे ,त्यांच्या वेदना ते बोलून दाखवत आहेत,
आपली सिस्टीम सडलेली आहे, कठोर शिक्षा झाली पाहिजे , त्याशिवाय सुधारणा होणार नाही ,👏👏👏👏👏😢😢
बरोबर आहे!! काय बोलायचं अणि कोणाला बोलायचं तेच समजत नाही आता!! गृहमंत्री आहेत काय??
Tarboojya sattechya mastit aahe
जयवंत दादा आम्ही आपल्या दुखत सहभागी आहोत यांना धडा शिकवा
अशा मुलांना शिक्षा झालीच पाहिजे
मंत्री लोक राजकीय ..आरोपी ना पाठीशी घालत आहेत
लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा ताबडतोब ध्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 धन्यवाद 🙏
कायद्यात ताकद खूप आहे, आज आपण सर्वांनी एकजूट होऊन ह्या बद्दल आवाज उठवायला हवा
ऍकशन घ्या साहेब 👏
या कर्मदरिद्री गृहमंत्र्याच काय करायचं...???
लोकप्रतीनिधी आपणच निवडून दिले आहेत. ते निवडून देताना आपण योग्य निकश लावले का हा खरा प्रश्न आहे.
तेच ठरवणार आहे की इथून पुढे समाजाला काय बघावे आणि सोसावे लागणार आहे.
Pudhachya veli NOTA dabnar aahe.
श्री वाडकर सर आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आणि हो त्या नालायकाला अशीच शिक्षा देव नक्कीच देईल.
वाडकर साहेब मागील काही महीन्यांतील घटना पाहता सगळी यंत्रणाच सडवलीय या लोकांनी असे दिसून येते राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
Tarboojya satta पाहिजे
मद मस्त सत्ता....आणि हतबल न्याय व्यवस्था
कावेरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्र ची पूर्ण वाट लागली आहे, अधोगती वर आहे😢
दोन दिवस बातमी चालेल परत पुणे होईल आता मुंबई झाली चार पाच दिवसात दुर्लक्ष होईल
Veer shah hai Sarkar Ke madad Ke Bina jhup nahin Sakta
वाडकर जी बरोबर बोलतायत .
ताईंना पण भावपूर्ण. श्रद्धांजली. 🙏🙏😪😪😪
जयंत,!!!तुझ्या,,दुःखात मी सहभागी आहे,,,,लढा चालुच,,ठेव!!!आम्हि सगळे,,सौबत आहोत!!!!!🎉
गृहमंत्री जबाबदार आहेत
.
कोळी समाज हे वरळी माहिम व मुंबईचे भुमी पुत्र आहेत... मध्य मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहेत..कोळी समाजातील लोकांनी सर्व भेदभाव विसरून संघटीतपणे एकत्र येऊन लढा देऊन कैलासवासी कावेरीताईंना न्याय द्यावा... मस्तीखोर उद्दाम लोकांना शिक्षा झालीच. पाहिजे.
आपण महाराष्ट्रातील लोक करू शकतात.ये मराठे है.एक दिवस येईल.नियती माफ करणार नाही.कोणीही असो.
कोणीही काहीही करणार नाही. सगळे फक्त आरक्षणाची भीक मागायला बाहेर पडतील. पण nyay😍मागायला कोणी नाही येणार
खरंच फारच दुःखदायक घटना . बिचा-या कविता ताईला तिच्या नव-यासमोरच भडवा नशेली शहाने अक्षरशः लांबपर्यंत गाडीने फरफरडत नेले व संपवले तसेच तिच्या घरच्या लोकांचा आधार तोडला 😢. तिच्या आत्म्याला शांती लाभो. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होवो.
सुरवात सलमान खान याने केली अशा प्रकारची.आता या प्रकरणाचा शेवट कसा होतो ते पाहणे महत्वाचे आहे.
हल्ली राजकारणाचा चेहरा फारचं बिघडला आहे पोलिसांना पुर्ण स्वातंत्र्य द्या
मामा पोलिस खात्यात नकीच कोणी तरी सिंगम असेल आणि तोच आपल्याला न्याय देईल
खून बदला खून.
नाखवा कुटुंबीयांना 10लाख देऊन. त्याची जीव परत येणार का.महाराष्ट्रातील पोलीसांची ऊत्तम कामगीरी पण गृहमंत्री हे हात पाय बांधून लढा म्हणतात. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या वा. महाराष्ट्रातील कायदा यंत्रणेचे तीन तेरा.राज्यपालानी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.तरच राज्यपाल पदाचा मान.
खरोखरच शिक्षा झाली पाहिजे,अशा माजोरड्यांना
हे शेटजी भटजी चे सरकार आपल्याला न्याय देईल का?
वाडकर साहेब वाट पाहू नका दोन कोटी मागा माणसाची किंमत कळेल🎉
Wadkar saheb tumchyasarkhe ase milale pahijet
तुम्ही भारतातल्या कोणत्याही कोर्टात जावा काहीही होणार नाही त्यांना हीच गॅरंटी
कायदे कडक झाले पाहिजेत त्यासाठी संविधान बदल गरजेचा आहे ‼️
कायदे कडक नक्कीच होणार पण ते सामान्य माणसासाठी. विदाउट लायसन्स, पेपर्स 50000 हजार होईल नक्कीच 😂 करणार मोठे लोक आणि भरणार सामान्य माणूस
घटना खूपच वाईट आहे पण सरकार खोके आहे हयाला मिळालं की विषय संपणार
Wadkar saheb age badho
त्या गुजरातला फाशी शिवाय शिक्षा नाही