नमस्कार सर..मला आपले प्रत्येक व्हिडीओ खुप अवडतात आणि मी ते वारंवार पहात असतो..आपले खुप खुप अभार..आपण छत्रपती संभाजी महाराज वर पण व्हिडीओ बनवावेत हिच आपणास विनंती
Beautiful...informative ... studious narration... thanks sir for sharing all this brave history of shivaji Maharaj... keep it up...I always follow yr channel...the information is very interesting n feel proud of being hindu...
नमस्कार सर...मी तुमचे एकुण एक व्हिडिओ बघितलेले आहेत. मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात(अगदी परत परत ऐकतो)...... आता आग्रा सुटके नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या जींजीच्या प्रवासाची कहाणी व्यक्त करावी.अशी अपेक्षा आहे.
सर प्रथम आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपनांस एक विनंती आहे.हिंदवि स्वराज्य संस्थापक आदरणीय शिवछत्रपती यांचे ओरीजनल वारस मुंगी पैठण येथे वास्तव्य करतात.तयाचयावर हिडीओ बनवा.आजपरयत कुठल्याही इतिहास काराने ह्याकडे लक्ष दिले नाही.छत्रपतीचे आजोबा म्हणजे महाराज शहाजी ह्याचे वडील मालोजी भोसले आणि विठोजी भोसले.पैकी विठोजी राजे ह्यांना नवू मुलें होती.हे मुल जाहागिरीचे गावे सांभाळून आदिलशाही ह्याच्याशि एकनिष्ठ राहात त्या मुलानं पैकी एक मुलगा मुंगी पैठण ची जहांगीर सांभाळत आसे . त्यांचचे वारस आज सुदधा मुंगी येथे राहतात.शिवछत्रपती आग्र्याला जात आसतानी मुंगी येथे मुक्कामी राहीले होते.हे आज असणारे वारस दतक नाहीत.हेखरे वारस आहेत.आपन यांना महाराष्ट्राच्या समोर आणा विनंती आहे.
औरंगजेबाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक त्यानी मान्य केली आहे की महाराजांना आग्र्यात त्याला वेळच्या वेळी ठार करता आले नाही त्याचे फळ तो ईथे 25 वर्ष भोगत होता
त्याची पुढील चुक हि संभाजी राजेंना छळयातना देऊन ठार केले त्यामुळे स्वराज्याचीभावना व संघर्षाची ज्योत पंचवीस वर्षेधगधगत राहिली राजाने पराभूत राजाला ठार करणे हि त्यावेळची प्रथा होती पण संभाजी ला यातना देत धिंड खकाढल्याने मुगल राज्य का .स्वराज्य हवे याची तुलना होत राहुन पुढे त्याचा शेवट औरंगजेबा बरोबर मुगलांचे राज्य समाप्ती त झाला औरंगजेबाने अकबराने जशी रजपुतांना वेगळी राजे म्हणून वेगळी मानाची वागणूक दिली तिच अपेक्षा महाराजांचीही होती. तसे झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा झाला असता महाराजांसारखा हुशार सुभेदार दक्षिणेत मुघलांना मिळाला असता तर आदिलशाही, निजाम यांचा खात्मा करून डच इंग्रज यांना. केंव्हा च हाकलून लावले असते
खरे काय झाले हे फक्त महाराजच सांगू शकतात. पण ते शक्य नाही. इतिहासाचे पहिले पान न मिळणे तुला पहायते । आरंभ तुझा दुसर्या पानापासूनी शाप हा याते । इति तात्याराव सावरकर
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे ब्राम्हणांचे होते ते वेळोवेळी महाराजाना सल्ला देत असत, पावनखिंड रात्रभर पावसात लढून महाराज पन्हाळ गडावर पोचल्यावर जीव सोडला ते बाजीप्रभू देशपांडे ब्राम्हण होते,पुरंदर गडावर मुंडके उडाले तरी तासभर मोगलांशी लढले ते मुरारबाजी देशपांडे ब्राम्हण होते,राघोबा दादा पेशवे लढत लढत पार अटकेपर्यंत गेले ते ब्राह्मण होते,नाना फडणवीस ब्राह्मण होते,इंग्रजाविरूद्ध आवाज उठविला म्हणून 6 वर्षे जेलमधे गेले ते टिळक ब्राह्मण होते,10 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगले ते सावरकर ब्राह्मण होते,असे असताना तुम्ही जो इतिहास सांगत आहात तो चुकीचा आहे, काश्मीरमध्ये लाखो हिंदूना मारले, गोध्रामधे गाडी पेटवली त्याबद्दल कोणी बोलत नाही, कृपया या समाजाबद्दल गैरसमज करुन घेऊ नये
त्या काळात फक्त राजपुत्राला 12000 मनसब मिळू शकले. त्यामुळे 1 लाख मनसब मिळणे अशक्य होते. आणि ते मनसबबद्दल अजिबात नव्हते, ते सर्व आदर आणि वर्तनाबद्दल होते. स्वाभिमान असलेला माणूस मरू शकतो पण अपमान कधीच सहन करू शकत नाही.
I think escaping in sweet boxes is diversion....raje already left Agra and then sweet boxes used to come inside his residence.... that is why noone could not think about his escape 💧
महाराजांची आग्र्याहून सुटका,या बाबत अतिशय उद्बोधक, व नाविन्य पूर्ण कत्था सांगून ,माहितीत भर घातली. धन्यवाद.
खूप छान माहिती उत्तम कथनशैली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
Dhanywad Sir!!
😂😂😂s❤😂aa❤😂@@MarathiHistoryChannel❤
विजयजी अत्यंत सुंदर व सविसर माहिती कथन केली धन्यवाद
अप्रतिम, सविस्तर माहिती दिली.
सर ,खूप खूप धन्यवाद
महाराज महाराज होते ते कुणालाच कळाले नाहीत. ना अफजलखानाला ना दिलेरखानाला ना औरंग्याला .👍
🙏🙏🙏⛳⛳⛳
खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन व व्हिडिओ बनविला आहे. खूप चांगले काम करत आहात.
अप्रतिम इतिहास, जय छत्रपति शिवाजी महाराज! जयशंभूराजे! पराक्रमी, अनेक। पैलू असलेले, अनमोल रत्न म्हणजे शिवराय! 💐🙏💐🙏🚩🚩🚩🚩🚩
||राजे महापराक्रमी शहाजीराजे यांचा विजय असो||
||राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो||
||मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो||
🚩💓🙏
फार छान बोलता
महाराजचया मराठी अरमरा विषयी पण अशीच माहिती सांगा
नमस्कार सर..मला आपले प्रत्येक व्हिडीओ खुप अवडतात आणि मी ते वारंवार पहात असतो..आपले खुप खुप अभार..आपण छत्रपती संभाजी महाराज वर पण व्हिडीओ बनवावेत हिच आपणास विनंती
। खूप खुप छान माहिती आहे धन्यवाद
Apratim vaktrutva.
फारच सुंदर! तपलशीलवार माहिती सांगितली आहे.
मला फार आवडली. सांगण्याची कला फार चांगली आहे.
खूप छान...❤
जय भवानी।
जय शिवाजी।
जय श्रीराम।
जय हिंद।
आहो सर आजून किती दिवस वाट पाहावी लागणार
भाग 11 लवकरात लवकर द्या
शिवरायांचे सुभेदार कृष्णाजी भास्कर ह्यांना दंडवत ! (उत्तर प्रदेश )
Detailed आणि चांगली माहिती आहे.
खुप छान
जय शिवराय,जय भवानी.!!!
अप्रतिम 💐💐
Jai Bhavani Jai Shivray......
JAI SHIVAJI ! What a great daring Maharaj had done ! It was very risky but he was great earlier !There won't be another Shivaji Maharaj! 🙏🏽🙏🏽🙏🏽
छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार
Jay shivray
Sir mahiti chan aahe 🚩
केवळ अप्रतिम
जय शिवराय
Beautiful...informative ... studious narration... thanks sir for sharing all this brave history of shivaji Maharaj... keep it up...I always follow yr channel...the information is very interesting n feel proud of being hindu...
जय शिवराय 🚩🚩🚩
सुंदर व्हिडिओ
सर मी आपले पूर्ण व्हिडिओ पहात असतो आपली महिती खूप मुद्दे सुद असते.. आगदी महिती देताना आपन इतिहासात घेऊन जात असतात 🙏❤️
जय जिजाऊ जय शिवराय... 🙏
नमस्कार सर...मी तुमचे एकुण एक व्हिडिओ बघितलेले आहेत. मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात(अगदी परत परत ऐकतो)...... आता आग्रा सुटके नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या जींजीच्या प्रवासाची कहाणी व्यक्त करावी.अशी अपेक्षा आहे.
Same here🙌
@@moodboostervideos8917 let
Welcome🎉 sir ji
सर प्रथम आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपनांस एक विनंती आहे.हिंदवि स्वराज्य संस्थापक आदरणीय शिवछत्रपती यांचे ओरीजनल वारस मुंगी पैठण येथे वास्तव्य करतात.तयाचयावर हिडीओ बनवा.आजपरयत कुठल्याही इतिहास काराने ह्याकडे लक्ष दिले नाही.छत्रपतीचे आजोबा म्हणजे महाराज शहाजी ह्याचे वडील मालोजी भोसले आणि विठोजी भोसले.पैकी विठोजी राजे ह्यांना नवू मुलें होती.हे मुल जाहागिरीचे गावे सांभाळून आदिलशाही ह्याच्याशि एकनिष्ठ राहात त्या मुलानं पैकी एक मुलगा मुंगी पैठण ची जहांगीर सांभाळत आसे . त्यांचचे वारस आज सुदधा मुंगी येथे राहतात.शिवछत्रपती आग्र्याला जात आसतानी मुंगी येथे मुक्कामी राहीले होते.हे आज असणारे वारस दतक नाहीत.हेखरे वारस आहेत.आपन यांना महाराष्ट्राच्या समोर आणा विनंती आहे.
बरोबर आहे मी श्री प्रवीण भोसले सर यांच्या एका विडिओ मध्ये ऐकले आहे 🙏
P
khar ch shivbhakt aahat,,,,jai maharashtra jai hind
Kup kup chan...
सर तुम्हाला प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा दोन वर्षापासून होते आज या व्हिडिओ मार्फत पूर्ण झाली जय शिवराय
38:00 *महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे*
Jai shivray
Khupch chhan
Tumhi khup chan kam karta ❤️
Shivaji Maharaj ki Jai....shivaji Maharajan sarakha thor manus punnha honar nahi....
Thks
❤❤❤❤
Very nice Sir...🙏🙏🙏
Keep watching
भाग 11लवकर घ्या दादा
सर सुंदर माहिती छत्रपती राजातराम महाराजा जिंजी बद्द्ल सांगा
औरंगजेबाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक त्यानी मान्य केली आहे की महाराजांना आग्र्यात त्याला वेळच्या वेळी ठार करता आले नाही त्याचे फळ तो ईथे 25 वर्ष भोगत होता
🎉 2:26
त्याची पुढील चुक हि संभाजी राजेंना छळयातना देऊन ठार केले त्यामुळे स्वराज्याचीभावना व संघर्षाची ज्योत पंचवीस वर्षेधगधगत राहिली राजाने पराभूत राजाला ठार करणे हि त्यावेळची प्रथा होती पण संभाजी ला यातना देत धिंड खकाढल्याने मुगल राज्य का .स्वराज्य हवे याची तुलना होत राहुन पुढे त्याचा शेवट औरंगजेबा बरोबर मुगलांचे राज्य समाप्ती त झाला औरंगजेबाने अकबराने जशी रजपुतांना वेगळी राजे म्हणून वेगळी मानाची वागणूक दिली तिच अपेक्षा महाराजांचीही होती. तसे झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा झाला असता महाराजांसारखा हुशार सुभेदार दक्षिणेत मुघलांना मिळाला असता तर आदिलशाही, निजाम यांचा खात्मा करून डच इंग्रज यांना. केंव्हा च हाकलून लावले असते
5:56 😮
धन्य धन्य महाराज,तुमचा धूर्त पणा, धाडसी वृत्ती,अभिनय कुशलता ,आणि हुषारी!अप्रतिम इतिहास !जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र! 🙏💐🚩🚩🚩🚩🚩👌
राजपूत महाराजा ना सामील झाले असते तर ऑरग या ल खूप अगोदर ठेच ता आला असता....
किती दिवस तेच तेच कपटी धोरण (गनिमी कावा ) ऊगाळणार. त्या प्रसंगात ते ठीकच होते. पण आज ही तसाच प्रयोग योग्य आहे काय? आता आपलेच सरकार आहे ना ?
जिवा महाला माहिती आहे का? आपले डोके जागेवर येईल व अभिमान जागा होईल
नमस्कार सर मी व माझे सर्व मित्र तुमच्या विडीयो आतुरतेने वाट पाहत आहोत सर🤗🤗
औरंगजेब याला आगरा हितेच गाडायला पाहिजे होता शिवाजी महाराज हे आगरा ईथुन सुटुन आले नसते तर महाराष्ट्र याची वाईट परिस्थिती झाली असती
आपले कथन चांगले आहे च. पण बोलण्याचा वेग अधिक वाटतो. 🙏
Nice presentation withproof.
सर हा विठ्ठल दास कोण होता
त्याचा उल्लेख येतो की याच्या हवेलीत नेऊन महाराज यांना मारणार होते पण नेमका हा कोण होता
खरे काय झाले हे फक्त महाराजच सांगू शकतात. पण ते शक्य नाही.
इतिहासाचे पहिले पान न मिळणे तुला पहायते ।
आरंभ तुझा दुसर्या पानापासूनी शाप हा याते ।
इति तात्याराव सावरकर
जय शिवराय जय महाराष्ट्र
काल्पनिक व्यक्ती मदारी मेहतर
Next video kadhi?
मदारी मेहतर है काल्पनिक पात्र आहे
Next video kadhi
Ravivari
@@MarathiHistoryChannel सर कृपया लवकर विडिओ अपलोड करत जा. आम्हाला खूप उत्सुकता असते.
Aaj yeil ka video sir
Hi sir kase aahat tumhi ani kay tumcha aavaz kay te bolne ok aha sagla
Veshantar
Umaji Naik yanchawar video banwa
Bahirji Naik Ani umaji Naik hya 2 weglya kalatil aahet ka krupaya hywar margadarshan karave.
Bamnana shivajicha abhiman nahi tyanà peshvancha abhiman ahe.
महाराज आग्र्याला कधी गेलेच नाही.
औरंगजेब काल्पनिक पात्र आहे .
तुमचा उपचार संपला आहे की तुम्ही औषध घ्यायला विसरलात? कृपया जा आणि पुन्हा रुग्णालयात दाखल व्हा. काळजी घ्या सर.
3
11 va bhag lavkar taka
Madari mehtar fictional character ahe
ByUGC
Bamanani chatrapati shivaji maraj yancha vishwas ghat kela aani vish deun tyanna marle chatrapati sambhaji marajanna bamananni ghat karun aurangjebla madat karun pakadun dile ani shambhu rajanna nirdaypane thar marle aani baman peshve yanche maharashtrat rajya ale. mahanun shivaji he nav baman aplya mulanchi kadhich thevat nahit tari dekhil aplya sarkhe lok gaddari karnarya bamanancha apan gaurav karane chukiche ahe ata marathi manus baman eitihaskaranvar kadhich vishwas karnar nahit.
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे ब्राम्हणांचे होते ते वेळोवेळी महाराजाना सल्ला देत असत, पावनखिंड रात्रभर पावसात लढून महाराज पन्हाळ गडावर पोचल्यावर जीव सोडला ते बाजीप्रभू देशपांडे ब्राम्हण होते,पुरंदर गडावर मुंडके उडाले तरी तासभर मोगलांशी लढले ते मुरारबाजी देशपांडे ब्राम्हण होते,राघोबा दादा पेशवे लढत लढत पार अटकेपर्यंत गेले ते ब्राह्मण होते,नाना फडणवीस ब्राह्मण होते,इंग्रजाविरूद्ध आवाज उठविला म्हणून 6 वर्षे जेलमधे गेले ते टिळक ब्राह्मण होते,10 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगले ते सावरकर ब्राह्मण होते,असे असताना तुम्ही जो इतिहास सांगत आहात तो चुकीचा आहे, काश्मीरमध्ये लाखो हिंदूना मारले, गोध्रामधे गाडी पेटवली त्याबद्दल कोणी बोलत नाही, कृपया या समाजाबद्दल गैरसमज करुन घेऊ नये
Barobar ahe
औरंगजेब ने महाराज फक्त पाच दहा हजार ची मंडबदारी दिली म्हणून महाराज रागावले,पण त्या एवजी 1 लाख ची मन्सबदारी दिली असती तर ,,,,,
त्या काळात फक्त राजपुत्राला 12000 मनसब मिळू शकले. त्यामुळे 1 लाख मनसब मिळणे अशक्य होते. आणि ते मनसबबद्दल अजिबात नव्हते, ते सर्व आदर आणि वर्तनाबद्दल होते. स्वाभिमान असलेला माणूस मरू शकतो पण अपमान कधीच सहन करू शकत नाही.
ती पण महाराजांनी स्वीकारली नसती.......
That was Political move , in marathi ganimi kava
I think escaping in sweet boxes is diversion....raje already left Agra and then sweet boxes used to come inside his residence.... that is why noone could not think about his escape 💧
नाट्यमय रूपांतर
मित्रांनो मुघलांचे नावच इतिहासातून काढून टाकल्यावर महाराजांचे कार्य कसे लिहू शकू आपण ??
काय करावे या अंधभक्तांचे ??
Rss ने लिहिले
खोटं आहे हे .
जर औरंगजेब झालाच नाही तर छत्रपति शिवाजी महाराज देखील झाले नाही .
Thks
जय शिवराय🙏🚩
जय शिवराय 🚩🚩