जाती बाहेर लग्न करून बाबा साहेबांनी समाजासमोर उत्तम उदाहरण ठेवले माईसाहेब या उच्च शिक्षित व बाबा साहेब साठी अनुरूप होत्या खऱ्या अर्थाने त्यांनी बाबासाहेबांची काळजी घेतली त्यामुळे बाबासाहेब दलीत समाजाच्या न्याया साठी लढू शकले भारतीय संविधान बनविण्यात देखील माईसाहेब यांची मोठी मदत बाबासाहेबाना झाली अशा थोर पतिव्रताला माझा साष्टांग दंडवत
बाबासाहेबांचं प्रेम फक्त माता रमाई वर होतं अत्यंत..बाकी कोणावर नाही ..फक्त लोक अग्राखातर आणि ढासळलेली प्रकृती ची काळजी घेणे साठी कोणी असावं म्हणून मजबुरी मध्ये लग्नं करावं लागलं...
अरे बाप रे रमाबाई आंबेडकर बिचाऱ्या (गेल्या) वारल्या -- पहिल्या पत्नी ❤️🙏🙏🙏❤️ खूपच वाईट झाले. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ह्यांचे जीवन खूपच कठीण खडतर आयुष्य होते. विशेष सुख मिळाले नाही जिवनात. दुसऱ्या पत्नी माईसाहेब आंबेडकर पण सुंदर ❤️🙏🙏🙏❤️ 😘😘Delhi मधील Mehrauli (South Delhi) मला माहित आहे कारण मी अनेक वर्ष Delhi NCR मध्ये राहिली आहे😘😘
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठेपणाला साजेशा दोन्हीही महान सहचारिणी त्यांना लाभल्या. बाबासाहेब अत्यंत परखडपणे म्हणत इतर नेत्यांवर माझा दबदबा केवळ ज्ञानवंत म्हणून नव्हता तर मी अत्यंत चारित्र्यवान असल्यामुळेही होता. जयभीम जयभीम जयभीम
माईसाहेब या उतरार्ध आहेत..ही काळाची गरज आहे प्रत्येकाला वयाच्या पन्नाशीनंतर मदतीला सेवेला कुणाची तरी साथ..एकटा पुरुष हतबल होतो...आणि बाबासाहेब तर समाजसेवेत वाहून गेलेले..त्यांना अति आवश्यक होते...पण नुसते सेवेत एक महिला घरी ठेवणे त्यांच्या सुज्ञ बुद्धीला पटत नव्हते...म्हणून लग्न करणे आवश्यक होते...पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी स्त्री सहचारिणी मिळणे त्याकाळी शक्य नव्हते.... माईसाहेबांशी ओळख झाल्यानंतर त्यांना वाटले की जर त्यांनी होकार दिला तर लग्न करून सन्मानाने सोबत घेता येईल...कारण माईसाहेब बाबासाहेबांच्या व्याधी जाणून होत्या...तसेच माईसाहेब यांना सुध्दा गरज होतीच लग्नाची...पण एक प्रकांड पंडित भारदस्त व्यक्तिमत्त्व स्वतः मागणी घालतो... तेव्हा नाही म्हणण्याची कुवत कोणतीही महिला करणार नाही...तेच माईसाहेब यांनी केले... म्हणून त्या सुध्दा माता रमाई इतक्याच श्रेष्ठ आहेत समाजाला....
लग्न म्हणजे बाबासाहेबांसाठी एक 'जोखीम'होती.रमाई सोडून गेल्यानंतर त्यांना कधी लग्न करायचं नव्हतं? डाॅ. शारदा कबीर (माईसाहेब आंबेडकर) यांना त्यांची सेवा करायची होती.यावर बाबासाहेब कडाडून होते. माझं शिल माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे.त्यामुळे माई साहेबांनी त्यांच्याशी विवाह करून त्यांची सेवा केली.पत्रव्यवहाराच्या माध्यमातून दोघांमध्ये झालेला संवाद वाचा.
Sheru Ani Raja he मनाला कुठेच पटत नाही आणि त्यांना प्रेम वगैरे करायला वेळ सुद्धा नव्हता.plz बाबासाहेबांच्या विचारांबद्दल व्हिडिओ टाका असे काहीही टाकू नका🙏
"मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र्य नाही, तो मोकळा असून ही गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो कैदी नसला तरी तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो जिवंत असून ही मेलेला आहे. मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची शाक्ष आहे." डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर 'मुक्ती कोन पथे ?' हे 31मे 1936 चे बाबासाहबांचे गाजलेले भाषण.
काही म्हणा पण माणूस कोणता ही असू महापुरुष असू की समन्या माणूस पण प्रेमाची भावना एकच किती प्रेमाने ते एक मेकांना हाक मारत खरच ना प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेमच असते ❤❤❤❤❤❤
ह्या video मधील तुम्ही कुठल्या पुराव्याने /Reference ने बोलत आहेत, कशाच्या आधारावर बोलत आहेत हे सुद्धा सांगितलं तर बरं होईल अन्यता आपण खोटं बोलत असणार कारण सत्य काहीतरी वेगळेच आहे.
मी बाबासाहेबांवरील 300 पेक्षा जास्त पुस्तके वाचलीत व ते सवँ माझ्या संग्रही आहेत.....त्यात 'प्रेमकहाणी' हा शब्द नाहीय.... तुम्हाला कुठे सापडला? हा विडीयो तयार करतांना तुम्ही कशाचा आधारावर तयार केला हे सांगा? 'आंबेडकरी समाज प्रगल्भ झालाय ....दुसरा समाजनेत्या बद्दल बोलाल तर ..... ते कानाखाली वाजऊन कोटाँत खेचतील हे लक्षात ठेवा..... खोटे विडीयो बनविने व खोट्या बातम्या पसरविने बंद करा..... जय भिम
तेरी आधी सच्ची आधी झूठी प्रेम कहानी के बारे में दुख नही होता. दुःख बीबीसी का होता है. माईने मुझे बताया था. अगर तुम्हारी देखभाल करने वाला. कोई नही है तो मै तुम्हारे साथ रहती हूं. तेरे लिये इतना ही काफी है.
काही तरी खोटं सांगू नका, रामाईच्या निर्वाणानंतर एका महिला dr ची गरज होती, कारण बाबासाहेबाना sugar चा त्रास होत, ही काही प्रेमकहाणी नव्हती हे लक्षात घ्या,dr शारदा कबीर यांचे कोणतेही बाबासाहेबांच्या जीवनात योगदान नाही, काहीतरी खोटं सांगू नका
त्यांच्या त्या डॉक्टर होत्या त्याच रूटीन checkup करायच्या. त्याच्या आजारपणाची सर्व हिस्टरी त्यांना माहीत होती. पण dr आंबेडकरांना घटनेच्या कामासाठी delhi ल जव लागणार होत. व तिथे त्यांची काळजी घेणार कोणीही न्हवत. व या डॉक्टर मुंबई मधे होत्या. त्या delhi ल त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला जाणार होत्या. पण लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ नये. म्हणून dr आंबेडकरांनी त्यांना नकार दिला. पण delhi ल गेल्यावर त्यांची तब्येत खालावली व त्यांचं routine बिघडल. म्हणून त्यांनी माई कडे लग्नाचा प्रस्ताव दिला. व कायदेशीर लग्न केलं.
Saf khot aahe.... that was adjustment done for his health and ppl of opposition were trying to malign his Image but GREAT THINKER AND PERSONALITY OF MORALS DR.AMBEDKAR TOOK DECISION TO MARRY DOCTOR... AND HIS OPPONENTS COULDN'T FIND ANYTHING TO MALIGN HIS IMAGE... DR.AMBEDKAR WAS LEGEND ,IS LEGEND AND WILL REMAIN LEGEND.. BBC DON'T PROPAGATE FALSE STORIES
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या कोणी केली व कसी केली हे पुस्तक वाचा म्हणजे माई शारदा यांनी कस षडयंत्र केल हे समजेल माझ्या या वकत्यवाचा राग येईल पण आधी हे पुस्तक वाचा मग समजेल
अरेरे किती लाचारपणा,😁 बीबीसी चा, कीती पैसे मिळाले? 👈आणि कोणाकडून? 👈 रेफरन्स कोणी दिला?👈 या काल्पनिक गोष्टिचा? जरा 'कन्हैया' च्या लिलांची चर्चा होऊ द्या बीबीसी वर, आहे का रेफरन्स? 👈
Please change the title, It will spread wrong opinion about Babasaheb Ambedkar . This marriage was only for adjustment for his health becouse he want to live more still our constitution has been completed
बाबासाहेब यांच्या रक्ताच्या कणाकणात मनामनांत... फक्त फक्त दलितांचा उद्धार कसा होईल. हा भारतीय समाज जाती विरहित कसा होईल अश्या अनेक संकल्पना होत्या त्यामुळे हे काय पटत नाही
@@satishkeknis117 कसे काय? त्यांना वैयक्तिक आयुष्य नसेल? आणि असे असण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. Right to privacy is fundamental उदा. शिवराय स्वराज्यासाठी युद्ध खेळत. पण काय ते कायमच तलवार घेऊन फिरत असतील का? ते घरी कदाचित एक उत्तम वडील, प्रेमळ जावई, प्रेमळ पती नसतील? ते तसे असतीलच
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर खूब त्रास दिला होता लोकांनी...प्रॉपर्टी साठी कोर्टात पण गेले होते..शेवटी त्यांच्या वर बाबासाहेबांच्या हत्येचा आरोप ठेवला आणि त्यांना घरा बाहेर केले...
Aapan babasaheb n baddal chukich presentation kartat, tyani dusar lgn kel tyala anek reason aahe..... BBC ne aapali Vishavasharta gamavu naye..... Jai bhim
Babasahabanch prem fakt ramabai (ramamatevar )hot prem vagaire kahi nahi karan tyana tvhda velach navata lagn karnyach karan aekach kalaji ghenar konitari hav hot ani maisaheb hya doctor hotya mhnun lagn zale tasahi aaplya samajatil sarv striya lahan thor babasaheb mhanayachya mhanun babasahebani samsjatil kuthlyach mulinsobat lagn kel nahi he karan the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟
बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेम वगैरे गोष्टी अजीबात रस नव्हता.खोटानाटा इतिहास सांगु नका. जगातल्या सर्वात मोठ्या महामानवा बद्दल अशा प्रकारचे व्हिडिओ टाकु नका.
Tumchya sarkyachi layki pn nahi babasahebaddl bolachi,he ase khot boltana laj watli pahije,baba sahebana tewda time ch nvta prem n prapose krala,tyana smjun ghenyachi pn akkl nahi Ani ase vdo bnwta....😡
Aamchya Babasahebankad evdha vyal navta o dada prem prapose kraila tyanch prem phkt mata ramai hotya rahila sharda kavi hyana prapose cha prashn tar prapose sharda kavin swata kel hoth aamchya Babasahebana lagnasathi tyamul Babasahebani he lokanchya Ani sharda kavichya vinantila maan deun lagn kel
Tumhala kahi mahiti nasel na history mahit nasel na tr video banvu naka plzz tumcha sathi mhanun sangto mai ne Babasaheb Ambedkar na lagn cha vicharl ..ani tyana lokan pude khup vegl dakhavaych hot vyakti la sahra mhanun ek Shri ani purush vayach badhan nasun lagn karu shakat ani mean point mhanun bhraman ani dalit madhe Jo bhedbhav hota to tyana ek bhraman mulishi lagn Karun dakhavaych hot Ani khup mothi jababdari Astana tyana sathi chi garaj hoti mhanun tyani Savita Mai shi lagn kel
जाती बाहेर लग्न करून बाबा साहेबांनी समाजासमोर उत्तम उदाहरण ठेवले माईसाहेब या उच्च शिक्षित व बाबा साहेब साठी अनुरूप होत्या खऱ्या अर्थाने त्यांनी बाबासाहेबांची काळजी घेतली त्यामुळे बाबासाहेब दलीत समाजाच्या न्याया साठी लढू शकले भारतीय संविधान बनविण्यात देखील माईसाहेब यांची मोठी मदत बाबासाहेबाना झाली अशा थोर पतिव्रताला माझा साष्टांग दंडवत
आमच्या बाबासाहेबांची आणि रमाई ची जोडी लाखात एक 🙏🏻💙 जय भिम 💙🙏🏻 माता रमाई आणि बाबासाहेब
माईसाहेबाचा त्याग खुपच मोठा आहे,याची जाण आणि भान आम्बेडकरी समाजाला जितक्या लवकर येईल,तेवढे चांगले आहे..
बाबासाहेबांवर निस्सीम प्रेम व सेवा करुनही समाजाने माईसाहेबांना आपले मानले नाही, बौद्ध समाजाने असे वागायला नको होते,मला वाटते माईसाहेब कुठेतरी चुकल्याच
बाबासाहेबांचं प्रेम फक्त माता रमाई वर होतं अत्यंत..बाकी कोणावर नाही ..फक्त लोक अग्राखातर आणि ढासळलेली प्रकृती ची काळजी घेणे साठी कोणी असावं म्हणून मजबुरी मध्ये लग्नं करावं लागलं...
अगदी बरोबर 👌👌
बरोबर आहे. हेच योग्य आहे
Yess tumi bolat techa khar aahe 💯 Babasaheb ne fakt Rami cha vichar kela baki kona cha nahi
Babasaheb sathi Mata Rami cha sarv kahi hotya
Brobr ahe 👌
बाबासाहेबांचे कार्य खूप महान आहे ...त्याबद्दल सांगा..याची आम्हा लोकांना गरज नाही.
बाबांना एवढा वेळ न्हवता प्रेम प्रपोज् करायला
खरय तूमची.
खरय तूमचं
Brobar
एकदम बरोबर
Ho brobar
अरे बाप रे रमाबाई आंबेडकर बिचाऱ्या (गेल्या) वारल्या --
पहिल्या पत्नी ❤️🙏🙏🙏❤️
खूपच वाईट झाले.
डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ह्यांचे जीवन खूपच कठीण खडतर आयुष्य होते.
विशेष सुख मिळाले नाही जिवनात.
दुसऱ्या पत्नी माईसाहेब आंबेडकर पण सुंदर
❤️🙏🙏🙏❤️
😘😘Delhi मधील Mehrauli (South Delhi) मला माहित आहे कारण मी अनेक वर्ष Delhi NCR मध्ये राहिली आहे😘😘
सदर विडीओ हा कुठल्याही पुराव्यानिशी नाही म्हणून हे वास्तव आहे म्हणुन सिद्ध होत नाही..! 💙
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठेपणाला साजेशा दोन्हीही महान सहचारिणी त्यांना लाभल्या. बाबासाहेब अत्यंत परखडपणे म्हणत इतर नेत्यांवर माझा दबदबा केवळ ज्ञानवंत म्हणून नव्हता तर मी अत्यंत चारित्र्यवान असल्यामुळेही होता. जयभीम जयभीम जयभीम
🎉
The best reply bro
माई साहेब यांचे योगदान खुप मोठे आहे..परंतु त्यांना योग्य असे स्थान कधिच मिळाले नाही..
Being a Brahmin
@@viveknaik776100% agree
खूप सुंदर सादरीकरणासाठी धन्यवाद 🙏
माईसाहेब या उतरार्ध आहेत..ही काळाची गरज आहे प्रत्येकाला वयाच्या पन्नाशीनंतर मदतीला सेवेला कुणाची तरी साथ..एकटा पुरुष हतबल होतो...आणि बाबासाहेब तर समाजसेवेत वाहून गेलेले..त्यांना अति आवश्यक होते...पण नुसते सेवेत एक महिला घरी ठेवणे त्यांच्या सुज्ञ बुद्धीला पटत नव्हते...म्हणून लग्न करणे आवश्यक होते...पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी स्त्री सहचारिणी मिळणे त्याकाळी शक्य नव्हते.... माईसाहेबांशी ओळख झाल्यानंतर त्यांना वाटले की जर त्यांनी होकार दिला तर लग्न करून सन्मानाने सोबत घेता येईल...कारण माईसाहेब बाबासाहेबांच्या व्याधी जाणून होत्या...तसेच माईसाहेब यांना सुध्दा गरज होतीच लग्नाची...पण एक प्रकांड पंडित भारदस्त व्यक्तिमत्त्व स्वतः मागणी घालतो... तेव्हा नाही म्हणण्याची कुवत कोणतीही महिला करणार नाही...तेच माईसाहेब यांनी केले... म्हणून त्या सुध्दा माता रमाई इतक्याच श्रेष्ठ आहेत समाजाला....
लग्न म्हणजे बाबासाहेबांसाठी एक 'जोखीम'होती.रमाई सोडून गेल्यानंतर त्यांना कधी लग्न करायचं नव्हतं? डाॅ. शारदा कबीर (माईसाहेब आंबेडकर) यांना त्यांची सेवा करायची होती.यावर बाबासाहेब कडाडून होते. माझं शिल माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे.त्यामुळे माई साहेबांनी त्यांच्याशी विवाह करून त्यांची सेवा केली.पत्रव्यवहाराच्या माध्यमातून दोघांमध्ये झालेला संवाद वाचा.
Your right. KRANTIKARY JAY BHIM.
Sheru Ani Raja he मनाला कुठेच पटत नाही आणि त्यांना प्रेम वगैरे करायला वेळ सुद्धा नव्हता.plz बाबासाहेबांच्या विचारांबद्दल व्हिडिओ टाका असे काहीही टाकू नका🙏
"मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वातंत्र्य नाही, तो मोकळा असून ही गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो कैदी नसला तरी तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो जिवंत असून ही मेलेला आहे. मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची शाक्ष आहे."
डॉॅ.बाबासाहेब आंबेडकर 'मुक्ती कोन पथे ?' हे 31मे 1936 चे बाबासाहबांचे गाजलेले भाषण.
काही म्हणा पण माणूस कोणता ही असू महापुरुष असू की समन्या माणूस पण प्रेमाची भावना एकच किती प्रेमाने ते एक मेकांना हाक मारत खरच ना प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेमच असते ❤❤❤❤❤❤
प्रेम वगैरे काही नव्हते हो ,फक्त तडजोडी ,बाबासाहेबांचे प्रेम फक्त पुस्तकावर आणि आपल्या आणुयायावर होते .
rama bai vr navte ka
Baba Saheb la prem Books ani fakt tyancha Mulan.var ani Music (Voilin) var hote ani Ho Samajavar suddha . 💯🙏🏻❤️
💙Jay Bhim 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺
🙏Thank u so much BBC , for information❤❤❤
ह्या video मधील तुम्ही कुठल्या पुराव्याने /Reference ने बोलत आहेत, कशाच्या आधारावर बोलत आहेत हे सुद्धा सांगितलं तर बरं होईल अन्यता आपण खोटं बोलत असणार कारण सत्य काहीतरी वेगळेच आहे.
barobar dada
धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहिती छान वाटले जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹
Aamchi fakta ekach mai ramai💙💙💙💙💙
मी बाबासाहेबांवरील 300 पेक्षा जास्त पुस्तके वाचलीत व ते सवँ माझ्या संग्रही आहेत.....त्यात 'प्रेमकहाणी' हा शब्द नाहीय.... तुम्हाला कुठे सापडला?
हा विडीयो तयार करतांना तुम्ही कशाचा आधारावर तयार केला हे सांगा?
'आंबेडकरी समाज प्रगल्भ झालाय ....दुसरा समाजनेत्या बद्दल बोलाल तर ..... ते कानाखाली वाजऊन कोटाँत खेचतील हे लक्षात ठेवा..... खोटे विडीयो बनविने व खोट्या बातम्या पसरविने बंद करा..... जय भिम
Full support
Book list pathavta ka 300 chi
Right
True
Thank you
तेरी आधी सच्ची आधी झूठी प्रेम कहानी के बारे में दुख नही होता.
दुःख बीबीसी का होता है.
माईने मुझे बताया था.
अगर तुम्हारी देखभाल करने वाला.
कोई नही है तो मै तुम्हारे साथ रहती हूं.
तेरे लिये इतना ही काफी है.
काही तरी खोटं सांगू नका, रामाईच्या निर्वाणानंतर एका महिला dr ची गरज होती, कारण बाबासाहेबाना sugar चा त्रास होत, ही काही प्रेमकहाणी नव्हती हे लक्षात घ्या,dr शारदा कबीर यांचे कोणतेही बाबासाहेबांच्या जीवनात योगदान नाही, काहीतरी खोटं सांगू नका
Mag lagna ka kel?
त्यांच्या त्या डॉक्टर होत्या त्याच रूटीन checkup करायच्या. त्याच्या आजारपणाची सर्व हिस्टरी त्यांना माहीत होती. पण dr आंबेडकरांना घटनेच्या कामासाठी delhi ल जव लागणार होत. व तिथे त्यांची काळजी घेणार कोणीही न्हवत. व या डॉक्टर मुंबई मधे होत्या. त्या delhi ल त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला जाणार होत्या. पण लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ नये. म्हणून dr आंबेडकरांनी त्यांना नकार दिला. पण delhi ल गेल्यावर त्यांची तब्येत खालावली व त्यांचं routine बिघडल. म्हणून त्यांनी माई कडे लग्नाचा प्रस्ताव दिला. व कायदेशीर लग्न केलं.
माईसाहेबांमुळेच महामानवांस अधिक जगता आले आणि स्वास्थ्य निगराणीत राहिले. अर्थात चॅनलने याला प्रेमकहाणी असे संबोधणे मात्र पटत नाही.
True
अगदी बरोबर
पूर्ण माहिती दिली नाही BBC मराठी अस करू नका, त्यांना वेळ नव्हता purpose प्रेम याच्या मध्ये.
शरू आणि राजा! मला अजिबात पटत नाही.
It was a adjustment for his health, not love.
Saf khot aahe.... that was adjustment done for his health and ppl of opposition were trying to malign his Image but GREAT THINKER AND PERSONALITY OF MORALS DR.AMBEDKAR TOOK DECISION TO MARRY DOCTOR... AND HIS OPPONENTS COULDN'T FIND ANYTHING TO MALIGN HIS IMAGE... DR.AMBEDKAR WAS LEGEND ,IS LEGEND AND WILL REMAIN LEGEND..
BBC
DON'T PROPAGATE FALSE STORIES
True
chal jhuttti
Correct
प्राध्यापक विलास खरात साहेब यांनी सविता आंबेडकर वरती लिहिलेले पुस्तक वाचा संपूर्ण पुराव्यासह लोकांची दिशाभूल करणं थांबवा
Khupch chhan ahe
अत्यंत चुकीचे माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर च्या चारित्र्य वर असे शिंतोडे उडवू नका
Yes bilkul. JAY BHIM
Jaybhim💙💙💙💙💙💙💙💙💯🌷
#विश्वरत्न_भारतीय_राज्यघटनेचे_शिल्पकार, #डॅा_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या_131_जयंती_निमित्ताने_हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा....!!!
#शुभेच्छुक : समस्त भारतीय
🇸🇴#जय_भिम#🇸🇴💐💐💐
मृत्यूस कारणीभुत - विष कन्या
Wa mastch wel done
Pn khar tar Babasaheb Ani Ramai chi Jodi ek no ❤
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या कोणी केली व कसी केली हे पुस्तक वाचा म्हणजे माई शारदा यांनी कस षडयंत्र केल हे समजेल माझ्या या वकत्यवाचा राग येईल पण आधी हे पुस्तक वाचा मग समजेल
Sakshi...mi swata maina pahilay..tyanchya shevtchya divsat ..chukichi mahiti pasravu naka..Babasahebancha tyana khup abhiman hota.
Te pusatak mi Wachal Sakshi, parantu to ek Bhram ahe. Apale babasaheb chuku shakat nahit. Apan jya pramane pustak ahe tya pramane jhal Asa manan manaje apanach babasaheb yanchi ninda nalasti karan. Mai saheb ya vyabhichari hotya manaje apan apali ijjat vaishila tangane. Babasaheb yanchi choice yevadhi kharab hoti ka? Ani babasahebanchya patni manaje apali koni nahi ka
Ha barobr tya bai ne shadyantr karun marl aahe babasahebana 💯💯
Ho brobr aahe
कुणी लिहिले आहे पुस्तक लेखक कोण आहेत ते सांगा,
लोक तुमच्या बातम्या पव्यत मानून काहीही tag लावू नका त्याने तुमच्या वरच विश्वास कमी होणार
अरेरे किती लाचारपणा,😁 बीबीसी चा, कीती पैसे मिळाले? 👈आणि कोणाकडून? 👈
रेफरन्स कोणी दिला?👈 या काल्पनिक गोष्टिचा? जरा 'कन्हैया' च्या लिलांची चर्चा होऊ द्या बीबीसी वर, आहे का रेफरन्स? 👈
Please change the title, It will spread wrong opinion about Babasaheb Ambedkar . This marriage was only for adjustment for his health becouse he want to live more still our constitution has been completed
Right👍👍
Right
खुप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हे लोक दिश्या भुल करू लागले . यांना म्हणाव. बाब साहेबांचे सर्वे पुस्तक वाचा आधी खर तुम्हाला ही समजेल .
तुमचा नियमित प्रेक्षक म्हणून तुमच्या या बातमीचा निषेध.... बातमीची tag line बदला लवकर.
Lay Bhari 😘 🖐️ मी पण सहमत आहे 😘😘
Yes bilkul
Kubh sundar
प्रेमकहाणी हे चुकीचं statement आहे. ते सुधारा.
Brobr
Bilkul.
सुरवात काही पटत नाही राव बाबासाहेब असल्या भानगडीत पडतील हे शक्य नाही
भानगड? प्रत्येकाला संविधान सिद्ध अधिकार आहे.
@@shubhampadhye7263 संविधान सिद्ध अधिकार आहेच आणि तो नैसर्गिक अधिकार देखील आहे
@@satishkeknis117 मग? या गोष्टीला भानगड कसे म्हणता?
बाबासाहेब यांच्या रक्ताच्या कणाकणात मनामनांत... फक्त फक्त दलितांचा उद्धार कसा होईल. हा भारतीय समाज जाती विरहित कसा होईल अश्या अनेक संकल्पना होत्या त्यामुळे हे काय पटत नाही
@@satishkeknis117 कसे काय? त्यांना वैयक्तिक आयुष्य नसेल? आणि असे असण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना. Right to privacy is fundamental
उदा.
शिवराय स्वराज्यासाठी युद्ध खेळत. पण काय ते कायमच तलवार घेऊन फिरत असतील का? ते घरी कदाचित एक उत्तम वडील, प्रेमळ जावई, प्रेमळ पती नसतील? ते तसे असतीलच
Ase asate tar ramabai gelyavar lagech lagn kele asate... Tyanna aasha phaltu gosti sathi vel navta...
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर खूब त्रास दिला होता लोकांनी...प्रॉपर्टी साठी कोर्टात पण गेले होते..शेवटी त्यांच्या वर बाबासाहेबांच्या हत्येचा आरोप ठेवला आणि त्यांना घरा बाहेर केले...
BABA💙
असे व्हिडीओ दाखवून काय सिद्ध करायचे आहे मीडियाला
Good
Jay Bhim 💙🙏
खोटी information आहे
Aapan babasaheb n baddal chukich presentation kartat, tyani dusar lgn kel tyala anek reason aahe..... BBC ne aapali Vishavasharta gamavu naye..... Jai bhim
Jai Bhim 🇪🇺💙
Jai bhim💙🕺🇪🇺 jai savidhan
Thank you good
Khup chan
स्वतःचाच अनुभव बाळासाहेबांच्या नांवाने सांतोस असेच वाटतें आहे रे हें तूझे सांगणे
खोटी माहिती सांगू नये कार्य सांगा जे बाबासाहेबांनी समाजासाठी केल जयभीम
❤
🙏💙jay bheem💙🙏
जय भीम... 🙏
Jai bhim
Babasahabanch prem fakt ramabai (ramamatevar )hot prem vagaire kahi nahi karan tyana tvhda velach navata lagn karnyach karan aekach kalaji ghenar konitari hav hot ani maisaheb hya doctor hotya mhnun lagn zale tasahi aaplya samajatil sarv striya lahan thor babasaheb mhanayachya mhanun babasahebani samsjatil kuthlyach mulinsobat lagn kel nahi he karan the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟
Atachya aata te thumbnail vrch ani video delete kr 😡🤬
जय भीम.
Dhanyawad bbc news
फार छान माहिती साहेब,जयभीम
Beautiful very good
शिव शाहू फुले आंबेडकर चा विजय असो
Sir this is not love story .
Bilkul. This is a part of movement
प्रेम काहाणी...
काय पण.....फेका --फेकी...
बाबासाहेब आंबेडकर यांच्या post-mortem Report , publishe करा....
बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेम वगैरे गोष्टी अजीबात रस नव्हता.खोटानाटा इतिहास सांगु नका. जगातल्या सर्वात मोठ्या महामानवा बद्दल अशा प्रकारचे व्हिडिओ टाकु नका.
🙏जय भीम
Kahi pan view milvinyasathi vedio banvu nako...... Ja book madhun Tu read kele te book pathav.. Kahi pan vedio banvto
BCC बाबासाहेबांचा मृत्यु कसा झाला हे सांगा तुमच्यात दम असेल तर
सविता कबीर ह्या कोणाच्या मावस बहिण होत्या
त्यांना सावित्रीबाई आंबेडकर म्हणा. त्या विवाहित पत्नी आहेत.
konachya hota mla nav nahi mahiti
Baba saheba vishe koti mahiti psru naka kolvr abhash kr
साफ खोटे आहेत हे चुकीची माहिती पसरवत आहात
K ok😊
वा वा वा सर खुप छान स्टोरी स्टोरी बद्दल खूप खूप धन्यवाद
Jai jai jai bheem❤
Jai Bhim
Tumchya sarkyachi layki pn nahi babasahebaddl bolachi,he ase khot boltana laj watli pahije,baba sahebana tewda time ch nvta prem n prapose krala,tyana smjun ghenyachi pn akkl nahi Ani ase vdo bnwta....😡
What a wrong title !
Jyy bhim 🙏💯🙏🙏🙏🙏🙏
Title lihitana laaj nahi ka vatli????
I m reporting ur video.....
Aamchya Babasahebankad evdha vyal navta o dada prem prapose kraila tyanch prem phkt mata ramai hotya rahila sharda kavi hyana prapose cha prashn tar prapose sharda kavin swata kel hoth aamchya Babasahebana lagnasathi tyamul Babasahebani he lokanchya Ani sharda kavichya vinantila maan deun lagn kel
पण खरा संसार निभवला ते रमाईनेच!
🙂🙏
Tumhala kahi mahiti nasel na history mahit nasel na tr video banvu naka plzz tumcha sathi mhanun sangto mai ne Babasaheb Ambedkar na lagn cha vicharl ..ani tyana lokan pude khup vegl dakhavaych hot vyakti la sahra mhanun ek Shri ani purush vayach badhan nasun lagn karu shakat ani mean point mhanun bhraman ani dalit madhe Jo bhedbhav hota to tyana ek bhraman mulishi lagn Karun dakhavaych hot Ani khup mothi jababdari Astana tyana sathi chi garaj hoti mhanun tyani Savita Mai shi lagn kel
Awesome
काही ही खोटे सांगू नका , इतिहास नीट वाचा,
Kahi pn khoti mahiti det ahe channel,te lagna fakta health issues sathi hota.nidhed🏴
Excellent information.jaibhim. vary nice channel.
Fake news change tag line
अधूरी माहिती नका देऊ नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल bbc news 🙏