अमोल कोल्हेंचा जनसंपर्क नव्हता, हा सर्व जनतेत रोष होता. शरद पवार ह्यांना पाठिंबा देण्यासाठी फक्त मतदान झाले. ह्या उलट आढळराव ह्यांचा जनसंपर्क आणि कामामुळेच त्यांना मतदान केले.
मतदानाचा टक्का घसरला याच सगळ्यात मोठे कारण आहे अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांनी जनतेची कामच केली नाहीत आणि ते एकदा पण मतदार संघात फिरकले नाहीत. कोल्हे मनसेत होता तिथून शिवसेनेत गेला, मग अजितदादा सोबत गेला तिथून परत शरद पवारांसोबत गेला. त्यामुळे लोकांची नाराजी आहे.
बरेच मतदार मत देण्यासाठी केंद्रावर येऊन परत गेले कारण मतदान करतांना मतदारांकडून त्यांचा मोबाईल काढून घेतला जात होता मोबाईल ताब्यात घेऊन परत करणे करीता जबाबदार यंत्रणा नव्हती या कारणास्तव मतदान न करता परत गेले या कारणास्तव देखील टक्का घसरला आहे असे मला वाटते.
सुशिक्षित लोकांना भाजपचे राजकारण आवडलेले नाही आणि पक्ष बदलूपणा मतदारांनी पंधरा वर्षे माजी खासदारांना निवडून दिलं होतं त्या टायमाला त्यांची काही कामे नसल्यामुळे आता जनता नाराज आहे जनता म्हणते की अजून अमोल कोल्ह्याला पाच वर्षे आपण एक संधी दिली पाहिजे असा मतदारांचा विचार आहे
युती चा काळात रखडलेला आमच्या गावचा नदीवरील पूल अमोल कोल्हे साहेबांनी पूर्ण केला आणि गाव पुरापासून सुरक्षित झालं तसेच शेजारील गावाचा संपर्क दळणवळण वाढले आपला देश शेतीप्रधान आहे गावातील आणि जिल्ह्यातील शेतकरी जपण्याचे काम ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी केले संरक्षण विभागाच्या गोळीबारामुळे आमच्या गावाला शेती करता येत नव्हती तो प्रश्न सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सोडवला त्यामुळे आज आमच्या गावातील शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतो चाकण चाकण मधील सर्व एमआयडीसी अशा अनेक एमआयडीसी आपल्या महाराष्ट्रात आणण्याचे काम पवार साहेबांनी केले आपल्याला भाडे स्वरूपात व्यवसाय संदर्भात कंपनीची शेड तरुणांना रोजगार पवार साहेबांनी केलेल्या दृष्टीने फायदेशीर आहे
काही अंशी विश्लेषण खरे आहे परंतू मतदान टक्केवारी कमी ही ठराविक उमेदवारास फायद्याचे हे चुकीचे आहे ठराविक मतदार बाहेर येतो याचे परिणाम राजकीय पक्षाचा नाजी तर सर्वांना तुमच्यासाठी सुद्धा घातक ठरेल
निवडून गेल्यावर पाच वर्ष मतदार संघात तोंड ही दाखवले नाहीं 80%निधी परत गेला आणि समर्थक कुठल्या जीवावर म्हणतात कोल्हे साहेब निवडून येणार .जर अस झालं तर पुढील पाच वर्ष मतदार संघ विकासा पासून दूर राहील,परमेश्वर कृपेने असे होऊ नये ही अपेक्षा.
9% कमी होण्याचे मुख्य कारण सर हे आहे की ह्या वेळेस मालिका चालू नव्हती तो इफेक्ट होता गेल्या वेळेस तुम्ही नीट अभ्यास करा गेल्या वेळेस कोल्हे ना 1 रुपया ही खर्च करावा लागला नाही ह्या वेळेस उलट परिस्थिती आहे जेवढे आम्हाला समजते तेवढे 4 तारखेला तुमचा लक्ष्यात येईल की काय झालेय ते कोल्हे पडणार असे मला वाटत आहे
कामे करणारा उमेदवार पाहिजे हे महत्वाचे. पक्ष बदल, कलाकार हे दुय्यम मुद्दे आहेत. शिरूर चे मतदार मात्र पक्षीय राजकारणात बुडून आंधळे झालेत. जो कोणी निवडून येईल त्याने कामे केलीच नाहीत तर शेवटी शिरूर ची 5 वर्षे वाया जाणार मात्र तेव्हढ्या वेळेत देश मात्र प्रगती करेल. मूर्ख पक्षीय राजकारणात गुंतलेले लोकांना त्या पक्षाचे नेते स्वतःचे घर चालवतात, लोकांचे नाही हे कळेल तो सुदिन.
कमी टक्केवारी मतदानाची आहे हाय व्होल्टेज लढत होणार कुठलाही उमेदवार पाच हजाराच्या लीड नी कुठले तालुक्यात आघाडी घेऊन येणार नाही आढळराव पाटील 10 ते 12 हजार मतांनी निवडून येणार🎉🎉🎉🎉🎉
शिवाजी दादा. विजयी. होणार.101
अमोल कोल्हे निवडून येणार❤❤
अमोल कोल्हेंचा जनसंपर्क नव्हता, हा सर्व जनतेत रोष होता. शरद पवार ह्यांना पाठिंबा देण्यासाठी फक्त मतदान झाले. ह्या उलट आढळराव ह्यांचा जनसंपर्क आणि कामामुळेच त्यांना मतदान केले.
Khar ahe. Mi pawarankde bghun mat dile ahe.
@@MILINDNEWTON000000000000
अमोल दादा कोल्हे साहेब फक्त
आंबेगाव तुतारी वळसेनचे आदेश
अमोल कोल्हे पुन्हा खासदार ❤❤
आता मात्र आमचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील फिक्स
पत्रकार ध्यानावर नाहीत
ते पुण्यातले आंबेगाव समजून विश्लेषण करत आहेत
हसावं कि काय करावं असा प्रश्न पडलाय
म्हणे आंबेगाव हे पुण्याला लागून आहे 😂
आंबेगाव मध्ये सर्वांत जास्त मतदान झाले आणि तोच आढळरावाचा बालेकिल्ला त्याना विजयश्री खेचुन देणार
अमोल कोल्हे फिक्स खासदार
मतदानाचा टक्का घसरला याच सगळ्यात मोठे कारण आहे अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर त्यांनी जनतेची कामच केली नाहीत आणि ते एकदा पण मतदार संघात फिरकले नाहीत. कोल्हे मनसेत होता तिथून शिवसेनेत गेला, मग अजितदादा सोबत गेला तिथून परत शरद पवारांसोबत गेला. त्यामुळे लोकांची नाराजी आहे.
शिवाजी दादापाटील 12,000 मतांनी निवडून येणार मताची टक्केवारी कमी असल्यामुळे
म्हणजे बाकी सर्व ठिकाणी अमोल कोल्हे च उभे होते का..?
Amol jii❤
दोन लाखाणी कोल्हे येणार
आताच फोटो काढून ठेवा १५+३० हजारांनी पराभूत होतील कोल्हे....
बरेच मतदार मत देण्यासाठी केंद्रावर येऊन परत गेले कारण मतदान करतांना मतदारांकडून त्यांचा मोबाईल काढून घेतला जात होता मोबाईल ताब्यात घेऊन परत करणे करीता जबाबदार यंत्रणा नव्हती या कारणास्तव मतदान न करता परत गेले या कारणास्तव देखील टक्का घसरला आहे असे मला वाटते.
Mobile locker provide kele pahije hote
कोल्हेच खासदार होणार
काय सांगता येत नाही काटे कि टक्कर होईल वाटतं 🚩
आढळराव पाटील खासदार होणार दहा ते बारा हजार मतांनी अति मजेदार लढत होणार लढत होणार
@@ShantaramBapuCnavanChava-ol9jj स्किनशॉट काढून ठेव गद्दार कुठंच आढळणार नही
Only Dr Amol
सुशिक्षित लोकांना भाजपचे राजकारण आवडलेले नाही आणि पक्ष बदलूपणा मतदारांनी पंधरा वर्षे माजी खासदारांना निवडून दिलं होतं त्या टायमाला त्यांची काही कामे नसल्यामुळे आता जनता नाराज आहे जनता म्हणते की अजून अमोल कोल्ह्याला पाच वर्षे आपण एक संधी दिली पाहिजे असा मतदारांचा विचार आहे
त्याच्याआधी 50 वर्षात काय कामं झाली जी 50 वर्षात काम झाली नाही ती कामे आढळराव पाटलांनी 15 वर्षात केली
युती चा काळात रखडलेला आमच्या गावचा नदीवरील पूल अमोल कोल्हे साहेबांनी पूर्ण केला आणि गाव पुरापासून सुरक्षित झालं तसेच शेजारील गावाचा संपर्क दळणवळण वाढले आपला देश शेतीप्रधान आहे गावातील आणि जिल्ह्यातील शेतकरी जपण्याचे काम ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी केले संरक्षण विभागाच्या गोळीबारामुळे आमच्या गावाला शेती करता येत नव्हती तो प्रश्न सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सोडवला त्यामुळे आज आमच्या गावातील शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करू शकतो चाकण चाकण मधील सर्व एमआयडीसी अशा अनेक एमआयडीसी आपल्या महाराष्ट्रात आणण्याचे काम पवार साहेबांनी केले आपल्याला भाडे स्वरूपात व्यवसाय संदर्भात कंपनीची शेड तरुणांना रोजगार पवार साहेबांनी केलेल्या दृष्टीने फायदेशीर आहे
एकच दादा खासदार होणार
Shivajirao saheb
काही पण करा गेम चेंजर हा आमचा खेड तालुका असणार आहे.....आणि डॉ.अमोल कोल्हे खासदार. होणार
इथे तर आढळराव पाटील यांना 100%धक्का बसणार आहे यात शंकाच नाही
सर्वात महत्त्वाचे अमोल कोल्हे म्हणून मतदान झाले च नाही.. फक्त शरद पवार म्हणुन मतदान केले...
मतदान च करू दिलं नाही परळीत बऱ्याच जागी बोगस मतदान झालं.. 😢
एकच वादा शिवाजी दादा आढळराव पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
आमदार यांच्या काय घरचे मतदान होते का?
समीरण वाळवेकरजी, शिरूरमधलं आंबेगाव वेगळं, पुण्याला लागून कात्रजजवळचं आंबेगाव वेगळं.
शिरूर लोकसभेतुन शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब निवडून येणार आहेत
वाळवेकर हे कोल्हे घ्या दावणीला बांधलेले दिसते
शिवाजी दादा
आढळराव येणार 🚩🚩🚩
NoAdhalrao
आढळराव पाटीलच येणार परंतु लीड कमी राहणार 10 ते 12 हजार मतांनी
आंबेगाव ला 61आहे.. वाळवेकर साहेबांना माहित नसावे
या निवडणूकीत पुढारी एका बाजूला तर सामान्य माणूस उदय व पवार साहेब याच्या बरोबर बीजेपी नकोच
Kolhe thasun jinknar
काही अंशी विश्लेषण खरे आहे परंतू मतदान टक्केवारी कमी ही ठराविक उमेदवारास फायद्याचे हे चुकीचे आहे ठराविक मतदार बाहेर येतो याचे परिणाम राजकीय पक्षाचा नाजी तर सर्वांना तुमच्यासाठी सुद्धा घातक ठरेल
अमोल कोल्हे निवडून येणार🎉
कसलं भाषणं देतय हे पिल्लू
मी स्वतः खर्च करून 100 km जाऊन मतदान करून आलोय
बोलतात तुतारी पण येणार शिवाजी दादाच...!
निवडून गेल्यावर पाच वर्ष मतदार संघात तोंड ही दाखवले नाहीं 80%निधी परत गेला आणि समर्थक कुठल्या जीवावर म्हणतात कोल्हे साहेब निवडून येणार .जर अस झालं तर पुढील पाच वर्ष मतदार संघ विकासा पासून दूर राहील,परमेश्वर कृपेने असे होऊ नये ही अपेक्षा.
तुझी बुद्धी पाहून तु भक्त वाटतोय
Adhalrao Patil 50k to 60k vote ne nivdun yenar
शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार फिक्स
डॉ.अमोल कोल्हे खासदार फिक्स
डॉअमोल कोल्हे
अमोल दादा दोन लाख ने येतील❤❤
दोन लाख कुठून पडणार आभाळातून पडणार
Kole
Amol dada🎉🎉🎉🎉🎉
9% कमी होण्याचे मुख्य कारण सर हे आहे की ह्या वेळेस मालिका चालू नव्हती तो इफेक्ट होता गेल्या वेळेस तुम्ही नीट अभ्यास करा गेल्या वेळेस कोल्हे ना 1 रुपया ही खर्च करावा लागला नाही ह्या वेळेस उलट परिस्थिती आहे जेवढे आम्हाला समजते तेवढे 4 तारखेला तुमचा लक्ष्यात येईल की काय झालेय ते कोल्हे पडणार असे मला वाटत आहे
नक्कीच पडणार कोली पडणार 10 ते 12,000 मतानी
फक्त शिवाजी आढळराव पाटील
येणार नाहीत
अमोलदादा ✌️
Jay.savta❤
✌✌✌✌✌✌✌
अमोल कोल्हे
अमोल कोल्हे...
Dr Amol kolhe win 💯💪🏻
31% मतदान अमोल कोल्हे यांना होणार हे फक्त पवार साहेब यांच्या मुळे
देवस्थान जमिनीचा लांडेवाडी एपिसोड करा
अजून घडणार
नेते लायक राहिले नाहीत
अमोल कोल्हे पुन्हा एकदा खासदार🚩🚩
कोल्हे आपणास जनतेने मालिकांसाठी आता मुक्त केले आहे.
कामे करणारा उमेदवार पाहिजे हे महत्वाचे. पक्ष बदल, कलाकार हे दुय्यम मुद्दे आहेत. शिरूर चे मतदार मात्र पक्षीय राजकारणात बुडून आंधळे झालेत. जो कोणी निवडून येईल त्याने कामे केलीच नाहीत तर शेवटी शिरूर ची 5 वर्षे वाया जाणार मात्र तेव्हढ्या वेळेत देश मात्र प्रगती करेल. मूर्ख पक्षीय राजकारणात गुंतलेले लोकांना त्या पक्षाचे नेते स्वतःचे घर चालवतात, लोकांचे नाही हे कळेल तो सुदिन.
एकच वादा...
अमोल कोल्हे फिक्स 💯
साहेब आंबेगाव मध्ये 61%मतदान झाले आहे त्यामुळे चर्चा वेगळीच होत आहे आपण आंबेगाव मध्ये 41%बोलतात हे लक्षात ठेवा
कमी टक्केवारी मतदानाची आहे हाय व्होल्टेज लढत होणार कुठलाही उमेदवार पाच हजाराच्या लीड नी कुठले तालुक्यात आघाडी घेऊन येणार नाही आढळराव पाटील 10 ते 12 हजार मतांनी निवडून येणार🎉🎉🎉🎉🎉
कोल्हे खासदार
Total voters 25 lac
Vote casted 11 lac
Winning Amol kolhe MLA shirur constituency lead by 138824 final
Amol kolhe 🙌❤️
Tutari चा लवकरच पंजा honar
Adhalrao
अमोल कोल्हे साहेब खाजदार
मतदान कमी व्हायचे कारण मोबाईल आहे मोबाईल आत मध्ये अलाऊड नव्हता मोबाईल बाहेर ठेवायला पण व्यवस्था नव्हती त्यामुळे खूप मतदार निघून गेले
आढळराव पाटील येणार
चर्चा ही थोडी चुकिच्या मार्गाने होत आहे
य
हा माळी आहे का बघा कोल्हे कोल्हे लाउन धरतोय नुसत🤣🤣🤣🤣
जातीवर जाऊ नको भाऊ छत्रपतींचा आदर्श घे
माळी मराठा केलं म्हणून तर आढळराव पडणार
@@annapurnakasabe5544 अहो लई जातीवादी आहेत जुन्नर मधे त्याना नाय कळत का मग छत्रपतींचा आदर्श ??
@@shinde2224 काही प्रॉब्लेम नाही कुणीपण निवडून येऊद्या
😂😂खरंय
वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ तुम्ही पुण्यातील आंबेगाव चे सांगत आहेत का?
केळया कायपण तुझा रिपोर्ट बिनकामाचा माणूस निवडून येणार म्हणतो काय तुझा रिपोर्ट
Dr kolhe punha khasdar honarch
Jatiwad chalavla Tutari ni
ओबीसी समाजाच्या उमेदवारालाच मतदान केले विकासाला केले नाही
आढळराव पाटील येणार फक्त
Shivajirao Adhalrao
notanki amol 5 varsh zopun hota 1 mahina firla kam tar kahich nahi ani tyala kashala matadan karaych 🚩🚩🚩🚩
अमोल कोल्हे
کانگریس امیدوار امول کولہے منتخب ہوں گے ...... بسم اللہ ...... انشاء_اللہ
tutari tu tu tu tu
घड्याळ बंद पडणार फक्त शिरूर मतदार संघात नाही तर चारही जागेवर त्यामुळे त्यांनी आता घरीच बसावे
शिवाजीदादा आढळराव पाटील नक्की निवडून येणार आहेत.
माईक
अमोल कोल्हे चा विजय आधिच झाला आहे 🔥🔥🔥🚩🚩🚩
अमोल कोल्हे येणारच
आंबेगाव नक्की कोणतं सांगताय समीर सर?
Bhimashankar jvalcha
Kolhe ni thond tari dakhavle ka
Amol kolhe
जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या बापाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार तो पडणार शंभर टक्के पडणार
Dr Amol कोल्हे
Amol kolhe yenar ground report
Aho tyanna ambegaon konta te sanga jara.. Kay loka gheun yeta tumhi pn.. Ajibat abhyas naslele loka gheun yeta.. Apla channel ashyani band padel
ambegaon madhi saglyat jast matdan zhal. 61%
... 2 pekk piun aala aahe vatt
🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
Kay abhyas karun vishleshan kartayet ambegaon kuthla te mahit nahi punyatlya ambegaon baddal boltayet
डा अमोल कोल्हे
Tutari vajnar
अमोल कोल्हे खासदार होनार 🚩🚩