INDI चे पट्टा वाले सगळे कुत्रे दोन दिवसापासून जाम भुंकत आहेत.. आता EVM ला shivya देउ शकत नाही तर EC नेच घोळ केला ..नवे नाटक.. अगदी प्रामाणिकपणे काम करतात मलकासाठी😂 मोदी 325+ होणारच .. रडू नका 😂😂
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
सम्पूर्ण देशात भारतीय जनता पार्टी च्या विरुद्ध वातावरण आहे.असे असताना भारतीय जनता पक्ष निवडून आला तर हा भारतीय जनता पक्षाचा विजय नसेल.हा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा विजय असेल. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहे.
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
ज्या कामासाठी evm आणले त्याच्या उलट होत असेल तर फेकून द्या.. वेळकाढू वेळ घालू पना,, मोजणी साठी जास्त वेळ.. मराठी क्षेत्रात evm 2-2 तास बंद ठेवणे.. काय फायदा evm चा.. मतमोजणी आकडा adjust करून 4 दिवसांनी वाढवून देणं.. evm में जान है शेठ की..
कोणाला निवडुन आणायचे हे मतदार नाही ठरवु शकत नाही तर निवडणूक आयोग ठरवतोय. खुप मोठा कांड चालू आहे लोकशाही संपल्यात जमा आता जनतेने रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही
खूपच महत्वाची माहिती .....एक कोटी chya घरात संख्या वाढतेय .म्हणजे कायतरी वेगळं घडतेय असेच वाटते ..माननीय ,सुप्रीम कोर्टाकडून च आपेक्षा🙏Thanks प्रशांत जी🙏
महाराष्ट्रातील मतदाराची 16 लाखानी वाढलेले आहेत. म्हणून जेच प्रत्येक जिल्ह्यात 50 हजारानि गूपचूप वाढवा म्हणूनजे हे 30 ऊमेदवार विजयी होणार कोणत्या तरी अदृश्य पक्ष असेल
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
नक्की गडबड आहे. आम्हीं सर्व निवडणूक कर्मचारी योग्य वेळी सर्व माहिती देत असतो. संध्याकाळी सर्व डेटा इलेक्शन संपल्या संपल्या सर्व माहिती आयोगाला सादर करतो. मग आकडा वाढतो कसा.
निवडणुकीच्या काही अठवड्या पूर्वीच मुख्य निवडणूक अधिकारी अरुण गोयल ह्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला (की घेतला) होता. कारण अजूनही पूर्णपणे लोकांसमोर आलेले नाही.
११ दिवसात व्हि व्हि पाँटमधील स्लिपा सुध्दा मोजुन झाल्या असत्या...परंतु निवडणुक आयोग व्हिव्ही पाँटमधील स्लिपा मोजण्यास वेळखाऊपणा आहे असे एकी कडे न्यायालयात सांगते. हे बरोबर नाही.
अहो, 1 कोटी जर मतदार वाढवून सांगितले, व ते जर पुन्हा EVM द्वारे वाढवीली तर 400 का बेडा पार होणारच. गोलमाल आहे. CJI sir यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. तो पर्यंत निकाल दिला नाही पाहिजे. Ballet paper च योग्य आहे. जय महाराष्ट्र
5 वर्ष जनता आपले भविष्य ह्यांच्या हतात देते . देशाचे व जनतेच्या भविष्याचा जर खरच विचार करायचा असेल तर बॅलेट पेपर वरच निवड योग्य आहे . जनतेच्या मनात EVM बद्दल रोष होता तो आनखीन वाढणार .
लोकशाहीची थट्टा चालू आहे, कोर्टाने सुद्धा न्याय द्यावा नाय दिल्यासारखं दाखाऊ नये.. मुंबई मधे जे काही घोळ झाले , नाव गायब झाली का कारवाई होत नाही या लोकशाहीच्या थट्टा करणाऱ्या लोकांवर..
प्रशांत जी आम्हाला देखिल शंका आहे हे सगळ पहिल्यांदा घडत आहे.17 c फॉर्म सर्वात महत्त्वाचे आहे. आयोग हा srvchy न्यायालयाने करवाई केली पाहिजे जनतेने मत आहे.
इतका मोठा घोळ असताना जनता का गप्प आहे? वेळीच जनतेने आंदोलन करणे गरजेचे आहे नाहीतर हे हुकूमशाहीने ही निवडणूक अशीच रेटली जाईल. Opposition ने लोकांना रस्त्यावर घेऊन येणे आवश्यक आहे आम्ही हुकूमशाह विरुद्ध लढायला तयार आहोत! 🙏
निवडणूक आयोगाची लोक आहेत म्हणून काही लोक घरी येऊन मृत व्यक्तीचा डेटा फिरत होते अश्या मृत व्यक्तींच्या ऐवजी कोणी मतदान करत आहे त्याचीही शहानिशा व्हावी. लोकशाही धोक्यात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. प्रशांतजी खूप छान प्रकारे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद 🇮🇳🚩
Form 17 C ची प्रत प्रत्येक मतदान केंद्र निहाय मतदान केंद्राध्यक्ष राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी ना देत च असतात . आता प्रत्येक उमेदवाराने स्वतःहून अशा सगळ्या फॉर्म 17 C ची बेरीज करून एक ढोबळ आकडेवारी जाहीर करणे योग्य होईल त्यात टपाली मतदान फारफार तर 1 %ची वाढ करू शकते .
या वेळी मतदान मध्ये खूप बदल झाला आहे प्रशांत सर, पूर्वी ballet पेपर सिस्टीम होती या वेळी ती बदलली आहे. 80 वर्ष वयोगटातील व्यक्तीचे मत हे पहिलेच घेण्यात आले. ते percentage त्यात टाकले असेल म्हणून टक्केवारी वाढली असावी.
मोदी शहा व भाजपा सगळ्या संस्था मग ते निवडणूक आयोग असो वा ईव्हिम असो यांचा पूरेपूर वापर करून घेणार.......सगळा काळा बाजार करून सत्तेवर येणार...म्हणूनच जनता म्हणत आहे संविधान संपविणार...हूकूमशाही आणणार......
इथेच खरी गोम आहे. हीच बातमी आपण योग्य पणे चालवताय. हे india आघाडी समजत नाही का हेच समजले नाही तर मग बसा बोंबलत india आघाडीवाले काय कारभार चाललाय सगळ्या संस्था ताब्यात ठेवून बघा जनतेने डोळे उघडून बघा
*Join this channel to get access to perks*:
ua-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin
INDI चे पट्टा वाले सगळे कुत्रे दोन दिवसापासून जाम भुंकत आहेत.. आता EVM ला shivya देउ शकत नाही तर EC नेच घोळ केला ..नवे नाटक.. अगदी प्रामाणिकपणे काम करतात मलकासाठी😂
मोदी 325+ होणारच .. रडू नका 😂😂
सुप्रीम कोर्टाने 2024 ची निवडणूक अवैध ठरवून पुन्हा निवडणूक घवी
shakya nahi vatat.
Chal fut pakistanat
Chulit Geli ti Nivdnuk Aplya Barnit Tari Tel Rahin ka........Hajaro core Expennse Hoto Bhau......
परत तेच होणारं नाही ह्यांची गॅरंटी काय
Win opposite party congress
सुप्रीम कोर्टाने यांना मजबूत हातोडा हानला पाहिजे
हातोडा मारला की कायद्याच्या तरतुदी बदल 😂😂😂
निवडणूक आयोग आधीच भाजपाचा निवडणूक निष्पक्ष होणार नाही गुंडशाही सुरू आहे
सगळे संशयास्पद आहे
निवडणूक आयोगाला माहिती आहे ही शेवटची निवडणूक आहे .त्यामुळे ते मोदी सांगतील तेच करतील
केचुआ बरखास्त करा.
Etake years bhadave congress valyani muslmam lokancha kachara bharun already kharab keli ahet elections
अनाजी पंत कांहीही बरळतात
निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही
म्हणजे मोदीला निवडून देणे हे जनतेच्या हातात नसून निवडणूक आयोगच्या हातात आहे, जय हो आदिल शाही, मोदी शाही, अमित शाही😂
🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
हर हर मोदी 🎅🎅🎉🎉🎉
@@priyajoshi5494 गरीबांच्या हिताच काम केल तर मि ही स्वगात करेल,
श्रीलन्केत जनतेने अध्यक्षाच्या घरात घुसून वाट लावली हे विसरु नये
Election निवडणूक आयुक्तांनाच jail मध्ये टाकलं पाहिजे
Modi che manse ahet. kahi hoil as vatat nahi
Ho ka mag pehale tuza pappu pawar la takav lagel Ani mamata la pan
Barobar ahe
मतदानासारख्या पवित्र अधिकारात कोणतीही शंका नको. म्हणून निवडणूक आयोग हा विश्वास पात्र असावा.
सुप्रीम कोर्टाच्या निगराणी खाली परत निवडणूक घ्या आकडे निश्चित बदलतील
Supreme court kay kay karnar? election comission madhe majboot lok nahit ata Ashok lavasa sarkhe
लोकशाही धोक्यात येत असेल तर निवडणूक आयोगाचे काम सुप्रीम कोर्टाला करावा लागेल
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
प्रशांत सर तुमच्या सारखे लोकच देशाला योग्य दिशा देऊं शकता.. निर्भय रहा
मराठी निर्भीड पत्रकारितेसाठी खूप खूप आभार !!
हुकुमशाही सरकार आणि त्यांचा गुलाम निवडणूक आयोग यांना सोलून काढल पाहिजे.
Desh Dubaila vikale nantar ka?
आता जनतेने लवकरात लवकर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा..नाही तर हुकूमशाही ची तयारी ठेवा..
100% Correct
Kharay...shri lanket zall tass vhayachi vell ayog jantevar anat ahe
भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे आणि हूकूमशाहीकडे देश चालला आहे..... सावधान.
भ्रष्ट जनता पार्टी च्या आदेशावरून प्रत्येक मतदार संघात 50000 ते 80000 मतदान घरगडी असणाऱ्या आयोगाला आहेत.😡
रशिया चीन कोरिया या देशाप्रमाणे हुकूमशाही कडे वाटचाल
4 june la radu naka
लोकांच्या मनात 2024 रोजी मोदी सरकार नाही पाहिजे तरीसुद्धा जर आले तर समजायचे हे निवडणूक आयोग हे भाजप सरकारचे घरगडी आहे
Modi fakta congress chya chamachana nako ahe te 30%ahet jyachyat tuzasarakhe Murtha ahet
सम्पूर्ण देशात भारतीय जनता पार्टी च्या विरुद्ध वातावरण आहे.असे असताना भारतीय जनता पक्ष निवडून आला तर हा भारतीय जनता पक्षाचा विजय नसेल.हा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा विजय असेल. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहे.
@@yashwantsalunke608 sumpurn deshat nahi fakta khangress voters Muslims nili makad ani swarthi lokanmadhe ahe jyana congress alyavar paise milnaret tyanachamadhech samajal murkha
निवडणूक आयोगाने ह्या वेळी पत्रकार परिषद ही नाही घेतली प्रत्येक टप्प्यानंतर
आरोप प्रत्यारोप करण्या ऐवजी निवडणूक आयोगाने पूर्ण पणे पारदर्शकता दिसेल अशा पद्धतीने वर्तणूक ठेवली पाहिजे.
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
आयुक्त किती लाचार आहे ह्यावरून समजत...
आता फक्त सुप्रीम कोर्टाकडून जनतेला आशा आहे बाकी कुठल्याही संस्थेवर विश्वास उरला नाही
आयोगाची ही लोक सभेची शेवटची निवडणूक असेल 2029 मध्ये निवडणूक होणार नाही.
ज्या कामासाठी evm आणले त्याच्या उलट होत असेल तर फेकून द्या.. वेळकाढू वेळ घालू पना,, मोजणी साठी जास्त वेळ.. मराठी क्षेत्रात evm 2-2 तास बंद ठेवणे.. काय फायदा evm चा.. मतमोजणी आकडा adjust करून 4 दिवसांनी वाढवून देणं.. evm में जान है शेठ की..
गोल गोल माल है 😢 सब...1 man..ओन्ली टि
एन शेषन ❤
आपण अतिशय योग्य विषय निवडत असता अणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे विषय सगळ्यात पहिल्यांदा अणि तत्काल तुमच्याच चैनल वर येतात.
सगळा भोंगळा कारभार.😢😢.लोकशाही ला तिरडी वर ठेवला आहे..नायच बाकी आहे फक्त 😑😑
पोस्टल मतदान पद्धत बंद करायला पाहिजे
जय महाराष्ट्र साहेब ❤
प्रत्येक मतदार संघात 28000हजार जास्तीची मतं खाजपा घेत आहे आणि हे इलेक्शन कमिशन जाणुन आहे
Right
निवडणूक परत घेण्यात आली पाहिजे
बरोबर
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
सुप्रीम कोर्ट हेच सांगणार ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही
धाडसी बातमीत तुम्हीच धाकवता कदम साहेब त्या बद्दल धन्यवाद तुम्हाला
कोणाला निवडुन आणायचे हे मतदार नाही ठरवु शकत नाही तर निवडणूक आयोग ठरवतोय.
खुप मोठा कांड चालू आहे
लोकशाही संपल्यात जमा
आता जनतेने रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही
सुप्रीम कोर्टाने निवडणुक आयोगाच्या अध्यक्शाला जेलमध्ये पाठवावे.
निवडणूक आयोगा आहे का मोदी आयोग आहे.. 😂😂😂
टी शेषन यांच्या सारखे निवडणूक आयुक्त पाहिजेत.
🚩 भाजपाचा हा निवडणूक आयोग जुमला च दिसतोय.निंदनीय गोष्ट आहे.🚩
Nivadnuk ayog modi la saport karat ahe
निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही हे वास्तव आहे,,ह्याची सर्वोच्च न्यायालयाने दाखल घेऊन कडकं कार्यवाही करणे अपेक्षित आहे
जनआंदोलन आवश्यक आहे नाहीतर लोकशाही चा खेळ होईल😡
सर्वपक्षीय विरोधकांनी रस्त्यावर उतरून इलेक्शन आयोगाला घेराव घालावा
निवडणूक आयुक्त सत्ताधार्यांचे एजंट बनले असतील तर त्यांना राज्यपाल बनन्या ऐवजी तुरुंगात डांबायला हवं
जाहीर करायला उशीर लावणे,हे संशयास्पदच...😮
महत्वाची बाजू समोर आणली,त्याबद्दल खूप आभार..😊
विश्वास नाही निवडणूक आयोग वर🙏
निवडणुकीवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. लोकशाही धोक्यात आहे.हुकूमशाही उदयाला येत आहे.हे 101%खरं आहे
ही सुरुवात आहे हुकूमशाही कडे जाण्याची
भारतातील निवडणुका या खरोखरच निष्पक्षपाती पणे होत आहेत हे समजणे अवघड आहे. जे मालकाला हवे आहे तेच घडणार आहे.
निवडणूक आयोग ला ढूगणावर लाथ मारून हाकला कारण त्यानी चूक केली असेल तर.
GULAM AAYOG 🙏🙏🙏
निवडणुक आयोग ❌ चुना आयोग ✅ बीजेपी आयोग ✅
खूपच महत्वाची माहिती .....एक कोटी chya घरात संख्या वाढतेय .म्हणजे कायतरी वेगळं घडतेय असेच वाटते ..माननीय ,सुप्रीम कोर्टाकडून च आपेक्षा🙏Thanks प्रशांत जी🙏
महाराष्ट्रातील मतदाराची 16 लाखानी वाढलेले आहेत. म्हणून जेच प्रत्येक जिल्ह्यात 50 हजारानि गूपचूप वाढवा म्हणूनजे हे 30 ऊमेदवार विजयी होणार कोणत्या तरी अदृश्य पक्ष असेल
Electoral bond चे सत्य सुध्दा येनकेन प्रकारे एका बँकेने लपविण्याचा प्रयत्न केला आणि अपयशी झाला
निवडणूक आयोग नसून मोदी आयोग झाल आहे
निवडणूक आकडे हे मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच यायला हवे..
मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.
@@kanadegopal धन्यवाद . चांगली माहिती देण्यात आली
आयोग बरखास्त करून कोर्टाने निवडणुका घ्यायला हव्या होत्या
नक्की गडबड आहे. आम्हीं सर्व निवडणूक कर्मचारी योग्य वेळी सर्व माहिती देत असतो. संध्याकाळी सर्व डेटा इलेक्शन संपल्या संपल्या सर्व माहिती आयोगाला सादर करतो. मग आकडा वाढतो कसा.
तुम्ही कर्मचारी आहात का ?
निवडणूक आयोग हे पक्षपातीपणा करते हे या निवडणूकीत दिसुन आले.
70% लोकांचा विश्वास नाही आयोगावर ,हे सु. कोर्टा ने लक्षात घ्यावे. 10% वाढले चंद्रपूर ला.हे कस शक्य आहे
या आधी असं झालेलं ऐकीवात नाही... त्यामुळं *भावपुर्ण श्रद्धांजली लोकशाही*
जनतेला रस्त्यावर येऊन, क्रांती करावी लागेल
भ्रष्ट निवडणूक आयोग..
भ्रस्ट निवडणूक आयोगाची CJI यांनी चौकशी करावी,सत्य समोर येईल💐💐💐
निवडणूक आयोगाची भुमिका संशयास्पद असून एवढी ढीसाळ यंत्रणा जाणून बुजून नेमण्यात आली आहे.प्रशांतजी आपण अशाच अपडेट द्याव्यात.धन्यवाद🎉
निवडणूक आयोग आपण लहानपणी खेळत होतो तो लपाछपीचा खेळ खेळतो आहे.
निवडणूक आयोग पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर खाली राबवण्याचा कायदा केला पाहिजे, तरच न्यायाची आणि लोकशाहीची चालू असलेली थट्टा थांबेल
निवडणुकीच्या काही अठवड्या पूर्वीच मुख्य निवडणूक अधिकारी अरुण गोयल ह्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला (की घेतला) होता. कारण अजूनही पूर्णपणे लोकांसमोर आलेले नाही.
हे अस असेल तर आपण सगळे गुलाम झालो आहोत आणि येणारा वेळ आपल्या लोकांसाठी काळ म्हणून येणार आहे.
११ दिवसात व्हि व्हि पाँटमधील स्लिपा सुध्दा मोजुन झाल्या असत्या...परंतु निवडणुक आयोग व्हिव्ही पाँटमधील स्लिपा मोजण्यास वेळखाऊपणा आहे असे एकी कडे न्यायालयात सांगते. हे बरोबर नाही.
सब गोलमाल है भाई गोलमाल है
2014 पूर्वी मतदार फक्त मतदान करून निकाल पाहायचे. आता निवडणूक आयोगाचे खेळ पाहतोय मतदार😢 मतदार राजा जागा हो सतर्कतेचा धागा हो
निवडनुक आयोग नाही हा bjp आयोग आहे
हे bjp ला जिंवण्या साठी सेटिंग करत आहेत
अहो, 1 कोटी जर मतदार वाढवून सांगितले, व ते जर पुन्हा EVM द्वारे वाढवीली तर 400 का बेडा पार होणारच. गोलमाल आहे. CJI sir यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. तो पर्यंत निकाल दिला नाही पाहिजे. Ballet paper च योग्य आहे. जय महाराष्ट्र
5 वर्ष जनता आपले भविष्य ह्यांच्या हतात देते . देशाचे व जनतेच्या भविष्याचा जर खरच विचार करायचा असेल तर बॅलेट पेपर वरच निवड योग्य आहे . जनतेच्या मनात EVM बद्दल रोष होता तो आनखीन वाढणार .
याचा अर्थ स्ट्राँग रूममध्ये हेराफेरी होणार
Prashant Saheb, tumhi chaan kaam kartait.
लोकहो अण्णा पण जागे झालेत बर का ? म्हणजेच सत्ता परिवर्तन होत आहे
😀🙏
धन्यवाद प्रशांत सर, खूपच छान माहिती मिळाली. असा गोंधळ आतापर्यंत कधीच झाला नाही.
लोकशाहीची थट्टा चालू आहे, कोर्टाने सुद्धा न्याय द्यावा नाय दिल्यासारखं दाखाऊ नये..
मुंबई मधे जे काही घोळ झाले , नाव गायब झाली का कारवाई होत नाही या लोकशाहीच्या थट्टा करणाऱ्या लोकांवर..
सत्य कुठे शिल्लक आहे फक्त आणी फक्त शब्दांचा खेळ आहे
पब्लिक डॉक्युमेंट आहे ते प्रसिद्ध करणं सुप्रीम कोर्ट बंधनकारक करून इलेक्ट्रॉनिक बाँड सारखी परिस्थिती होईल असं वाटते.
Thank you for sharing unbiased information ❤
प्रशांत जी आम्हाला देखिल शंका आहे हे सगळ पहिल्यांदा घडत आहे.17 c फॉर्म सर्वात महत्त्वाचे आहे. आयोग हा srvchy न्यायालयाने करवाई केली पाहिजे जनतेने मत आहे.
इतका मोठा घोळ असताना जनता का गप्प आहे? वेळीच जनतेने आंदोलन करणे गरजेचे आहे नाहीतर हे हुकूमशाहीने ही निवडणूक अशीच रेटली जाईल. Opposition ने लोकांना रस्त्यावर घेऊन येणे आवश्यक आहे आम्ही हुकूमशाह विरुद्ध लढायला तयार आहोत! 🙏
बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे एकच हा पर्याय उरला . विचार करा एवढ मतदान कसे वाढते .
बॅलेट पेपर वर निवडणूक होती त्यावेळेस प्रक्रिया ला इतका कालावधी लागत नव्हता
निवडणूक आयोगाची लोक आहेत म्हणून काही लोक घरी येऊन मृत व्यक्तीचा डेटा फिरत होते अश्या मृत व्यक्तींच्या ऐवजी कोणी मतदान करत आहे त्याचीही शहानिशा व्हावी. लोकशाही धोक्यात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. प्रशांतजी खूप छान प्रकारे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद 🇮🇳🚩
तरी पण भाजपचे सरकार पडणार
Kadam साहेब तुमच्या सारखा पत्रकारा मूळे महाराष्ट्र ला सत्य बातम्या समजतात❤
Form 17 C ची प्रत प्रत्येक मतदान केंद्र निहाय मतदान केंद्राध्यक्ष राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी ना देत च असतात . आता प्रत्येक उमेदवाराने स्वतःहून अशा सगळ्या फॉर्म 17 C ची बेरीज करून एक ढोबळ आकडेवारी जाहीर करणे योग्य होईल त्यात टपाली मतदान फारफार तर 1 %ची वाढ करू शकते .
हम लोगोको सुधारणे आये है ,हम सुधरने नही आये है । यही तो है मन की बात ,अच्छे दिन लानेके लिये का फारमुला .
भाजपला जिंकवायच आहे तर हे सर्व होणारच
या वेळी मतदान मध्ये खूप बदल झाला आहे प्रशांत सर, पूर्वी ballet पेपर सिस्टीम होती या वेळी ती बदलली आहे. 80 वर्ष वयोगटातील व्यक्तीचे मत हे पहिलेच घेण्यात आले. ते percentage त्यात टाकले असेल म्हणून टक्केवारी वाढली असावी.
मतदान ६४% वर गेलं नाही पण विकासीत देशात ५त७ टप्प्यात मतदान म् मंजे
मोदी शहा व भाजपा सगळ्या संस्था मग ते निवडणूक आयोग असो वा ईव्हिम असो यांचा पूरेपूर वापर करून घेणार.......सगळा काळा बाजार करून सत्तेवर येणार...म्हणूनच जनता म्हणत आहे
संविधान संपविणार...हूकूमशाही आणणार......
Honourable CJI must see into the matter seriously to SAVE democracy 👍🙏
Great Analysis Sir... Hats off to You...
याचा अर्थ एवढाच आहे की जनतेच्या मनातली निवडणूक आहे परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी तर्फे निकाल लावणार
2024 ची निवडणूक पारदर्शी झाली नहीं हे फर्स्ट टाईम आहे
अहो कदम थोडी जरी लाज असेल तर ममता बॅनर्जी यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा
इथेच खरी गोम आहे.
हीच बातमी आपण योग्य पणे चालवताय.
हे india आघाडी समजत नाही का
हेच समजले नाही तर मग बसा बोंबलत india आघाडीवाले
काय कारभार चाललाय सगळ्या संस्था ताब्यात ठेवून बघा
जनतेने डोळे उघडून बघा