माझा रॉ स्कोर १६६ आणि नोरमलायझेशन नंतरचा 180, आणि माझ्या एका मित्राचा रॉ स्कोर 154 आणि नॉर्मलेशन नंतर 186 कसं एक्सेप्ट करायचं भावा सांगा हा अन्याय रॉ स्कोरनुसार लावायची का मेरिट लिस्ट सांगा मग
आता तुमच्या मागण्यावर हसाव का रडाव हेच कळेना ,5 वर्षाबाद तलाठी भरती होत आहे,आणि आताची भरती रद्द करुन आणखीन 5 वर्ष थाबांले लावते का, हे निवडणूकीच वर्ष आहे म्हणून भरती चा कार्यक्रम झाला , निवडणूक संपल्यानंतर राहा नुसताच अभ्यास करत,
ही non selected मुलांची गोष्ट झाली. पण जे रात्रंदिवस अभ्यास करून पास झाले. त्यांचं काय? त्यांचे झाले तुमचे पण selection होईल एक दिवस अशी आशा करा. सगळे काही घोटाळे करून पास नाही झाले. आपल्याला नाही तर कोणालाच नाही. हे चुकीचे आहे. त्यांचे त्यांच्या आई, वडिलांचे आशिर्वाद तुम्हाला कामास येतील. अभ्यास करा. तुम्ही पण select व्हाल एक दिवस विश्वास ठेवा. 😢
जे मूले टॉपर आहेत राज्यसेवा, कॉम्बाईन मुख्या देऊन आलेले आहेत त्याचा अभ्यास सरळसेवा आणी पोलीस भरती करणाऱ्या मुलानं पेक्षा जास्त आहे मित्रा हे पण समजून घ्याना.
नॉर्मलायझेशनमुळे ते टॉपर आहेत. नॉर्मलायझेशनमुळे मार्क्स वाढणारे प्रामाणिक आणि नॉर्मलायझेशनमुळे मार्क कमी होणारे अप्रामाणिक. Mpsc कडे गेल्यावर यांचा भ्रष्टाचार बंद होणार नॉर्मलायझेशन सारख्या प्रक्रियेमुळे नशिबाने मिळणारी पोस्ट बंद व्हायला पाहिजे. मेहनतीच्या marks वर सिलेक्शन पाहिजे
4 वेळा रद्द करून 5 वेळा परीक्षा घेतली तरी तेवढेच पोरं लागणार आहे , आणि बाकीचे घरीच बसणार आहे , 😂😂
9 लाख नाही लागणार एकच वेळी
Are pan Ghotalebaaj Ghari bastil na 😝😝
4500 vs 8.5l akh ,,,,,,,,are bhava talathi madhil pass honare student he tata ambani chya gharche nhi.,,,garibach aahet aaj jevadhe pass jhale tevdhech student parat exam jhali tari pass hotil. frod kelelya students astil tyanna disqualify kara ani pn exam radd kashi ky karach bolat aho apn ,1000 fees khup aahe ha mudda barobar aahe me majhi sainik aaho .tumhi majhi sanika na pn frod hmnat aahat . jay hind
आरक्षण भेटलं ना एक्स servicemen चा म्हणून बोल सुचत आहे open मधून fight करा बिना आरक्षण ने चपराशी सुद्धा बनणार नाही
पास झालेले जर Normalization मुळे झालेले असतील तर सर्व चुकीचा पद्धतीने पास झाले आहे म्हणावं लागेल कारण Normalization च चुकीचं पद्धतीने झालेलं आहे
माझा रॉ स्कोर १६६ आणि नोरमलायझेशन नंतरचा 180,
आणि माझ्या एका मित्राचा रॉ स्कोर 154 आणि नॉर्मलेशन नंतर 186
कसं एक्सेप्ट करायचं भावा सांगा हा अन्याय
रॉ स्कोरनुसार लावायची का मेरिट लिस्ट सांगा मग
तुझी शिफ्ट सोपी असेल त्याची अवघड असेल त्यामुळे त्याचे जास्त वाढले
लाजा वाटू द्या, कॉपी बहादुर लोकांना support करताना..
बरोबर मुद्दा मांडला, पण या सरकारला अजून कळेना.
Thank you sir आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Vitthal kangane Sir Garib mula Sathi ladnare Dev ahet 🙏 baki online classes wale fkt Paisa sathi classes ghetat karan Talati protest mdhe Vitthal Sir aale baki classes wale disle pn nhi mnun maz request ahe kon aplya sathi he Aapn samjun gyave 🙏🙏
.जा अभ्यास करा..नेतेगिरी करायची सोडून..
आता तुमच्या मागण्यावर हसाव का रडाव हेच कळेना ,5 वर्षाबाद तलाठी भरती होत आहे,आणि आताची भरती रद्द करुन आणखीन 5 वर्ष थाबांले लावते का, हे निवडणूकीच वर्ष आहे म्हणून भरती चा कार्यक्रम झाला , निवडणूक संपल्यानंतर राहा नुसताच अभ्यास करत,
Ho bar
रद्द केलेली 2021 ची भरती 3 वर्ष रखडली होती तेव्हा कोठे खपला होता रे तू ...... आज रद्द करा रद्द करा म्हणून ताण तोडू लागला
4500 Vs 8 Lakh
समन्वय समिती चा धिक्कार असो.विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी संघर्ष उभा केला या कुख्यात समिती ने.
यवतमाळ हे येवढस शहर , आणि यवतमाळ च्या सगळ्या लायब्ररी collector office पासून एकदम 1 km दूर, अन् तुया सोबत yevdhusech पोट्टे काऊन गा😢😂😂
ही non selected मुलांची गोष्ट झाली. पण जे रात्रंदिवस अभ्यास करून पास झाले. त्यांचं काय? त्यांचे झाले तुमचे पण selection होईल एक दिवस अशी आशा करा. सगळे काही घोटाळे करून पास नाही झाले. आपल्याला नाही तर कोणालाच नाही. हे चुकीचे आहे. त्यांचे त्यांच्या आई, वडिलांचे आशिर्वाद तुम्हाला कामास येतील. अभ्यास करा. तुम्ही पण select व्हाल एक दिवस विश्वास ठेवा. 😢
We want SIT enquiry under TUKARAM MUNDHE SIR.
Tcs , ibps येत पर्यंत तुम्हाला तुमच्या बा ने जन्माला घातले नव्हते का, अचानक रिझल्ट लागल्यावर पैदा झाले का 😂😂
Great sir ji
Normalisation rdda krun raw marks vr selection list lava ashi magni kra
Great sir
👍👍
1000/- रू परत 500/- रूobjection sathi😊😊😊😊😊निवडणूकीनंतर काय होईल??????
Very nice sir
Talathi bharti mpsc kadhun hoyayla pahije TCS ne baryach parmanat gondhal kela garib mulawar khupach annyay jhala rao
Normalisation cancel kara ani raw mark var nikal lava
Talathi Bharti Cancel karun MPSC kade dyawe
इस्राएल मध्ये कामगार भरती सुरू आहे. सरकार मुळे बेरोजगार मरण्यापेक्षा इस्राएल मध्ये जाँब वर मरावे
कोण लोक आहेत ते सांग 25 30 लाख घेणारे..असेल भंपक आरोप करून तुझीच वाट लावायला पाहिजे...सरकारने अश्या लोकांवर कठोर कारवाई करायला पाहिजे..
जे मूले टॉपर आहेत राज्यसेवा, कॉम्बाईन मुख्या देऊन आलेले आहेत त्याचा अभ्यास सरळसेवा आणी पोलीस भरती करणाऱ्या मुलानं पेक्षा जास्त आहे मित्रा हे पण समजून घ्याना.
काही होत नाही , 2024 ला मोदी सरकार च येनार आहे. मंदिर बांधले आहे नोकरी नको, मंदिर हवे आहे.
Saralsevet konta motha adhikari asto ...MPSC dya motha adhikari ho bahinabai
बाबू तूले सांगतो, एमपीएससी कडे देल्ली का मंग परीक्षा होते 2025 ला होणाऱ्या combine मध्ये, कारण तव परंत काई हे रद्द करण्याची प्रोसेस , केस , सगळ चालते ,मंग मले सांग बाबू तवा नियुक्ती भेटते 2027 ले, मंग तूये आईबाबा इतके दिवस कुटून पैसे पटवल बर???
Brober bolas bhava Rajastan padhat lagu kra
Nivad yadi lagli...ata😮
Raw marksvae resul laava... Saglyana nyay milel...
आपला अभ्यास कमी पडला स्कोर कमी आला तर घोटाळा झाला
Bhava amhi garib ahot ani amhi merit madhe ahe mhnaje amhi chor ka?
रॉ स्कोर किती होता भावा तुझा,
@@jay_jyoti_jay_kranti 174
4500×20lakh kiti hotat....yevadh paise kadhat ka kon ..kay pn boltat
Kam karana dada garibi madhun baher nighaych aasel tr kama kara kashyala nadi lagata may bapa cha vichar kara
Kai radd hot nai lava kiti b jor.
सरसकट पेपर डबल चेक करून नवीन यादी जाहीर करा
Tujhi वाढतील वय मग
Tai la IBPS pn bolta yet nahi aani hila MPSC pahije
Talathi bharti radd karavi nahitar bjp gegi manun sarkarne samjave
😂😂आत्मगत्या
Bharti radd jhli pahije
😂😂 रद्द होणार नाहीं जे करायचं ते करा जा
भंगार पोर आहेत अभ्यासाच्या नावानं काहीच नाहीं. एवढं नका जळू प्रामाणिक selection zalelyanvar.he सगळे भंगार आहेत😂😂😂
नॉर्मलायझेशनमुळे ते टॉपर आहेत.
नॉर्मलायझेशनमुळे मार्क्स वाढणारे प्रामाणिक आणि नॉर्मलायझेशनमुळे मार्क कमी होणारे अप्रामाणिक.
Mpsc कडे गेल्यावर यांचा भ्रष्टाचार बंद होणार
नॉर्मलायझेशन सारख्या प्रक्रियेमुळे नशिबाने मिळणारी पोस्ट बंद व्हायला पाहिजे.
मेहनतीच्या marks वर सिलेक्शन पाहिजे
पैसे भरलेय वाटत..जिवावर येणारच
Paise naahi bharale bhava pan tumhi aamacha vichar karat naahi aamhi ka tumacha vichar karayacha
Talathi Bharati radd kara
Nasate hot radda