काल मुंबईतील घाटकोपरमधल्या गुजराती सोसायट्यांमधुन शिवसैनिकांना बाहेर काढले! मराठी मणुस कमजोर झालाय?
Вставка
- Опубліковано 5 тра 2024
- #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #adityathackeray #devendrafadnavis #marathibreakingnews #marathinews #marathibatmya #mladisqualificationcase #marathareservation #marathi #ghatkopar #gujrati #election2024news #election2024
अजुन कोकणातील जमनी गुजराती मारवाड्याना विक्री करा अजून वेळ गेलेली नाही गुजराती मारवाड्याच्या दुकानातून खरेदी विक्री बंध करा
Ek number
महाराष्ट्राचा गुजरात होऊ द्यायचा नसेल
तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना पाठिंबा द्या🚩💪
मुंबई हि आमचीच साहेब
दिलेला ना पाठिंबा 2019 ला. काय केलं. रात्री चोरून आरे ची झाडे साफ केली. आज मुंबई इतकी तापली आहे पर्यावरण गेलं भोसद्यात. पण आम्ही गुजरात मराठी करण्या तच समाधानी
काही नाही होणार.. राजकारणी लोकांना झाटा फरक पडत नाही कोणाचा. महाराष्ट्रात गो हत्या करणाऱ्या चां सगळ्यात जास्त फंड शिवसेनेलाच गेला आहे.
@@vaibhavk3420 सध्या सरकार कोणाचं आहे माहीत नाही का किती झाडे लावली आतापर्यंत
सगळीकडे नुसती बिल्डिंग रस्ते काँक्रीटीकरण ह्यामुळे गरम होत नाही का
@@virajkadu2096 हा मग हे रस्ते building काँक्रिट साठी permission देत कोण. तिथे पण शिवसेना च तर आहे. साला एक पण जुना माणूस नको आता. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालं. स्वतःच्या पोराला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनवला. ते पण पर्यावरण मंत्री. ना कुठला अनुभव ना कुठला अभ्यास.. तुम्ही आम्ही मारू आहेच. आता ह्यांना काय घंटा फरक पडतो. आयुष्यभर अर्धा पगार पेन्शन तर फुकटची लागू झालाच. पगार ह्यांचा बघितला आहेस का??
मराठी माणसांनी आता तरी जागे झाले पाहिजे जय महाराष्ट्र!
दादा मराठी माणूस याना नक्कीच धडा शिकवणार जय मशाल जय महाराष्ट्र
हिंदुत्व च्या नावाखाली कमलाबेन महाराष्ट्रात राज्य करु पहातेय या कमलाबेनला आताच रोखल पाहिजे.
सूर्याजी पिसाळ नंतर गद्दारी व फितुरीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त नाव हे एकनाथ मिधेंच घेतलं जाईल.
अजून दोन गद्दारांची भर पडली आहे.खाज ठाकरे पेंटर बाबू , वकील निकम जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे जय महाराष्ट्र मोदी हटाव 🚩
आता तो मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे आनी त्यांचे मराठी सैनिक कूठे गायब झाले, ओह sorry sorry 😢😢😢😢😢 बिन विरोध पठिंबा
लाचार राज ठाकरे
उठ दुपारी घे सुपारी 🤪🤪🤪🤪@@user-ne7ns3li9f
लातुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी मतदान करून युती धर्म पाळलेला आहे जय महाराष्ट्र
फक्त आणि फक्त संजय दिना पाटील
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
संजय दिना पाटील आगरी म्हणजे मुंबईचा भूमिपुत्र आहे. हे उपरे गुजराती आपल्या लोकांचा तिटकारा करतात. चांगला चोप दिला पाहिजे या गुजराती लोकांना
agadi manapasun bolalat.
आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
आमचा पक्ष उद्धव ठाकरे
जय महाराष्ट्र अनीश भाऊ मराठी बांधवांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे रहा
जय महाराष्ट्र
ज्या लोकांनी आपल्या शिवसैनिकांना इमारतींच्या बाहेर काढले त्या लोकांना महाराष्ट्रात राहून खूप जास्त माज आलेला आहे, हे त्यांच्या वागण्यातून व बोलण्यातून दिसून येतयं !
जो कोणी आपल्या जमिनी गुजरात्यांना विकतोय, त्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी की पैसे संपल्यानंतर, त्याच गुजरात्यांच्या घरी भांडी घासायची परिस्थिती तुमच्यावर येऊ नये.
भाजप हटाव देश बचाव जय शिवराय जय शंभुराजे
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩🚩
मुजोर गुजराती लोकांना जागा दाखवावीच लागेल.
आम्ही पण डोंबिवलीचे आगरी आहोत संजय भाऊंचे हितचिंतक भाऊंनाच आमचा पाठींबा आहे त्यांना खूप खूप मनःपूर्वक अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा
मला हिंदू मुस्लिम, जात पात, प्रांत राज्य असा भेदभाव आपल्या भारत देशात अजिबात आवडत नाही, पण खरंच ज्या प्रकारे गुजराती लोक वागत आहेत, सगळ्या महाराष्ट्रात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून मराठी माणसाला हिन वागणूक देत आहेत, कधी समोर तर कधी मागून अक्षरशः मराठी माणसाला शिव्या घालत आहेत. हे आपण किती दिवस सहन करायचं, वेळ आली आहे गुजराती बहिष्कार अणि गुजराती लोकांना सरळ करायची, किती जणांना माझ म्हणणं पटतंय?😡😡😡😡😡
कुठं गेले इजिन वाले आता कळाले बिनशर्त पाठिंबा का दिला
जय भवानी जय शिवाजी 🎉
माझ्या मराठी बांधवांनो आणि शिवसैनिकांनी आता तरी एकत्र येण्याची निकड भासत आहे आणि आता जर तुम्ही जागे झाले नाही तर तुम्हाला मुंबईत राहायला सुद्धा जागा मिळणार हे निश्चित आहे.
आपण सगळे एकत्र येणे ही सध्याच्या परिस्थितीत निकडीची गरज आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
एकदा पुन्हा सैनिक जागा करून स्वाभिमान दाखवावा लागेल
बरोबर आहे अनिश भाऊ, गुजराती लोकांना माज आला आहे, ते मराठी लोकांना कमी लेखतात, गुजराती लोकांची एकी असते पण आपल्या मराठी लोकांची एकी नाही हे तेव्हढंच सत्य आहे, युती होती म्हणून या गुजरातीला आम्ही मत दिली आहेत.
मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे पण आपल्याच माणसाला सहकार्य करत नाही ह्याच सगळ्यात मोठ उदाहरण म्हणजे राज ठाकरे त्यांनी दुसऱ्या कोणालाही मदत केली असती चालली असती पण शेवटी काय केले तर जे महाराष्ट्रातून उदयोग पळून नेत् आहे त्यांनाच मदत करत आहे आता कुठे गेला महाराष्ट्रा विषायचं आणी मराठी माणसाविषयीच प्रेम
To kamishan agant aaehy to kay bolanar
ह्या गुरातमधील लोकांना हाकलून लावू
आता खूप झालं.गुजरात्यानो.मराठी.मांनसा.अंत.पाहू.नका.नाही.तर.पासॅल.गुजरातला.पाठवाला.लागेल जय महाराष्ट्र
४ तारीखला समजेल मराठी ताकद
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🚩🚩💪🏻💪🏻
तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगतो की एकनाथ मिंधे जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी जेव्हा पळून गेला त्यावेळी त्याला पहिल्यांदा आश्रय हा गुजरात सरकारने दिला, याचा अर्थ असा आहे का, की गुजरातत्यानं मोदी व शहा यांच्या तर्फे मुंबईला लुटून सर्व गुजरातला नेऊन मुंबईत मराठी माणसाचं महत्त्व कमी करून जास्तीत जास्त गुजराती लोकं आणून मुंबईत गुजरात्याचं प्रस्थ वाढवायचं आहे.
Hy bhadwachya porala padach ya doni kutrychi lyki nahi dhanush ban hati gheynysathi
जय महाराष्ट्र साहेब मे पण घाटकोपर पूर्व ला राहतो आणि हो इथे खूप काही घोष्टी घडताहेत कित्येक गुजराती रूम्स भाड्याने किंवा विकत देत नाही आहेत तुम्ही मासांहारी आहत तर तुम्हाला देणार नाहीत असे अनेक प्रकार घडताहेत ...😥
हॊ बरोबर आहे, मराठी लोकांना ते कमी लेखतात, गुजराती लोकांची एकी आणि आपले मराठी लोकांची मात्र एकी नाही हे तेव्हढेच सत्य आहे
Arey tya bhadwachy samor machi khha
भाऊ घाबरू नका ...जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत अन्यायाला उत्तर जशाच तसे दिले जाईल🔥.....जय महाराष्ट्र🚩
@@rushiiiiiiiii7997 घाबरत नही पण दुःख आहे की आज ही आपली मराठी माणसं एकत्र नाही आहेत त्याचे😥😥
@@vinodbomble3826 हा भाऊ हे मान्य आहे... दुःख तर आहेचं ...
म्हणा अजून गुजराती शांत लोक असतात....सर्वात ह..मी लोक असतात ते
शिवसेना { मशाल }
भाजप पेक्षा इंग्रज बरे
सर्व मराठी माणसांना विनंती आहे थोडा जरी अभिमान असेल तर तो कोण भाजपचा उमेदवार आहे त्याला मतदान करु नका ही विनंती
अजुन करा पूर पूर मोडी घर घर मोडी
आज घाटकोपरच्या सोसायटीत मराठीमाणसांना प्रवेश बंदी लागु झाली फक्त २०२४ मध्ये ह्या लुटारुंची सत्ता येऊदे मग मुंबईत मराठी माणसांना प्रवेश बंदी लागु होणारच
झाले ते झाले आता ह्या पुढे फक्त नि फक्त मराठी उमेदवारांना मतदान करावे नाहीतर हे बीजेपी वाले संपूर्ण महाराष्ट्र गुजरात ला नेऊन ठेवतील तरी सर्व मराठी माणसा जागा हो अणि महावि ला मतदान करावे ही एक नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
ह्या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त टरबूज आणि भाजपचे मराठी नेतेच पूर्णपणे जबाबदार आहेत . ह्याचा मराठी माणसानी वेळेत विचार करावा . नाहीतर हे लोक डोकिजड होईल .
आता राज ठाकरे यांचे डोळे फुटले का, आणि यांना मराठी ह्रदयसम्राट म्हणा
शिंदे साहेब यांच्या पेक्षा घातक ठरला ऐनवेळी मराठी माणसाला धोका दिला, आता कुठे आहे तो देशपांडे आणि अविनाश जाधव ।मराठी साठी पुळका येत होता यांना, कुठे घातली शेपूट यांनी।
मराठी माणसा जागा हो शिवसेनेचा धागा हो...❤
उद्धव ठाकरे जिंदाबाद
राज ठाकरे ला हे माहित नसेल का .मग गप्प का आहे
To kay bolnar to sudha bjp cha gulam zala aahey
कोकणी माणूस सावध रहा आणि आपले अमूल्य मत हे फक्त नि फक्त विनायक राऊत ह्या उमेदवार ला तुम्ही मतदान करावे ही नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
अनिशजी हे सगळे ऐकून खरंच कीव येते साला कुंपणच शेत खात पण आता गुजराती लोकांचे जरा जास्तच झाले आहे चाबकाने फोडलं पाहिजे त्यांना चांगलीच अद्धल घडवली पाहिजे परत असे प्रकार घडलेच नाहीं पाहिजे
गुजरात्याखाली झोपलेल्या काही मराठी लोकांना अक्कल आलीय की नाही?
आम्हाला संजय पाटीलच हवे. मराठी माणूस🚩
गुजराती मारवाडी कडून काहीही विकत घेऊ नका
बिन शर्ट पाठिंबा देनारे आता या गोष्टीला पण पाठिंबा देनार का ...
मराठी मतदार जागा हो हीच ती वेळ आहे हेना धडा शिकवनेयची आता नाही तर कधीच नाही ❤
या घटनेवर मनसेच काय म्हणण आहे ??
मनसे ने तर बिनशर्त शरणागती पत्करली आहे.
Mug gilun gappa basle ahet
त्याने आपला पक्ष भाड्याने दिला आहे
ऊट दुपारी. घेतली आता सुपारी. 😂😂
Gujarati Hatav Maharashtr Bachav uddhav Balasaheb Thakare jindabad shiv sena jindabad ❤❤❤❤
आनिश भाऊ मला एवढेच सांगावेसे वाटते कि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट पुन्हा टॅक्स फ्री करून दाखवावा जय शिवराय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील गुजराती लोकांचे लाड कौतुक केले त्याचे फळ काय तर महारष्ट्र मध्ये मराठी लोकांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला जातो कुठे आहे गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी बेगडी प्रेम दाटून आले काॽ
ह्याला आपलेच मराठी अंध भक्त जबाबदार आहे
दादा तुम्हाला एक सांगावसं वाटतंय या मुंबईमध्ये घरमालक मराठी मराठी माणसाला तो घर भाड्याने देत नाही तो देतो एका भैय्याला मग मराठी माणूस कोणाला मदत करू शकणार मराठी माणसेच मराठी माणसाला किंमत देत नाही होतं अशावेळी परप्रांतीय फायदा घेतात हे मी अगदी जीव तोडून तुम्हाला सांगतोय माझी दखल घ्याल अशी मी आशा करतो
जय मुंबई ।।जय महाराष्ट्र।।आणि आता गुजराती विरुद्ध मराठी असहकार पुकारण्याची वेळ आली आहे.
मराठी माणसाला कमी लेखायला चालू झाले जरा मराठी माणसांनी विचार करावा अजून द्या भाजपा ला पाठिंबा सर्व पक्षांतील तील मराठी माणसांनी खरोखरच विचार करण्याची गरज आहे पक्ष ठेवा साईट ला महाराष्ट्र आपला आहे हे च लक्षात ठेवा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला बहुमताने विजयी करा
घ्या यांना उरावर यांना बोट दिलं होतं अजुन येऊ द्या पुळका
💯 SANJAY PATIL. jai maharashtra saheb. SHIVSENA ZINDABAD 👍🙏
अनिष दादा जय मशाल जय महाराष्ट्र
मराठी माणसा जागा हो, अजूनही वेळ गेलेली नाही.
जय महाराष्ट्र आनिश दादा
मुंबई तील घाटकोपर येथील गुजराती सोसायटी त मराठी माणसाला बंदी घालण्यात आली असेल तर गुजराती समाज वेगळा पायंडा पाडत असतील तर आपले थडगेच बांधत आहेत.
जय महाराष्ट्र दादा❤❤
जयमहाराष्ट्र दादा
Fodun kadhayla pahije ashya gujrati mansanla
Jai Maharashtra jai marathi jai mumbai jai uddhav balasaheb thakre
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
अनिश दादा जोपर्यंत तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत ....तोपर्यंत मुंबई मधला प्रत्येक मराठी माणूस सुरक्षित आहे.... जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Only shivsena udhav saheb
जय महाराष्ट्र साहेब ❤
निवडून आला म्हणजे शहाणा झाला नाही ??गांठ मराठी माणसाशी आहे .पोट भरायला आलात पोट भरा .मराठी माणसाच्या वाट्याला जावू नका ??काय होईल यांचा अंदाज घ्या ?वंदनीय बाळासाहेबानी आम्हाला संगळ शिकवून ठेवलय ??वेळ येईल तेव्हा बंघू .
भाजप मुळे मुंबई महाराष्ट्र मध्ये गुजराती लोकांना माज आलाय, भाजप ला धडा शिकवला च पाहिजे आणि महाराष्ट्र द्रोह्याना हाकलून दिले पाहिजे
❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Patil pahijet
सप्रेम जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🚩🚩
दादा हे गुजराती लोकं आज नाही आले. आपण 25 वर्ष मुंबई मध्ये राज्य असून काही करू शकलो नाही हे आपलाच अपयश आहे. आपणच ह्या गुजरत्यांना मोठं केलं.
जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️
🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
Jay Maharashtra Jay Shivsena Only Sanjay Patil 🙏💐Anishji Nice 👌💐
जय महाराष्ट्र दादा साहेब
Only thakre shahyb
जय महाराष्ट्र दादा।
अनिष जय महाराष्ट्र 👍🚩🚩
जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
Right sir
जय महाराष्ट्र उध्वस्त ठाकरेच नमस्कार ❤जय
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र. थापाडया टरबुज फेकाडया भगाव. महाराष्ट्र बचाव. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना एक वादळ. झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
दादा जय महाराष्ट्र, कोणाची हिंमत नाही. शिवसैनिकांना गुजराती सोसायटी मधून बाहेर काढण्याची, हे महाराष्ट्र आहे. जे असे करतील त्यास आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, कट्टर शिवसैनिक जशाच तसेच उत्तर देणार, 🚩🚩🚩🚩🚩
सगळ्या मराठी जनतेने शिवसेनेला मतदान करणे. जय महाराष्ट्र 🙏🏻
❤❤❤ धाराशिव जिल्हा कळंब तालुका भोसा गावात 80 टक्के मतदान ओमराजे निंबाळकर यांना झाले आहे साहेब आज मनावरचं वझ जरा हलकं झालं ❤❤❤
Only India
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤
मराठी माणसा नो जागे व्हा, अजून वेळ गेली नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवसेना.
Binsharth pathimba Uta dupari ghya supri .
या गुजरातीना चांगलाच धडा शिकवला पाहिजे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
येणाऱ्या २० तारखेला मराठी माणसाला संधी चालून आली आहे, ती म्हणजे ह्या गुजरातीला इंगा , ईसका दाखवायची. मराठी माणुस जागा हो!
हे गुजराती विरले शिवसेना हीच तुम्हाला वाचते आता तुम्हीं निकट राहा
जय महाराष्ट्र दादा🚩🚩🚩🔥🔥
जय महाराष्ट्र
अनिश गाढवे साहेब
याला कारण मराठी माणूस मराठी नेते
भाजप ला महाराष्ट्र वाढू दीले हिच मोठी चूक आहे दोन गुजराती महाराष्ट्र ला विकायला निकाले आहेत
सावधान
उद्धव ठाकरेंना शिवसेना आमदार सांभाळता आले नाही, ते काय मराठी लोकांना सांभाळणार, त्यांना राजकीय वनवासात जावं लागेल अशी परिस्थिती आहे.
मुंबईतुन मराठी माणूस कमी झालाय अशावेळी शिवसेना हीच मराठी लोकांसाठी आशा आहे. अशावेळी समस्त महाराष्ट्राने शिवसेनेसोबत उभे रहायला हवे. आज लालबाग, परळ सारखा मराठी भाग गुजराती, जैन लोकांनी भरुन गेलाय कारण मोठमोठे टाँवर यांच्यात पैशाच्या जोरावर विकत घेत आहेत. इथे मराठी लोकांना घर विकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. मुंबई मराठी लोकांची रहाणार नाही हेच पुढील भविष्य.