Live: Uddhav Thackeray यांच्याबाबतचा Narendra Modi यांचा सूर का बदलला? नेमका त्याचा अर्थ काय?
Вставка
- Опубліковано 2 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#UddhavThackeray #NarendraModi #BalasahebThackeray
उद्धव ठाकरेंबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बदललेला सूर,नेमकं काय सुचवतोय? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,अभिजीत करंडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे आणि सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हा तो अडाणी, गरीब दरिद्री युपी बिहार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे.
666५५555५5555555555५5 0:17 6
धडा शिकवा 👍🏻👍🏻
A❤❤❤@@ashokganvir6013
उद्धव ठाकरे आजारी असताना भाजपाने संधी साधली हे उद्धव ठाकरे कधीच विसरणार नाही.
Chhakka hota uddhav
खरं आहे
मोदी ने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपविण्यासाठी आकाश पाताळ एक केले.. शिंदे वर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि शिंदे चे हातात शिवसेना दिली पण मोदी विसरले की ठाकरे आणि शिंदे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.. आणि एवढी कारस्थाने करुन सुद्धा महाराष्ट्राची जनता उध्दव ठाकरेंच्या सोबत 100% आहे म्हंटल्यावर फेकू नी ठाकरेंची मन धरणी चालू केली.. पण महाराष्ट्रात 10 वर्ष अशांती माजवली..उध्दव ठाकरे CM होते तेव्हा कोरोनात महाराष्ट्राला कोणतीही केंद्रीय मदत मिळू दिली नाहीस...उध्दव ठाकरे नी महाराष्ट्र जीवापाड सांभाळला....आम्ही त्यांच्या आणि India आघाडी च्याच बरोबर.....मोदी तुला महाराष्ट्रा बाहेर आणि देशाबाहेर फेकायचे आहे.
राहुल गांधी जिंदाबाद
शरद पवार जिंदाबाद
उध्दव ठाकरे जिंदाबाद
India आघाडी जिंकणार 🎉
👏👏👏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
नरेंद्र मोदीने उद्धव ठाकरे यांच्यावर सूड घेतला
आम्ही मतदार मोदीवर सूड उगवणार
Tuzya aaichya pucchi var sud ugav tonda tun
जय हो 🙏🏻🙏🏻
साहिल सर आपण बीजेपी चा विचार केला सरकार त्यांना नको होते म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार का पाडले आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी विकास
मोदीने महाराष्ट्राची संपूर्ण वाट लावली यांची काय चर्चा करता
Agdi barobar nirarthak
😮
272 पार पण होत नाही,कळले,
आणि शिवसेना खरी कोणी,
ह्याची जाहीर कबुली।
सामान्य प्रतिक्रिया*फाटली*!
मा शरद पवार साहेब आणि मा उद्धव ठाकरे साहेब ही महाराष्ट्राची राजहंसाची जोडी आहे यांना कोणी ही आव्हान करु शकत नाही महाविकास आघाडी 35 ते 37 जागा जिंकणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
Doghehi akaryaksham ahet
मिडिया उगाच मोदींचं गुणगान करते व्यापारी माणूस कसं असतो कोणी माणूस संकटात सापडले असेल तर त्याच संधीचा पुरेपूर फायदा घेतो तेच मोदींनी उद्धव ठाकरे सोबत केलं मोदीजी किती संधी साधू आहेत हे उघड आहे.
वैयक्तिक तुम्ही मदत करण्यापेक्षा बाळासाहेब यानी स्थापन केलेली सेनैची महाराष्ट्राचे तुमचे नेते फसणवीस महाकांड करीत होते त्यावेळी तुम्ही केलेले दुर्लक्ष संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आता तुम्हाला असली सेनेचे महत्व कळले असा समज आमचा आहे
उद्धव साहेब ...योग्य निर्णय घेतलाय
साखर पेरणी मोदींजींची, मोदी साहेब 200 च्या आत.आणि ह्या पत्रकार madam तर bjp प्रवक्त्या आहेत, सत्य बोलले पाहिजे पत्रकारांनी
आज अख्खा महाराष्ट्र उद्धवजींचा मागे आहे हे मोदीजींना समझले म्हणून उद्या जेवन्हा मेजॉरिटी नाही येणार त्या वेळेस उद्धवजींचा वापर करून घेण्याचे शदयंत्र आहे,
8888
मतदार हा हुशार आहे..... भोळा नाही....तो ठाकरेंनाच मतदान करणर
हा माणूस दगाबाज आहे
विश्वस्वास ठेऊ नका.
शिवसेना फोडायला हाच
व शाह जुम्मेदार आहे.
उद्धव ठाकरेंचेच उमेदवार निवडून येणारच.
बरोबर आहे महाराष्ट्रातून बीजेपीचा बी नष्ट करणार आहे महाराष्ट्र जनता हे बीजेपी ने विसरून चालणार नाही
मॅडम तरबुज अनाजी पंतांची भूमिका निभावत आहे
कढी पातळ झाली आहे
मराठी माणसानी या दोन गुजरात्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र
Ek number
बाई ना टरबुज चा लय कड येतोय
किंग ऑफ महाराष्ट्र ओन्ली उद्धव ठाकरे
लोकांची सहानुभूती मतदारांची मिळावी म्हणून हे नाटक
Agdi barobar bhava
४०० सोडा २७० च्या जवळपास सुद्धा नाही इतकाच अर्थ आहे
भाजपा १८० ते २०० मध्येच अडकणार
वास्तवाचे भान,
उशीरा सूचलेले----------
गरज
सत्ते साठी जुळवाजुवळ?
Boond se Gayi wo Haud se vapas nahi Ati
स्वतः ला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे
महाराष्ट्राची, मन की बात, हुकुमशाह ला आता समजली आहे. परंतू औरंगजेबाला माफी नाही म्हंजे नाही 🙏
भरोसा नाही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे यांचे
काही सुरबिर नाही संधी साधू आहेत.
आम्ही स्वाभिमानी गोरगरीब लोक उद्धवजी यांच्या पाठीशी भाजपा नको नको नको नको नको नको नको नको नको नको आम्हाला उद्धवजी ठाकरे पाहीजेत
ही भाषा स्वताच्या सोई पुरता आहे.
याचा अर्थ सरकार बनवायला खासदार कमी पडणार, दया कुछ तो गडबड है!
तुमची चर्चा चालू ठेवा पण भाजपने सेना एनसीपी फोडून सत्ता स्थापली.हे भयंकर होत.याही शिक्षा भाजपला मिळणारच.शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना खरी सेना बोलणं हेच चुकीचे आहे.
मोदी स BJP cha पराभव दिसु लागला.
एकच वाघ उध्दव साहेब ठाकरे , शेर के सामने अच्छे अच्छे की फट जाती है , और सुर बदलणे लगते है
९२ ला मुंबईत दंगल झाली तेंव्हा ही लोकं कुठे होती
Ubt sarke photo kadhit hote
मोदी शहा ने मुंबई आणि महाराष्ट्र राज्याशी केलेली बेइमानी द्रोह या विषयी चर्चा कधी करणार आहात का❓
Only Thackeray brand in Maharashtra
साहिल सरांचे विश्लेषण एकदम बरोबर आहे
महाराष्ट्रात फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ब्रँड
ठाकरे नेस्टनाबूत झाल्याची खात्री करून आता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवणे म्हणजे सहानुभूती दाखवणे.
खड्डयात पाण्यात ढकलून द्यायचं आणि वाचवण्याचा प्रयत्न करतोय असं भासवणं ह्याला खरे शिवसैनिक महाराष्ट्रीय जनता भुलणार नाही
मोदीजी कमी सिटी लागतिल म्हणुन हा प्रपंच आहे
आता मातोश्रीवर पाय धरायला जाईल 😂
भाजप. पक्ष. म्हणजे. काहीही. करून. सत्तेत. राहायचं. त्यासाठी. वाट्टेल. ते. उद्धवजी साहेब. यांना. भाजपच्या. नेत्यांनी. केलेली. टीका. खूप. विचार. करण्या सारखी. आहे. आणि. ती. जनता. विसरली. नाही. आणि. त्यामुळे. उद्धवजी. साहेबांचा. सहानुभूती मुळे. फायदाच. झाला
उद्धव साहेब यांच्या विरूद्ध मोदी यांनी टीका केली तर मराठी जनता त्यांना जमीनदोस्त करणार हे मोदींना कळलं आहे. पण सध्या वेळ गेली आहे.
जनता भाजपला जमीनदोस्त करणार यात शंका नाही.
मोदी यांना पराभव समोर दिसत आहे म्हणून हा कमलाबाई चा उद्योग आहे उद्धव साहेब यांना भिक घालनार नाही जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद
मोदी मुंबई च्या मतदाराला भावनिक करतातयत लोक बावळट नाहीत
ठाकरे कार्ड चालणार महाराष्ट्र मध्ये
एखाद्या आजारी माणसाची विचार पुस करणे ही आपली सभ्यता आहे..त्यात सांगण्या सारखे काय आहे?
महाराष्ट्र ऊध्वव साहेबांच्या मागे आहे
तुम्हीच आता मित्र म्हणून उद्धव साहेब यांची जवळीक करण्याचा हा तुम्ही प्रयत्न करत आहात. आधीच तुम्हीच त्यान्ची
वाट लावली, आणी आता खोटे प्रेम दाखवून जनते ची दिशाभूल करता आहेत आहेत .जनता वेडी नाही.तुम्ही कपटी मित्र ता पुनः करु नका, तुम्हाला आम्ही मतदान करणार नाही. आम्ही उद्धव साहेबां बरोबर आहोत.
Tumhala modichi vakili karayla koni sangitlay mumbai tak shame on
उद्धव साहेब झिंदाबाद.
किती नकली पना करायचा ? मदत ? शिवसेनेला फोडताना हे कसे आठवले नाही ?
उमेश कुमावत हा फार हुशार माणूस आहे, तसेच मोदी हा देखील बनी या आहे. या दोघं पासून उद्धव ठाकरे यांनी सावध राहिले पाहिजे.
संधी साधू भारतीय जनता पक्ष
उद्धव ना सहानुभूती मिळत आहे भाजप संपत आहे हे लक्षात आल्यानंतर हे घुमजाव आहे. एव्हढेच बाळासाहेबांचे कर्ज होते तर मुख्यमंत्री त्यावेळेसच उद्धव ना मुख्यमंत्री का होऊ दिले नाही? हे मगरीचे आश्रु आहेत असे मला तरी वाटते
हे फक्त उद्भव साहेबांना मिळणारा support कमी करण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत 😮
महाराष्ट्रात तीस ठिकाणी घात केला
खरं कारण म्हणजे 250 पर्यंतच फक्त जागा भाजपला मिळू शकतात हा भरवशाचा सर्वे मोदींसमोर आला तेव्हा आता मोदींना ठाकरे आणि पवार चांगले वाटायला लागलेत😊
10 वर्ष मोदी पत्रकार परिषदेत सांगितले नाही कीव बोलले. नाही हा शिवसेनेचा बाणा हाय जय महाराष्ट्र उद्धव सहाब
२ कारणे असू शकतात मुसलमान ची वोट मिळू नये लोकांना अस वाटावं हे निकालानंतर bjp sobat jatilआणि २७२ ला जर खासदार कमी पडले तर पण ठाकरे शब्दाला जागणारे आहेत ते बदलणार नाहीत याची खात्री आहे
श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ
मुंबईतल्या दंगलीत हे bhajapwale कुठे होते
Chatugiri दुसरे काय ...पराभव समोर दिसतोय आणि होणारच फक्त 10 जागा बाकी 38 mahavikas आघाडी ❤❤❤❤❤❤❤
लोकशाहीचा चवथा स्तंभ लोकशाहीचा उत्सव कशाप्रकारे साजरा करतात?
महाराष्ट्रात भाजपला पराभव स्पष्ट दिसून येत आहेत तेव्हा भाजपला उद्धव ठाकरे यांची गरज वाटू लागली आहे.त्यामुळेच भाजपची भाषा बदलली आहे.
भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव
मोदी साहेब महाराष्टातील जनता हुशार आहे त्यांना काय करायचे हे कळते त्या जनतेनं शपथ घेतली कि अब कि बार बीजेपी हद्दपार तुम लाख जतन करलो घरं तो आपको जानाही है तुम क्लिनबोल्ड हो चुके है अब महाराष्ट्र कि जनता आपके झासे में आने वाले नही
हा त्याचा डाव आहे. आता ठाकरे आणि पवार साहेब यांच्यामध्ये संशय निर्माण करण्याचा त्याचा प्रत्यन आहे. जनतेने आणि पवार साहेब आणि ठाकरे यांनी या मोदी कडे लक्ष देऊ नये.
आताची महाराष्ट्रातील पतिस्थिती पाहता उध्दव ठाकरेंकडे राहिलेले शिवसैनिक इतके भाजपवर नाराज आहेत की उद्धव साहेब शिवसैनिकांना जो आदेश देतील तोच आदेश शिवसैनिक मानतील भले काँग्रेस ला मतदान करायला सांगितले किंवा समाजवादी ला मतदान करायला सांगितले तरी शिवसैनिक मतदान करतील
त्यांचे सरकार येत नाही परंतु वास्तव परिस्थिती समोर आल्यावर बोलती बदललेली आहे पण शिवसैनिक कदापीही माफ करणार नाहीत
हवा आपल्या विरोधात जात आहे तेव्हा ते चाचपणी करत आहेत..
Uddhav saheb you are in good track
उद्वव ठाकरे यांना जवळ करायचंय कारण जर का उदय सिट कमी पडल्यास उद्वव ठाकरे जवळ करायचंय हेच कारण म्हणून गोड बोलतात
मोदी ना कळाले मोदी नावं महाराष्ट्र त चालणार नाही.... बाळासाहेबांच्या नाव घेऊ म्हणजे मत मिळतील पण लोक उद्धव ठाकरेनाच मत देतील 👍🏻👍🏻👍🏻
Maharashtra madhe thakre brand aahe he Modi sahebana kalun chukley 😅
भाजपाला ५० /६० जागा बहुमतासाठी मिळतील त्यामुळे मोदी , शाह घाबरले आहे . कारण देशातील शेतकरी मोदी शाह जेल मध्ये पाठविण्याची मागणी होणार आहे हि मागणी महाराष्ट्रातुन होणार आहे
फक्त उद्धव ठाकरे . जय महाराष्ट्र !जय शिवराय !!जय भवानी !!!
बीजेपी ने 10 वर्षे एकच काम केलं सत्याला असत्य केलं असत्याला सत्य करून दाखवलं आणि अधर्म वाढवला धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला
वहिनींना आणि इतरांना केलेल्या फोनचं रेकॉर्डींग प्रसिद्ध करा.
Aamcha Maharashtra kamjor kelat
10 varsh fakt ट्रेलर चालू आहे फिल्म काय पुडची 20 वर्ष चालणार
आहे कसली चर्चा करता, सगळे तळी राखून चर्चा करता आहात, स्वताला जगातील महाशक्ती म्हणवणारे, एक सामान्य माणूस ज्याच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही, अशा एका सर्वसामान्य माणसा समोर महाशक्ती झुकते, तेव्हा आपल्याला यावर काही सुचत नाही..
One and Only One Uddhav Thackeray 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र राहत नाही? हा आजवरचा अनुभव आहे, तसेच पुढे मागे फक्त आणि फक्त संधी आली की ती कशी आपल्या पदरात जास्तीत जास्त पाडून घ्यायची हेच खरं असते? हे मतदारांनी लक्षात घ्यावे
मतदारांचे ब्रेनवाश करु नका
मनोहर भोईर...उरण आणि दिलीप सोपल.....बार्शी....यांना विचारा....भाजप कशी नीच आणि घातकी आहे ते...
त्यासाठीच ह्या मुलाखती ठरउन घेतल्या जात आहेत ! विकली गेलेली चॅनल्स आणि भाजपची हि सेटलमेंट आहे ! भाजपची करपली आहे हे मात्र नक्कि !
माशाली चे चटके सहन होत नाही ...
तिसऱ्या टप्यातच घाम फुटला ....
आता जाणवतो ठाकरे सोबत टक्कर सोपी नाही...........
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे !!!
महाराष्ट्र धर्म!!!!
जय महाराष्ट्र!!!
उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आखा महाराष्ट्र ❤❤❤❤
UBT. La. TuziGaraj. Nahi. Modi. Tu. Kiti. Khotye. Bolnar. Tula. Atta. UBT. Athavala. Khup. Tras. Dila
Agodar jyani motha kela tyanchya mulachya pathit var kelet tyacha maharastra badla ghetlya shivai rhanar nahi ani atta sarva sarav karun khoti simpati kasha pai
फक्त महाविकास आघाडी जय महाराष्ट्र
आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले आज तुझे चरण देखिले आज अस झालय मोदीच
Only uddhav thakre 😂❤❤❤❤❤
फक्त उद्धवसाहेब आणि राजकारणातील एकनिष्ठ नेते यांनाच मतदान करा
आणि तुम्ही चॅनेल वाल्याना योग्य पत्रकार चर्चेसाठी मिळत नाहीत काय??
Uddhav Thackrey Shivsena will win all seats.
महाराष्ट्राची जनता कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे
What ever Modi said is the feeling of Modi ,that he is not getting majority and he needs support from non NDA parties and hence this statement
शेठ नी रंग बदलायला सुरू केला पण शिवसैनिक महाविकास आघा डिसोबतच आहेत
हे खोटे बोलत आहेत यांनी आमच्या सोन्यासारख्या मुंबई व महाराष्ट्राची वाट लावली आहे महाराष्ट्रातील जनता यांना कधीच माफ करणार नाही शिवसेनेने जीवाची पर्वा न करता मुंबई व महाराष्ट्र सांभाळला आम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे